फक्त सकाळी उपाशीपोटी तीन दिवस हे पाणी प्या, तुमची शुगर 500 असो किंवा 400, फक्त तीन दिवसात नॉर्मल, शुगरच्या सर्व गोळ्या बंद ! एकवेळ अवश्य करून पहा ……..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, शुगर तुमची किती वाढलेली असेल, मधुमेहाचा त्रास असेल तर फक्त सकाळी तीन दिवस हा रस घेऊन पहा. हा रस घेतल्यानंतर तीन दिवसांमध्ये तुमची शुगर ही 400 असेल किंवा 500 असेल पूर्णपणे तुम्हाला नॉर्मल झालेली दिसेल. तुम्हीच चेक करू शकता. अगदी घरच्या घरी करू शकतात आणि तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, कुठलही पित्त असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल.

त्याचबरोबर त्वचारोग असेल तुम्हाला कावीळ झालेली असेल, तुमचं लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल, यकृत व्यवस्थित काम करत नसेल, वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असेल अशा अनेक समस्या तुमच्या कमी करण्यासाठी हा रस तुम्ही घ्या. हा रस घरच्या घरी आपण सहजरित्या बनवू शकतो. बनवण्यासाठी अगदी दोन पदार्थ आपल्याला लागणार आहेत. जे सहजरीत्या आपल्या घरामध्ये उपलब्ध होतात.

आता हा बनवण्यासाठी आपले दोन पदार्थ लागणार आहेत. बर्‍याच जणांना हा पदार्थ जर पाहिलं की असं वाटतं की, हा तर खूप कडू रस असेल परंतु तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने हा रस तुम्ही बनवा. अजिबात कडू लागणार नाही. फक्त याचे औषधी गुणधर्म तुम्हाला मिळतील आणि हे सगळे जे त्रास आहे ते तुमचे पूर्णपणे निघून जातील.

मित्रांनो हा रस आहे तो आपल्याला कारल्याचा रस बनवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या घरातला एक घटक मिक्स करायचा आहे. ज्यामुळे तुम्हाला हा रस अजिबात कडू लागणार नाही. त्याच्यामध्ये साखर मिक्स करायची नाही. मित्रांनो फक्त दुसरा एक घटक आहे तो आपल्या मिक्स करायचे आहे आणि त्यामुळे याची चव आजिबात तुम्हाला कडू लागणार नाही. परंतु त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आहे ते तुम्हाला सर्व मिळणार आहे.

पित्ताचा त्रास तर तुमचा पूर्णपणे निघून जाणार आहे, शुगर तुमची नॉर्मल होणार आहे. आयुर्वेदानुसार आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू या सहा रसयुक्त पदार्थांची प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यकता असते. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यांचा समतोल राखणं खूप महत्त्वाचा आहे आणि हा रस आहे जो याचा समतोल राखण्याचं काम करतो. हा जो रस आहे तो बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला कवळ कारलं घ्यायचे आहे.

कारलं ज्याला आपण संस्कृतमध्ये कार्गिल्ल किंवा हिंदीमध्ये करेला म्हणतो. मराठीमध्ये कारला, करेल, कारले आणि करोति असे वेगवेगळे नाव आहेत. चवीला कडू असणार कारलं आपण पाहिलेला आहे. त्याचीभाजी आपण खात असतो. या कारल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात आणि म्हणून आपल्याला याचा वापर करायचा आहे.

आपल्याला छोट कारलं घ्यायच आहे. मोठं कारलं आपल्याला वापरायचे नाही . जेवढं कवळ कारलं असेल तेवढं आपल्याला वापरायचा आहे. आणि साधारणता छोट कारलं असेल तर छोटे छोटे दोन कारले वापरायचे आहेत आणि मोठ असेल तर मग अर्ध किंवा मध्यम असेल तर एक कारल्याचा रस आपल्याला काढून घ्यायच आहे. त्यासाठी कारल आहे ते आपल्याला कुटून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमध्ये रस काढून घ्या.

आपल्याला बिया घ्यायचे नाही आणि हा रस काढून घेतल्यानंतर आपल्याला हे वस्त्रगाळ करायचा आहे. इतर कुठल्याही गाळणीने गळायच नाही. आपल्याला सुती वस्त्र घ्यायच आहे. सुती कापड घ्यायचे आहे आणि त्याने गळायच आहे आणि हे गाळल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये जो दुसरा घटक आपल्या मिक्स करायचा आहे ते आहे तुरटी.

तुरटी आपल्याला सहजरित्या मिळते. किराणा दुकानांमध्ये तुरटी आणायचे आहे. त्याची पावडर तयार करायचे अगदी थोडीशी पाव चमच्यापेक्षाही थोडीशी कमी घ्यायची आहे. तुरटी आहे या रसामध्ये टाकायचे आहे. चांगल्यारीतीने त्याला हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत दहा मिनिटे ठेवून द्यायचा आहे. त्या रसाला त्याच पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. दहा मिनिटात ठेवल्यानंतर त्याच्यामधले राहिलेले कडू गुण आहेत ते सगळे तुम्हाला खाली जमा झालेले दिसतील.

त्यानंतर परत या रसाला वस्त्रगाळ करायचं आहे. त्यानंतर परत यायला कापडाने गाळून घ्यायचा आणि त्यानंतर मित्रांनो हा रस आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. या रसांमुळे जे यकृत आहे जे विकार आहेत ते पूर्णपणे निघून जातात.

संधिवात निघून जातं आणि या रसामुळे मुतखडा सुद्धा पडून जातो. मित्रांनो शुगर वाढलेली असेल ती पूर्णपणे नॉर्मल होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे मग कुठल्याही आत्ताच त्रास असेल सकाळी फक्त तीन दिवस घ्या.

पित्ताचा त्रास तुमचा पूर्णपणे निघून जाईल. या रसाने कदाचित तुम्हाला उलटी होईल, उलटीमधून तुमचं सगळं पित्तविकार जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल. उलटी झाल्यानंतर तूप भात आपल्याला खायचं आहे. हा रस ताजाच रस घ्यायच आहे. ते जास्त वेळ ठेवून हा रस आपल्याला घ्यायचा नाही आहे. ताजा रस बनवून आपल्याला घ्यायच आहे. सकाळी तीन दिवस पित्तासाठी याचा वापर करून बघा.

पित्ताची समस्या तुमचे पूर्णपणे निघून जाईल. त्वचा रोग झालेला असेल ते निघून जाईल. मित्रांनो याने वजनसुद्धा कमी होतं. या रसांमुळे शरीरामधील जी अतिरिक्त चरबी किंवा मेद आहे ते कमी होण्यासाठी याचा खूप महत्त्वाचा वापर होतो.

कारल्याचे महत्त्व तुम्ही ऐकलेलं असेल. परंतु फक्त कडू रस लागतो म्हणून बरेच जण याचा वापर करत नाहीत. तर या पद्धतीने रस बनवा. मित्रांनो तुम्हाला हे कडूसुद्धा लागणार नाही. तर मित्रांनो असा हा घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्ही अवश्य करून बघा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.