गरीबी इतकी होती की, भिक मागून खायचो, झिरो मधून ऑफिसर पर्यंतचा पर्याय, शैलजा ताईंना आलेला अंगावर काटा आणणारा स्वामी अनुभव ….!!
मित्रांनो, स्वामींची विशेष सेवा आणि वर्षातून किमान एकदा तरी पारायण करतातच आणि मित्रांनो अशा पद्धतीने यावेळी अनेक स्वामी भक्त स्वामी समर्थ स्वामींची सेवा करतात तेव्हा स्वामी त्याचे फळ आपल्या भक्तांना देतच असतात. त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांचे त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून संरक्षणही करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद हा स्वामींच्या भक्ताच्या पाठीशी कायम असतोच. हे आपल्या […]
Continue Reading