नशीब साथ देत नसेल तर ही एक वस्तू जवळ ठेवा पैशाची अडचण दूर होईल शत्रू शांत होतील…

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, अनेक वेळा आपल्या सोबत असे घडत असते की आपल्याकडे पैसा येत असून देखील पैसा टिकून राहत नाही. घरामध्ये सतत पैशाची टंचाई निर्माण होत असते. पैशासंबंधीच्या सर्व अडचणी निर्माण होत असतात. त्याचबरोबर आपले अनेक शत्रू झालेले असतात. आपले त्यांच्यासोबत काही वाकडे नसते. परंतु ते आपल्यावर जळत असतात व आपल्याला विनाकारण त्रास देत असतो. अशा व्यक्ती आपल्यापासून दूर रहावे असे सर्वांनाच वाटत असते.

 

आपल्यासोबत सर्वांनी चांगले वागावे. कोणताही व्यक्ती आपला शत्रू होऊ नये. आपल्याला त्रास देऊ नये. आपले कोणीही शत्रू होऊ नये. असे त्यांना वाटत असते. त्याचबरोबर घरामध्ये पैशाची समस्या निघून जावी. असे वाटत असते. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण अशा काही दोन वस्तूंबद्दलची माहिती पाहणार आहोत की ज्या वस्तू जर आपण आपल्याजवळ ठेवल्या तर या सर्व अडचणी दूर होतात. या वस्तू कोणत्या व त्या कुठे ठेवाव्या? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

तुम्हाला तर माहीतच असेल की आपली प्रगती इतरांना खटकत असते. त्यामुळे ते आपल्यावर जळत असतात आणि या अहंकारामुळेच त्यांना ते आपले शत्रू होत असतात आणि आपल्याला त्रास देऊ लागतात. अशा व्यक्तीपासून आपल्याला कोणताही त्रास होऊ नये असे वाटत असेल. ती व्यक्ती आपला शत्रू बनवू नये असे वाटत असेल. तर एक वस्तू आपल्याला आपल्याजवळ ठेवायचे आहे आणि दुसरी वस्तू म्हणजे आपल्या सर्व पैशासंबंधीच्या अडचणी दूर वाव्यात. आपल्याला पैशासंबंधीच्या अडचणी दूर निघून जाव्यात. कोणतीही आर्थिक अडचण उद्भवू नये. यासाठी आपल्याला दुसरी वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे.

 

या दोन वस्तू जर आपण आपल्या जवळ ठेवला तर आपल्याला या कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. पैशांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला आपले मनीपूर्वक चक्र जागृत करायचे असतात. त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे दररोज सकाळी आपले स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या बेंबीच्या अवतीभवती हळदीचा लेप लावायचा आहे आणि तीन वेळा आपल्याला श्वास घ्यायचा आहे.

 

हा श्वास घेताना आपले पोट फुगले पाहिजे विश्वास सोडताना होत आत गेले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तीन वेळा श्वास घ्यायचा आहे. यामुळे आपले मनिपुर चक्र जागृत होते आणि मनिपुर चक्राचा थेट संबंध हा गुरु ग्रहाची असतो. आपल्या पैशासंबंधीच्या सर्व अडचणी निघून जाव्यात वाटत असेल तर आपला जवळ ठेवणारी पहिली वस्तू म्हणजे काळ हळकुंड. आपल्याला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध होते. पैसा संबंधित कोणत्याही कार्य करत असतात जर आपण हे हळकुंड आपल्या सोबत ठेवले तर कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही.

 

धनासंबंधीचे अनेक स्त्रोत आपल्यासाठी उपलब्ध होतात. जे काही पैशाची अडचण असेल ती पूर्णपणे निघून जाते आणि जर तुम्हाला तुमच्या शत्रू त्रास कमी करायचे असेल किंवा कोणत्याही प्रकारचे शत्रू नको असतील तर नक्कीच तुम्ही पहिला उपाय जो करायचा आहे तो म्हणजे सगळ्यांसोबत व्यवस्थित वागावे. कोणताही प्रकारची वाईट शब्द कोणालाही बोलू नये. सगळ्यांच्या बद्दल मनामध्ये चांगला विचार करावा. कोणालाही वाईट शब्द बोलू नये. कारण जे कर्म आपण करत असतो तेच कर्मा आपल्या वाटेला येत असते.

 

म्हणून आपले कर्म चांगले असणे खूप गरजेचे आहेत. जर तुमच्या शत्रू असतील आणि ते तुमच्या सोबत भांडत असतील तर तुमच्याजवळ कायम काळीमिरी विषम संख्येमध्ये ठेवावी. यामुळे आपल्यावर शत्रू चा होणारा हल्ला किंवा प्रभाव हा कमी होतो. आपले शत्रू कमी होत जातात. अशा प्रकारे या दोन वस्तू आपल्याला जवळ ठेवल्यामुळे आपल्या असणारे सर्व शत्रू नष्ट होतात. त्याचबरोबर आपली पैशासंबंधीची जी काही अडचण असेल त्या सर्व अडचणी निघून जातात.

 

तुम्ही देखील हे दोन उपाय नक्की करून बघा नक्कीच त्याचा फायदा झालेला तुम्हाला दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.