ज्यांची झोप पहाटे तीन ते पाच दरम्यान उघडते त्यांनी एकदा नक्की हे वाचा काय असतात देवी संकेत …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण नेहमीच पहाटे लवकर उठावे सूर्योदयाच्या पूर्वी उठल्याने सर्वत्र प्रसन्नता पसरते सकाळी लवकर उठणे आपल्या आरोग्यासाठी व जीवनात त्यासाठी फारच चांगले आहे सकाळची हवा खूप स्वच्छ असते तसेच सूर्योदयापूर्वी उठल्याने दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आपल्याला त्यावेळी मिळत असते आणि अंगातील आळस निघून जातो तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण होतात .

 

त्यामुळे सूर्योदयापूर्वी झोपेतून उठणे त्यावेळी जाग येणे ही नेहमीच लाभदायी असते काही अशा व्यक्ती असतात ज्यांना सकाळी पहाटेची जाग येते त्यांना कितीही गाढ झोप लागली तरी ते पहाटे पाचच्या आत उठतातच परंतु मित्रांनो अनेक लोकांचा असे म्हणणे आहे की पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणे किंवा झोपमोड होणे हे अत्यंत अशुभ आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्या संपूर्ण जीवनावर पडू लागतात.

 

मात्र हिंदू धर्मशास्त्रामध्ये अशाप्रकारे कुठलेही पहाटे तीन ते पाच या वेळेत जाग येणे अशुभ मानले गेलेले नाही मित्रांनो खरं तर हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की अनेक दिव्यशक्ती या पहाटेच्या तीन ते पाच वेळेच्या दरम्यान संपूर्ण पृथ्वीतलावर सक्रिय असतात आणि अनेक जण या सर्व गोष्टी सामान्य मानतात मित्रांनो त्याच बरोबर यावेळी दरम्यान जाग आली तर ही गोष्ट सर्वसामान्य माणूस हे लोक पुन्हा झोपी जातात .

 

खरंतर आपण अशा प्रकारची चूक करायची नाही या दिव्यशक्ती या प्रलोविक शक्ती आपल्याला महत्वपूर्ण संकेत देत असतात की जे अत्यंत असाधरण असतात या संकेताकडे चुकूनही दुर्लक्ष आपल्याला करायचे नाही या संकेता मध्ये जे अर्थ लपलेले आहे ते शोधण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे.

 

कारण कोणतीही गोष्ट विनाकारण म्हणजेच की कारणाशिवाय घडून येत नाही मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रानुसार ही एक देवी गोष्ट आहे तुमच्या मागे एखादी देवी शक्ती असल्याचा एक खूप मोठा संकेत आहे असे म्हणतात जे काम जे लोक करतात मग ते सत्कर्म पुण्याचे काम असते व ते देव त्यांच्याकडून करून घेतो ज्या व्यक्ती नेहमीच चांगलं प्रामाणिक वागतात त्यांच्या पाठीमागे नेहमी उभा असतोच देवस्थाना सर्व काही शुभ करण्याची बुद्धी देखील देत असतो आणि पहाटे आपले झोप उघडलेली सामान्य गोष्ट नाही कारण सूर्योदयानंतर उठणे ही सध्या सर्वसामान्य गोष्ट झाली आहे.

 

त्यामुळे आपल्याला यश आरोग्य मिळवण्यासाठी सकाळी सूर्योदयापर्यंत उठणे खूपच गरजेचे आहे जितक्या मोठ्या यशस्वी व्यक्ती आहेत त्या रोजच पहाटे लवकर आपले जीवन सुरू करत असतात पहाटेच्या वेळी सर्व मंदिरामध्ये पहाटेची पूजा होत असते तसेच पहाटे या सृष्टीत कितीतरी आलोकीक गोष्टी देखील घडत असतात अनेक सकारात्मक ऊर्जा लहरी वातावरणात पसरत असतात .

 

हा एक देवी संकेत मानला जातो व आपल्या शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच ही वेळ अमृतवेल म्हणून मानली जाते यावेळी सर्वांना जाग येत असते काही विशिष्ट लोकांना जाग येते त्यामुळे विज्ञानासोबत आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील महत्त्वाचे स्थान आहे हिंदू धर्मशास्त्र असे सांगते की यावेळी उठल्याने सर्व सकारात्मक लहरी तुमच्या शरीरात प्रवेश करत असतात ज्यामुळे तुम्ही सदैव प्रसन्न राहता आळस निघून जातो.

 

ज्यामुळे तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पार पडत असतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या शरीर हे थकत नाही. तुम्ही आजारी पडत नाही जर पहाटे तीन ते पाच दरम्यान जाग येत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात कारण फक्त काहीच लोकांना त्यावेळी जाग येत असते व त्यांना या देवी लहरी सकारात्मक लहरी स्वतः येऊन आनंदी बनवत असतात.

 

ज्या व्यक्ती पहाटे दररोज उडतात त्यांना ताजी तावाने वाटू लागते आणि निसर्गाचे लाभ देखील त्यांना चांगल्या प्रकारे प्राप्त होत असतो म्हणूनच की हिंदू धर्मशास्त्र त्या पहाटे उठणाऱ्या लोकांना नशिबाने भाग्यशाली मांडला आहे जर मित्रांनो तुम्ही लवकर उठत नसाल तर ही सवय तुम्ही आजपासूनच लावून घ्यायची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.