मुलीचे लग्न या चार ठिकाणी चुकूनही करू नये ; नाहीतर मुलगी नेहमी दुःखी आणि गरीब राहते …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो फार पूर्वीच्या काळामध्ये एका शहरापासून थोडे लांब एक गाव होतं आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरात आणि शेठ जवळ काम करण्यासाठी जायचा तो माणूस त्या शेड जवळ काम करण्यासाठी जात होता तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवून घेऊन जात असायची ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची व त्यानंतर जेवल्यावर आई तिला डबा द्यायचे आणि सांगायची की तुझ्या वडिलांना सुद्धा भूक लागली असेल त्यांना जेवण घेऊन जा तर आईचं म्हणणं ऐकून मुलगी जेवणाचा डब्बा वडिलांना पोहोचवण्यासाठी शहरात जात असायची .

 

अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत होती रोजचा दिनक्रम असाच असायचा तो गरीब माणूस शेटकडे नोकरीसाठी जात असायचा मुलगी शाळेतून घरी यायची आणि तिच्या वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जायची हळूहळू ती मुलगी मोठी होत गेली जेव्हा त्या मजुराची मुलगी गावातून शहरात तिच्या वडिलांना जेवून घेऊन जायची त्यावेळी तो शेड त्या गरीब मजुराच्या मुलीकडे एकटक पाहत असायचा .

 

मित्रांनो एके दिवशी असं झालं की त्या शेठला आता मजुराच्या मुलीचं बोलण्याची पद्धत तिचं सौंदर्य तिची वागण्याची पद्धत सर्व काही आवडलं शेठ म्हणतो तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे खूपच संस्कारी देखील आहे तुझी मुलगी तुमच्या दोघांची खूपच सेवा करते त्यावर मजूर म्हणाला हो शेठ तुम्ही अगदी बरोबर म्हणाला आहात माझी मुलगी लाखात एक आहे माझी मुलगी खूपच सुशील देखील आहे खूपच सुंदर आहे .

 

आणि ती खूपच समजूतदार सुद्धा आहे मला माझ्या मुलीला मुलीचा खूपच अभिमान वाटतो अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली आहे त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे माझी मुलगी जहा पण घरात लग्न करून जाईल त्या घराचं ती सोनं करेल त्या घरात सुख समृद्धी नांदेड पूर्ण घराचं नाव ती रोशन करेल मजुराचं हे बोलणे ऐकून चर्चा मनामध्ये हाव निर्माण झाली

 

तो विचार करू लागला की इतकी सुंदर मुलगी सुशील मुलगी मला कुठे मिळेल जर हीच माझ्या मुलासोबत लग्न झालं तर खूपच चांगलं होईल संध्याकाळी शेट ने त्याचा हा विचार त्याच्या बायकोला सांगितला तो म्हणाला माझ्याजवळ तो मजूर काम करत आहे त्याची मुलगी खूपच सुंदर आहे गुणवान देखील आहे चांगल्या संस्काराची सुद्धा आहे माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुलाचे लग्न तिच्यासोबत लावून द्यावे पण शेठच्या पत्नीने जेव्हाही ऐकलं तेव्हा तिला खूप राग आला की त्या शेठला खूपच वाईट बोलू लागली ही गोष्ट तिला अजिबात आवडली नव्हती.

 

शेठ चा मुलगा म्हणतो पिताश्री मला असं वाटत आहे की तुम्ही खूपच म्हातारे झाले आहात वह्यासोबत तुमची बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली आहे चांगला आणि वाईट यामधला फरक तुम्हाला समजत नाही असं मला वाटतं कुठे तू गरीब लोकराची मुलगी आणि कुठे आपण तुम्ही माझं लग्न तिच्याबरोबर करण्याचा विचार करू शकता तुम्ही कसले वडील आहात मुलाचे हे म्हणणे ऐकून शेठ म्हणाला तू गप्प बस इतकी सुंदर आणि संस्कारी मुलगी तुला कुठे मिळेल तिच्यासारखी चरित्रवाणी मुलगी पूर्ण घराचे नाव रोशन करेल.

