भगवान श्री कृष्णाने सांगितले आहे जीव गेला तरी चालेल पण या वस्तू अजिबात कोणालाही देऊ नका …!!

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे भेट देतो व भेट घेत देखील असतो पण त्याच्यामध्ये नेमके भेट काय देणे हे देखील आपल्याला जाणून घेणे फारच गरजेचे आहे काही गोष्टी असतात त्या कोणाला द्यायचे देखील नसतात आणि त्यांच्याकडून घ्यायच्या देखील नसतात तर मित्रांनो याच्यापलीकडे खूप सारे शास्त्र देखील असतं त्याच्यामुळे आपल्याला याचा त्रास देखील सहन करावा लागतो […]

Continue Reading

या झाडाची दोन पाने ठेवा आपल्या घरात, करणी बाधा ज्याने केली त्याच्यावरच उलटेल असा घरगुती उपाय …!!

घरात अशांतता वाटते मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेले आहे घरात लक्ष्मी टिकत नाही घरातील सदस्यांमध्ये जर वारंवार वाद विवाद होत असते जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेलात तर तिथे मात्र तुम्हाला अगदी फ्रेश वाटते मात्र ज्यावेळी तुम्ही घरामध्ये येतात तर आपल्या घरामध्ये पाऊल टाकतात जर तुम्हाला अशांततेची जाणीव होत असेल मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत […]

Continue Reading

भगवान श्री कृष्ण सांगतात या तीन प्रकारचे जेवण केल्याने मनुष्याचे वय कमी होते…?

मित्रांनो पुराण काळामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. माणसांना जेवणाची योग्य वेळ व चांगली दिशा कोणती आहे त्याचबरोबर जेवण करण्यापूर्वी काय बोलले पाहिजे मित्रांनो एक गोष्ट आहे ती म्हणजे देवर्षी नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटायला गेलेले असतात द्वारिका नगरीमध्ये जातात तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारद मुनीचे स्वागत करतात. या देवर्षी द्वारिकेमध्ये तुमचे स्वागत आहे   आज कोणत्या […]

Continue Reading

श्री गरुड पुराण मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरात का राहतो ? एकदा नक्की बघाच …!!

मित्रांनो मृत शरीराचा आत्मा 13 दिवस घरात का भटकत राहतो मृत व्यक्तीच्या नावाने पिंडदान का केले जाते याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.   मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा युवराजचे एम दूध त्याला यमलोकांत घेऊन जात असतात येथे त्याच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब घेतला जातो आणि त्यानंतर न 24 तासात यमदूत त्या […]

Continue Reading

देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय अजूनही ही चूक तुम्ही करता म्हणून देवपूजा पूजा पाठ करून ही तुमच्या घरात दोष लागतो …!!

देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर आपण देवपूजा करताना रोज छोट्या छोट्या चुका करत असतो या चुका आपल्या हातून होऊ नये म्हणून काय करावे किंवा मग त्या चुका कोणत्या आहेत नियम कोणते आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर देवपूजा करताना छोटे छोटे नियम पाळून पूजा करत […]

Continue Reading

ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात त्या घरात धनाची कधी कमी होत नाही, आठ दिवसांतून एकदा खा झोपडी सोडून बंगल्यात राहू लागाल…..!!

मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक असे काही भाज्या आहेत की त्या पण कधी खाल्लाच नाहीत कारण की त्या चवीला चांगलं नसतात यामुळे आपण कधी खात नसतो मात्र त्याच्या मधूनच आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो आपल्या धनसंबंधीच्या अडचणी देखील त्या भाज्यांपासून दूर होत असतात त्याचबरोबर त्या आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात तर मित्रांनो प्रत्येकाने सर्वच भाज्या […]

Continue Reading

देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय अजूनही ही चूक तुम्ही करता म्हणून देवपूजा पूजा पाठ करून ही तुमच्या घरात दोष लागतो …!!

देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर आपण देवपूजा करताना रोज छोट्या छोट्या चुका करत असतो या चुका आपल्या हातून होऊ नये म्हणून काय करावे किंवा मग त्या चुका कोणत्या आहेत नियम कोणते आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर देवपूजा करताना छोटे छोटे नियम पाळून पूजा करत […]

Continue Reading

मुलीचे लग्न या चार ठिकाणी चुकूनही करू नये ; नाहीतर मुलगी नेहमी दुःखी आणि गरीब राहते …!!

मित्रांनो फार पूर्वीच्या काळामध्ये एका शहरापासून थोडे लांब एक गाव होतं आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरात आणि शेठ जवळ काम करण्यासाठी जायचा तो माणूस त्या शेड जवळ काम करण्यासाठी जात होता तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवून घेऊन जात असायची ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची व त्यानंतर जेवल्यावर आई तिला डबा […]

Continue Reading

कितीही देव देव करा या नऊ चुका करणारे खूप नेहमीच शंभर टक्के गरीबच राहतात…..!!

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात त्यातून बाहेर पडण्यासाठी त्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करत असतात आणि काही त्यांच्या हातून काही चुका देखील घडत असतात तर त्या चुका त्या नकळतपणे होत असतात पण त्या खूप त्रासदायक असतात कितीही देव देव केला किंवा कितीही उपाय केला तरी नेहमी गरीबच राहतात त्यांच्या […]

Continue Reading

बायकोला झाली भूत बाधा……. कुणी म्हणाले गाणगापूरला न्या… आणि पुढे जे भलतंच घडलं ते वाचून अंगावर काटा येईल …!!

मित्रांनो आपण 21व्या शतकात वावरत असताना आजही अशा काही गोष्टी समोर येतात की ते आपल्याला काही अंशी मान्यच करावे लागतात.. यामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा विषय बाजूला ठेवा… मात्र भूत बाधा किंवा वाईट शक्ती अजूनही कार्यरत असतात हे काहींच्या अनुभवावरून तर काही धार्मिक ठिकाणावरून स्पष्ट होते.   मित्रांनो असाच एक अनुभव आपले मित्र रोहित यांचा आपण […]

Continue Reading