त्या रात्री ऑफिस मधून निघायला जान्हवी ताईला उशीर झाला आणि……पुढे जे झाले ते वाचा जानव्ही ताईंना आलेला स्वामींचा थक्क करणारा अनुभव ….!!

आज जानवी ला ऑफिसमध्ये खूपच काम होतं आणि म्हणून तिला आज ओव्हरटाईम करावा लागला आणि म्हणूनच रात्री दहा वाजता करून झाल्यानंतर त्याची सुट्टी झाली आणि आता इतक्या रात्री घरी कसं जायचं हा विचार करत जानवी ऑफिस मधून बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर तिच्याकडे दोनच पर्याय होते पहिला म्हणजे ऑफिस जवळ थांबून बसची वाट पाहणे किंवा […]

Continue Reading

सकाळी सकाळी तुळशीला जल अर्पण केल्याने काय घडते? ९९% लोकांना माहित नसलेली माहिती ; श्री स्वामी समर्थ …!!

मित्रांनो आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत कि सकाळी अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करून तुळशीचे पूजन करावे त्याप्रमाणे आपण करतोही. धूप दीप लावून हात जोडून प्रार्थना देखील करतो परंतु तुम्हाला असे कधी वाटते का कि इतर झाडांना एवढे महत्वव नाही तर तुळशीच्या झाडाला एवढे महत्वव का. तुळशीचे पूजन आपण दररोज केले […]

Continue Reading

18 करोड रुपयांच्या फ्लॅटचे स्वप्न पूर्ण झाले मराठी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांना आलेला श्री स्वामी समर्थांचा हा अनुभव एकदा वाचाच …!!

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी व भक्त आहेत. आपल्या या सेवेमधून आपल्यापैकीच काही जणांना स्वामींचा अनुभव देखील म्हणजेच त्यांची प्रचिती देखील येते. तर असाच एक अनुभव आज आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. आजचा हा अनुभव सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ अलका कुबल आठवले यांना आलेला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी आहेत […]

Continue Reading

देवघरामध्ये ठेवा ही एक वस्तू संपूर्ण आयुष्य जाईल बदलून श्री स्वामींचा हा चमत्कारिक उपाय एकदा करून बघाच …!!

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांची कृपा आपल्यावर राहावे यासाठी गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात. यामध्ये हे लोक सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जातात आणि आपली देवघरातील दररोजची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात. यामध्ये प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्ती असेल तर […]

Continue Reading

सोलापूर हायवेला रात्री 1 वाजता बस थांबली आणि…. स्वामी भक्त शैलेश दादांना आलेला श्री स्वामी समर्थांचा थरारक अनुभव ….!!

मित्रांनो जर रात्री एक वाजता बस एका हायवेवर पंचर झाली आणि त्यानंतर कंडक्टरने जर तुमची तुमची सोय करा असे सांगितले तर अशावेळी तुम्हाला काय वाटेल? तर मित्रांनो आज आपण असाच शैलेश दादांना आलेला स्वामी अनुभव पाहणार आहोत तर मित्रांनो शैलेश दादा आपला अनुभव आपल्याला असे सांगतात की, आम्ही आमच्या पाहुण्यांच्या लग्नासाठी सोलापूर मधून बाहेरगावी जाणार […]

Continue Reading

आपल्या घरावर वाईट वेळ येण्यापूर्वी पाल आपल्याला देते हे तीन संकेत; वेळीच व्हा सावधान ….!!

मित्रांनो प्रत्येकालाच आपले जीवन हे खूपच सुखा समाधानाचे जावे. सुख-समृद्धी तसेच कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणींचा सामना करावा लागू नये अशी मनोमन इच्छा असतेच. यासाठी आपण आवश्यक ती काळजी देखील घेतो. परंतु तरीदेखील आपणाला अनेक अडचणी येत असतातच. भरपूर मेहनत, परिश्रम देखील घेत असतो. मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे आपणाला आपल्या जीवनामध्ये काही शुभ […]

Continue Reading

घरात गरिबी येण्याची ही असतात 9 कारणे 99% लोकांना माहीत नाही अशी महत्वपूर्ण माहिती ….!!

मित्रांनो,घरात गरिबी येण्याची 9 कारण आज आपण पाहणार आहोत. खर तर प्रत्येकाला मोठं व्हायचं असत यशस्वी व्हायचं असत आणि त्यासाठी प्रत्येक जण मनापासून मेहनत करत असतो. मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा,काबाड कष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही, पैसा येत नाही. माता लक्ष्मी नेहमी त्यांच्यावर रुष्ट असते. आणि याच कारण म्हणजे […]

Continue Reading

मुंबई पुणे सिहंगड एक्सप्रेस सायली जोशी ताईंना श्री स्वामी समर्थांचा आलेला एक एक सत्य अनुभव ….!!

मित्रांनो आपले स्वामी प्रत्येकाचे रक्षण करत असतात आणि त्याचबरोबर प्रत्येकावर येणाऱ्या अडचणीतून आणि समस्येतून त्यांना बाहेर काढत असतात तर मित्रांनो असाच एक स्वामी अनुभव आज आपण पाहणार आहोत सायली जोशी यांना आलेला आहे, तर कोणता आहे हा त्यांचा अनुभव आणि तो अनुभव सांगत असताना सायली ताई आपल्याला काय म्हणतात हे आता आपण जाणून घेऊया, तर […]

Continue Reading

आता पर्यंतच्या इतिहासातील सर्वात पॉवरफुल सेवा २१ दिवसात इच्छापूर्ती, ही सेवा करत असतांना देव सुद्धा कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शन देतो …..!!

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा अनेक स्वामी सेवेकरी करतात. मनापासून जे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामींना शरण जातात त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतात. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. कारण स्वामींनी फक्त प्रयत्न करत रहा, घाबरू नका असे सांगितले आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन आहे. स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून […]

Continue Reading

घरामध्ये कासव असेल तर ही एक चुक अजिबात करू नका नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद उपयुक्त अशी माहिती …!!

मित्रांनो, आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख-समृद्धी, धन, पैसा मिळवण्यासाठी आपल्या घरात कासव ठेवतात. काहीजण जिवंत कासव ठेवतात तर काहीजण धातूच. मित्रांनो कासव कोणताही असू द्या. ते आपल्या घरात धन, संपत्ती, ऐश्वर्य, लक्ष्मी खेचून आणतो आणि मित्रांनो कासवाच्या बाबतीत काही नियम पाळणे आवश्यक आहे. हे नियम पाळले नाही तर पैसा खेचून आणण्या ऐवजी आहे तो पैसा […]

Continue Reading