स्वतः स्वामींनी दिले पुजाऱ्याला दर्शन स्वामींचा एक चमत्कारिक सत्य अनुभव वाचून अंगावर काटा येईल ….!!

मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते, असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो. श्री स्वामी समर्थांचे अनेक रूपं देखील पाहायला मिळतात, लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मात्रांवरचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत. आज त्यांच्या लाडक्या गाय सोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा […]

Continue Reading

अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारा बाळंतपणाचा एका गावातील “सत्यघटना” हा स्वामी अनुभव वाचून अंगावर काटा येईल …!!

मित्रांनो आपण अनेक वेळा स्वामी समर्थांचे वेगवेगळे अनुभव वाचत आणि ऐकत असतो आणि मित्रांनो हे ऐकल्यानंतर आपल्याला स्वामींचे शक्ति बद्दलची जाणीव नक्कीच होते आणि मित्रांनो असाच एक अंगावर शहरांना आणि डोळ्यात पाणी आणणारा एक छोटासा स्वामी आणि आज आपण पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणता आहे तो आजचा स्वामी अनुभव तर मित्रांनो […]

Continue Reading

देवघरात असणाऱ्या या वस्तूंमुळे घरात आजारपण, वादवाद नवरा बायकोमध्ये भांडणे, संकटे, स्वतःचे घर न होने या सर्वांचा करावा लागतो सामना ….!!

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते. अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मुर्त्या फोटोज आपल्या देवघरांमध्ये असतात. आपण अगदी मनोभावे व श्रद्धेने देवीदेवतांचे पूजा करीत असतो. तसेच अनेक प्रकारचे उपवास व्रत करीत असतो. दररोज देवी देवतांची आरती देखील करीत असतो. परंतु मित्रांनो आपल्या देवघरांमध्ये अशा काही वस्तू आपण ठेवायच्या नाहीत. जेणेकरून त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर […]

Continue Reading

पोटात असणारी पिन न ऑपरेशन करता बाहेर पडली आपल्या एका स्वामी भक्ताला आलेला हा श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव वाचून अंगावर काटा येईल …!!

मित्रांनो जळगाव येथील प्रतापनगरमध्ये स्वामीं महाराजांचे केंद्र आहे. मी एके दिवशी स्वामी केंद्रात गेलो आणि स्वामींचे दर्शन घेतले. आणि घरी निघतांना मनात विचार आला कि आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाऊया. आणि मंदिरात असलेल्या दुकानातून मी महाराजांची पितळी मूर्ती घेउन घरी आलो आणि देवघरात ठेवली… परंतु स्वामींची सेवा कशी करावी हेच मला माहित नव्हते. रोज […]

Continue Reading

झोपडीतून सुरु झालेला प्रवास ते करोडोच्या बंगल्यापर्यंत स्वामीं सेवेतील श्रद्धाताई गायकवाड यांना आलेला हा श्री स्वामीं समर्थांचा आजचा अनुभव वाचून अंगावर काटा सर्व ….!!

मित्रांनो आपल्यातील बरेच स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून करत असतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये नाम जप आणि गुरुचरित्र पारायण सारा अमृताची वाचन इत्यादी अनेक गोष्टी या सेवेमध्ये केल्या जातात आणि त्याचबरोबर स्वामींच्या फोटोचे किंवा मूर्तीची स्थापना सुद्धा आपल्या देवघरांमध्ये केली जाते आणि त्यांच्या मूर्तीच्या समोर ही सर्व सेवा केली जाते तर अशा पद्धतीने आपल्यातील […]

Continue Reading

घरात या ठिकाणी ठेवा मीठ, गरिबी कायमची होईल नष्ट, घरगुती भांडणे, वाद, कटकट, कायमचा बंद होईल? उपयुक्त अशी माहिती ….!!

मित्रांनो, प्रत्येकालाच आपले जीवन हे सुखा समाधानाचे असावे असे वाटत असते. परंतु कोणत्या ना कोणत्या अडीअडचणी या येतच राहतात. म्हणजेच आपण कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मेहनत घेत असतोच. परंतु हा कमावलेला पैसा अपुरा पडत असतो. म्हणजेच घरामध्ये एक प्रकारची गरीबी असते आणि या गरीबीमुळे किंवा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे देखील आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असतात. […]

Continue Reading

आयुष्यात या पाच लोकांना श्री स्वामी समर्थ महाराज कधीच पावत नाहीत? हे १००% सत्य आहे ; श्री स्वामी समर्थ …!!

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची सेवा अर्चना करीत असतात. आपल्यापैकी बरेच जण अनेक केंद्रांमध्ये, मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करीत असतात. स्वामी आपल्यावर प्रसन्न व्हावेत आणि ते आपल्या पाठीशी उभे राहावेत असे प्रत्येक भक्तांची इच्छा असतेच. परंतु स्वामी महाराज हे काही भक्तांच्या पाठीशी कायम उभे राहतात. […]

Continue Reading

हिजडा दिसल्यावर मागा ही एक गोष्ट; घरामध्ये येईल इतका पैसा की, सात पिढ्या बसून खातील ….!!

मित्रांनो, प्रत्येकालाच सुखा समाधानाचे आपण जीवन जगावे असे मनोमन वाटतच असते. आपल्याकडे देखील भरपूर पैसा उपलब्ध असावा तसेच कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नयेत, आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावे असे वाटतच असते. मग आपण त्यासाठी भरपूर मेहनत घेतो कष्ट घेतो. तसेच ते काम पूर्ण होण्यासाठी आपण दिवस-रात्र काबाडकष्ट करीत असतो. तरीदेखील आपणाला त्या कामांमध्ये अपयश प्राप्त […]

Continue Reading

मनुष्य मृत्युनंतर कुठे जातो, माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्यासोबत काय होतं? नक्की जाणून अशाच ….!!

मित्रांनो माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू हा अटळ असतोच. पृथ्वीवरील जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यू हा येतोच. त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन हे आनंदाने जगावे. कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी करत अजिबात राहू नये. माणसाचे कर्म हे त्याला स्वर्गात जागा मिळणार की नरकात हे निश्चित करीत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपण चांगली कामे कशी करू याकडे लक्ष […]

Continue Reading

देवांना अंघोळ कशी घालावी? या चुका अजिबात करू नये? नाहीतर घराला लागतो दोष ….!!

मित्रांनो, आपल्या घरातील महत्त्वाचे जे स्थान आहे ते म्हणजे आपले देवघर आहे. आपल्या देवघरांमध्ये विविध देवी-देवतांच्या मुर्त्या असतात आणि घरातील व्यक्ती हा देवघरा मधील पूजा अर्चना मनोभावे करीत असतात. आपल्या काही अडचणी असतील किंवा आपले जीवन हे सुखा समाधानाचे राहावे यासाठी मनोभावे प्रार्थना करीत असतात. परंतु मित्रांनो काही वेळेस आपण देवपूजा म्हणजे दररोज देवपूजा करून […]

Continue Reading