 

घरात सुख समृद्धी आणि शांती या गोष्टीची कधीच कमतरता भासणार नाही अशी मुली घराचा स्वर्ग बनवतात जर मी सुंदर आणि नंतर त्याच मुलीला म्हणजे तुझं लग्न मी त्याच मुलीशी करेल हे बोलणे ऐकून शेवटची पत्नी आणि मुलगा दोघेही रागावून बसले आपापसात मबोलू लागली पण मित्रांनो शेठ हा शेठ होता त्यांनी कोणाचही म्हणणे ऐकले नाही आणि दोघांचे लग्न पक्क केलं लग्नाची तारीख सुद्धा ठरवली गेली आणि त्या गरीब मंजुराला चिंता वाटू लागली तो गरीब मजूर विचार करू लागला .

 

की मी खूपच गरीब आहे आणि तेवढे मोठे शेठ आहेत मी त्यांचा पाहुणचार कशाप्रकारे करू शकतो शेठला त्या गरीब मजुराची अडचण समजत होती त्यांनी गुपचूप तर गरीब मजूर आला काही पैसे पाठवून दिले आणि सांगितले याच पैशाने तू लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहून विचार कर असं म्हणतात ना की सुनबाईच्या घरातून धनसंपत्ती घेऊन कधीही कोणीही श्रीमंत बनू शकत नाही ते फक्त स्वतःच्या मेहनतीवर बनणे शक्य आहे मित्रांनो मोठे धुमधडाक्यामध्ये वाजत गाजत शेठ लग्नाचं वराडे घेऊन त्या गरीब मजुरांच्या घरी पोहोचतो आणि त्या गरीब मजुराने सुद्धा आपल्या परीने जेवढे शक्य असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मुलीची शेवटच्या घरी पाठवणी केली .

 

पाठवणी करताना तू गरीब मजूर त्याच्या मुलीला म्हणाला हे बघ पोरी काहीही झालं तरी माझी मान शर्मिने खाली जाता कामा नये तुझ्या सासरी जाऊन तू आमचं नाव मोठं कर आणि तुझ्या सासरच नाव सुद्धा मोठं कर आणि एवढे म्हणून त्या गरीब मजुराने त्याच्या मुलीची पाठवणी केली शेट आनंदाने त्याच्या सुनबाईला त्याच्या घरी जाऊन आला परंतु सासूला मात्र तिची सून अजिबात आवडत नव्हती. सासू तिला खूप वाईट बोलत असायची तिला टोमणे मारत असायचे तिची सासू तिच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असे त्याचबरोबर त्या मुलीला नवरा सुद्धा तिच्या सोबत चांगला वागत नव्हता.

 

तो तिच्याशी नीट बोलायचा सुद्धा नाही आणि इथे दुसरे कारण असं होतं की शेड चा मुलगा दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होता त्याच्या मनामध्ये दुसरी मुलगी भरली होती त्याला त्याच्या सोबतच लग्न करायचं होतं परंतु शेठ ने जबरदस्तीने मुलाचं लग्न त्या मजुराच्या मुलीसोबत लावून दिलं होतं. एक दिवशी शेड चा मुलगा त्याच्या आईला म्हणाला आई हे बघ मला ही मुलगी आवडते ती किती सुंदर आहे जणू स्वर्गातली अप्सराच आणि आई तिचे वडील सुद्धा खूप श्रीमंत आहेत लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणात हुंडा ते आपल्याला देतील हे कुठली अशी गरीब घरातली मुलगी सहन करून आणलीस आईच्या मनात सुद्धा हाव निर्माण झाली.

 

ती मुलाला म्हणाली हे बघ मुला तुझे वडील जेव्हा पर्यंत आहेत तेव्हापर्यंत मी तुझे दुसरे लग्न लावू शकत नाही पण आपण काहीतरी प्रयत्न करू आणि अचानकपणे एक दिवशी काय झालं की शेटला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये शेठ चा मृत्यू झाला शेवटच्या पत्नीचा आणि मुलाचा रस्ता मात्र या ठिकाणी मोकळा झाला त्यांनी एक कारस्थान रचलं वडील तर आता हे जग सोडून निघूनच गेले आहेत आता या मजुराच्या मुलीचा सुद्धा काहीतरी उपाय करावाच लागेल तिला सुद्धा वडिलांच्या सोबतच या दुनियेतून दूर पाठवावे लागेल.

