गरीबी इतकी होती की, ८ वर्ष गहाण टाकलेल्याच घरात राहत होतो, आणि पुढे १०८ स्वामींची पारायण झाली आणि स्वामींनी नशिबाचे पूर्ण फासेच बदलले …!!
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा आलेला अनुभव याची माहिती घेणार आहोत हा अनुभव इस्लामपूर येथील विद्या बापट ताईंचा हा सुंदर अनुभव त्यांच्या शब्दात आपण माहिती घेणार आहोत. विद्या ताईंचा अनुभव ऐकत असताना अंगावर शहारे येत होते या अनुभवावरूनच असे समजते. की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांची किती परीक्षा घेतात व शेवटच्या […]
Continue Reading