तुमच्याही आयुष्यात अश्या घटना घडल्या तर समजून जा, आज पासून तुमचेही नशीब १००% चमकणार आहे नक्की जाणून घ्या कोणत्या आहेत या घटना …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी हवी असते आणि त्यासाठी आपण मेहनत घेतो. तसेच अनेक देवी देवतांचे व्रत उपवास करीत असतो. अनेक प्रकारचे उपाय देखील करीत असतो. जेणेकरून आपली परिस्थिती खूपच चांगली व्हावी आणि आपल्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता भासू नये. परंतु काही केल्याने आपली आर्थिक परिस्थिती काही वेळेस आहे तशीच राहते आणि मग आपण सर्व काही उपाय देखील करणे सोडून देतो.

 

तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही शुभ संकेत सांगणार आहे. हे शुभ संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत हे मात्र नक्की. बऱ्याच वेळा आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि अंधश्रद्धा म्हणून लक्ष देत नाही. परंतु मित्रांनो हे शुभ संकेत तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस येण्यामागचे असतात. तर हे शुभ संकेत नेमके कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया.

 

तर मित्रांनो तुम्हाला जर सकाळी उठल्यानंतर गाई हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर तुम्ही त्यावेळेस नक्की समजून जा की तुम्हाला आता चांगले दिवस येणार आहेत. सर्व वाईट दिवस आता संपणार आहेत. तसेच तुम्हाला जर प्रवासादरम्यान किंवा इतरत्र फिरत असताना जर नवीन नवरी साज करून दिसली असेल तर हे देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो.

 

तसेच जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर नारळाचे झाड दृष्टीस पडले तर हे देखील आपल्यासाठी शुभ संकेत असतो. म्हणजेच आपल्याला अचानक धनलाभ होण्याचा हा संकेत असतो. अनेक वेळा आपणाला सकाळी उठल्यानंतर मधुर आवाज येतो किंवा शंखनाद याचा आवाज येतो. तसेच मंदिरातील घंटांचा जर आवाज ऐकू येत असेल तर हा आपल्यासाठी खूपच शुभसंकेत असतो.

 

म्हणजेच आता आपली हलाखीची परिस्थिती बदलणार आहे आणि जीवनामध्ये सुख उपभोक्ता येणार आहे. हा त्यामागचा संकेत असतो. तसेच तुम्ही एखाद प्रवास करीत असता आणि प्रवासादरम्यान जर तुम्हाला साप, कुत्रा, माकड जर दृष्टीस पडले तर हे आपल्यासाठी खूपच शुभ असते. यामुळे आपला प्रवास हा सुखकर होतो आणि प्रत्येक कामामध्ये आपणाला यश प्राप्त होते.

 

तसेच निसर्गातील हिरवळ ही प्रत्येकालाच आवडत असते. जर तुम्हाला तुमच्या खिडकीतून, गॅलरीतून हिरवळ दररोज दृष्टीस पडत असेल तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत असतो. म्हणजेच आपली यामुळे प्रगती होणार आहे हे मात्र नक्की. तसेच तुम्हाला उठल्यानंतर एखाद्या मधुर कोकिळाचा आवाज कानी ऐकू आला तर हा आपल्यासाठी एक प्रकारचा शुभ संकेत असतो. जेणेकरून आपली परिस्थिती आता बदलणार आहे.

 

तुम्ही सकाळी उठल्यानंतर सकाळी सकाळी जर तुम्हाला दही आणि दूध जर दृष्टीस पडले तर हा देखील आपली आर्थिक टंचाई दूर होण्यामागचा संकेत असतो. तसेच प्रत्येकाला स्वप्न हे संध्याकाळी झोपल्यानंतर पडतात आणि स्वप्नामध्ये जर तुम्हाला पांढरा किंवा गोल्डन साप दिसला तर हा आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो. जेणेकरून आपले नशीब लवकरच चमकणार आहे हे मात्र नक्की.

 

तसेच जर तुमच्या दृष्टीस पडणारे तारे दिसले तर हा देखील एक शुभ संकेत असतो. जर तुमच्या घरासमोर एखादा हत्ती येऊन त्याने जर आपली सोंड वर केली तर हा आपल्यासाठी खूपच शुभ संकेत मानला जातो. यामुळे तुम्हाला खूपच धनलाभ व संपत्ती बाबतीत सर्व प्रश्न सुटणार आहेत हा त्यामागचा एक संकेत असतो.

 

तसेच प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये खूपच घाई गडबड असते आणि या घाई गडबडीत जर तुम्ही चुकून उलटे कपडे घालत असाल तर हा देखील एक शुभसंकेत असतो. ज्यामुळे तुमची प्रगती होणार आहे. तुमचे दिवस हे बदलणार आहेत. जर तुम्हाला वाटेमध्ये चार पानाचे गवत किंवा सुट्टी नाणे सापडले तर हा देखील आपल्यासाठी खूपच शुभ संकेत मानला जातो. यामुळे तुम्हाला संपत्ती बाबतीत खूपच चांगली बातमी कानावर पडणार हे मात्र नक्की आणि तुमचे चांगले दिवस येणार आहेत हा त्या मागचा उद्देश असतो.

 

तसेच जर एखादा अनोळखी कुत्रा जर तुमच्या दारात येऊन बसला असेल ज्या कुत्र्याला तुम्ही कधी पाहिलेही नसेलतर त्यावेळेस तुम्ही समजून जा की तुमच्या घरामध्ये सर्व आर्थिक टंचाई आता संपणार आहे. तसेच जर तुम्हाला बेडकाचा आवाज सकाळी कानी पडत असेल तर हा देखील एक शुभ संकेत असतो.

 

जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पहाटे ऊस नजरेस पडला तर हा देखील आपल्यासाठी एक शुभ संकेत असतो. जेणेकरून आपले दिवस हे बदलणार आहेत आणि आपल्या सर्व आर्थिक टंचाई संपून सुखाचे दिवस येणार आहेत. जर एखादा मोर तुम्हाला जर नाचताना दिसला तर हा देखील आपल्यासाठी शुभ मानला जातो. यामुळे तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत.

 

तसेच तुम्हाला जर तुमच्या तळ हाताला खाज सतत होत असेल तर लवकरच तुमचे आर्थिक प्रश्न सुटून सुखाचे दिवस उपभोक्ता येणार आहेत.

 

तर मित्रांनो वरील सांगितलेले हे संकेत जर तुम्हाला जर मिळत असतील तर त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा की तुम्हाला देखील सुखाचे दिवस येणार आहेत. तुमची वाईट परिस्थिती बदलून तुम्हाला देखील जीवनात एक प्रकारचा आनंद येणार आहे आणि तुमचे सर्व प्रश्न सुटून तुम्ही देखील एकचांगले जीवन जगणार आहात.

Leave a Reply

Your email address will not be published.