 

आता एक कारस्थान या दोघांनी मिळून रचत होते या ठिकाणी अचानक सासूबाईंना सुनबाई चा खूप पुळकाला ती तिच्यासोबत खूप गोड वागू लागली खूप गोड बोलू लागले ती तिच्यासोबत खूपच गोड राहू देखील लागले तेच सासूबाई जिल्हा यापूर्वी तिच्या सुनबाईला चेहराही पाहण्याची इच्छा नव्हती ती आता तिच्या सुनबाई वर अचानक प्रेम करू लागले सासू सोबत त्या मुलीचा नवरा सुद्धा खूपच प्रेम करू लागला तिची काळजी घेऊ लागला तिला माणसं मन देऊ लागला गरीब मजुराच्या मुलीला ह्या दोघांचेही कटकारस्थान काही समजलं नाही.

 

कारण ती तर खूपच भोळ्या स्वभावाची होती तिला तर फक्त असं वाटत होतं की वेळेसोबत माझ्या सासूला आणि नवऱ्याला माझी किंमत कळाले आहे मी त्यांना का ओढायला लागले आहे परंतु तिलाही समजलं नाही की तिच्यासाठी एक मोठं कारस्थान रचला गेला आहे असेच दहा दिवस गेले यानंतरनं सासूबाई सुनबाईला म्हणाली मुली मला सांग तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो तेव्हा सुनबाई म्हणाली आई मला गाजराचा हलवा खूप आवडतो तेव्हा सासूबाई म्हणाली अरे वा गाजराचा हलवा तर मला खूप छान बनवता येतो .

 

आज सासूबाईंनी सुनबाई साठी गोड गाजराचा हलवा बनवला होता आणि त्या गाजराच्या हलव्यामध्ये तिने गुपचूप विष देखील टाकले होते आणि सुनबाईला म्हणू लागली सुनबाई मी तुझ्यासाठी हा गाजराचा हलवा खूपच प्रेमाने बनवला आहे तू हा गाजराचा हलवा पोट भरून खा आता त्या भोळ्या सुनबाई नी तिच्या सासूबाईंनी दिलेला गाजराचा हलवा खूपच प्रेमाने आणि आपुलकीने खाऊन घेतला आणि ती झोपी गेली मित्रांनो पुढच्या दिवशी त्या मजुराची मुलगी उठलीच नाही त्यानंतर ना तिच्या वडिलांना म्हणजेच ते गरीब मजूर आला निरोप सांगितला गेला.

 

की तुमच्या मुलीने विष खाऊन आत्महत्या केल्या आहे आम्हाला फसवण्यासाठी तिने हे सर्व केले आहे तुम्ही ताबडतोब घरी निघून या आणि हे प्रयत्न घेऊन जा त्या गरीब मजुराला माहित होते की त्याची मुलगी ही असलं काम कधीच करणार नाही असलं काम करणे तर लांब असती ह्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे शेठला माझी मुलगी खूप आवडायची माझ्या मुलीला ती स्वतःची मुलगी मानत असायचे .

 

परंतु त्यांच्या पत्नीला आणि मुलाला माझी मुलगी अजिबात आवडत नव्हती नक्कीच या दोघांनी मिळूनच काहीतरी केला असणार आहे आता शेठ या जगात नसल्यामुळे नक्कीच त्या दोघांनी मिळून काहीतरी कारस्थान रचले गेला आहे तो गरीब मजुरी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला जात असतो वरून तो म्हणतात ना की पैशाचे जीवावर सर्व काही शक्य आहे पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलीने स्वतःहून विष खाल्ले आहे मग अशा परिस्थितीमध्ये कोणाच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवणार आहात

 

तुम्ही इथून जा रडत रडतो गरीब मजूर घरी परत आला त्यांनी मुलीवर अंतिम संस्कार केले गरीब मजुराला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती आणि ती गुणवंत संस्कारी मुलगी रोज त्याला जेवणाचा डबा घेऊन यायची ती मुलगी आता या जगात राहिली नव्हती या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता.

 

काही दिवसानंतर नशेच्या मुलाने खूप सारा हुंडा घेऊन दुसरे लग्न केले म्हणून मित्रांनो अशा चार ठिकाणी आपल्या मुलीचे लग्न किंवा बहिणीचे लग्न लावून द्यायचे नाही प्रत्येक वडिलांनी कन्यादान करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की ज्या घरामध्ये त्याच्या मुलीचा ते लग्न लावून देत आहेत त्या घरामध्ये तिला माणसं मन किती मिळत आहे प्रेम मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.