रोज सकाळी तुळशी मातेला जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये नक्की काय घडते? सर्वांनी बघा …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीला फारच पवित्र समजले जाते या झाडांमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही पदार्थाचा स्वीकार करत नाहीत तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कुणीही तुळशी मातेची पूजा करतो तू कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखाद घोर पाप करूनही नरका मध्ये जात नाही तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्याने कोणते फळ मिळते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांना विचारते की हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात मग तरीसुद्धा तुम्ही या तुळशी झाडाची पूजा का करत आहात तुळशीच्या झाडाला नित्य नियमाने तुम्ही जर आपण का करता या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्त्व मला समजून घ्यायचे आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की हे देवी सत्यभामा तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची नित्य नियमाने पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत तुळशीमाते राज्यावर पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात. तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

मित्रांनो पुरातन काळामध्ये एक गोष्ट आहे एका नगरामध्ये ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण तर होता परंतु तो खूपच नीच स्वभावाने कृर माणसं खाणारा तसेच वेगवेगळे वाईट कृत्य करण्यात तकलीन असायचा त्याला जुगाराचा वेशाचा तसेच चोरी करण्याचा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेही पुण्य कर्म केले नाहीत शास्त्राचं कधी पठण केलं नाही पूजा पाठ केली नाही त्याचं मन नेहमी दुसऱ्यांच्या धनावर असायचं तो दिवसा धन कमवायचा आणि रात्री वेश्यांसोबत ते पैसे तो उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यात व्यतीत करत होता.

 

त्याने कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूंचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केल्याने ही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी-विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो त्या नगरा जवळून नर्मदा नदी वाहत असते त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण त्याच नदी किनारी असणाऱ्या एका आश्रमात थांबत असायचा त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवाची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूंची स्तुती करण्यात मग नसायचे तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटकं करून त्यांच्यासोबत थांबला.

 

तो विद्वान ब्राह्मणांसोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूचं नामस्मरण ऐकण्याची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एक महिन्यापर्यंत थांबला त्यानंतर तिथे ते काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणांनी सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होते तो ब्राह्मण नकळत पण येतात तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा.

 

त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशी झाडाला जल अर्पण करत असे एक दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दौश केला त्या पापी ब्राह्मणाच्या झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुखामध्ये दुष्पत्रांनी तुळशीजल टाकले त्यानंतरने सर्व ब्राह्मणांना समजले की त्यांच्या मृत्यू झाला आहे.

 

त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे दूध प्रकट झाले आणि त्याला येऊन यमलोकातील घेऊन जाऊ लागले रस्त्यात जो ब्राह्मण विलाफ करू लागला नियम धुताना म्हणू लागला हे यम दूतांनो तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा एम दूध म्हणू लागले अरे दृष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या या पापामुळेच तुला एक सापाने दोनच केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता मी तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत तिथे एम देव तुझ्या पापकर्माचा लेखाजोखा पाहणार आहेत.

 

आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवणार आहेत त्यानंतर न तो ब्राह्मण जोर जोरात विलाप करू लागला आणि त्या यम दूताजवळ क्षमायाचना करू लागला परंतु यम धुताना त्या ब्राह्मणावर थोडीसुद्धा दया आली नाही ते त्याला मारत मारत यम लोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे दूध त्या ब्राह्मणाला घेऊन यमराज्याच्या समोर पोहोचले तेव्हा यमराज यासोबत बसलेला चित्रगुप्ताने त्या ब्रह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व लेखाजोखा काढल्या आणि यमराज याला म्हणाली की हे महाराज या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहेत.

 

हा तरी मोठा पापी आहे याला तर ताबडतोब नरकात टाकायला पाहिजे जेव्हा यमराज म्हणाले हे दूध जीवनभर पाप करणाऱ्या या ब्राह्मणाला घेऊन जा आणि ह्याला कुणबी पाक नावाच्या नरकट टाकून द्या यमराज्याच्या आज्ञेचे पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला कुणबी पाक नरकात घेऊन गेले त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते ज्यामधील तेल उकळत होते त्या यम दूताने त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले .

 

परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला तो तेल एकदम थंड पडला या विचित्रघटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं असं पूर्वी कधीच झालं नव्हतं. त्यानंतर नाही यमराज नाराज मुलींना म्हणतात हे देवाची देवर्षी तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्ही आज एका अत्यंत पापी ब्राह्मणाला कुणबी पाक नावाचा नरकात टाकले आहे परंतु जसा तो त्या तेलामध्ये पडला तो तेल शांत झाला आहे तेव्हा दे वर्षी नारद यम राजाला म्हणतात .

 

हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे तो त्या नरकात टाकण्या योग्य नाही कारण त्या ब्राह्मणा द्वारा नकळत असं कर्म झाला आहे जे कर्म या नरकाचे नाश करत आहेत जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्याच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण एक महिना भगवान विष्णूच्या भक्तासोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून नित्य नियमाने तुळशी मातेला जल अर्पण केला आहे .

 

आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने नकळतपणे पुण्य कमावले आहे जे पुण्य जन्मात सुद्धा एखादा मनुष्याला प्राप्त होत नाहीत आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका या ब्राह्मणाने जे काही पाप केले आहे त्यासाठी त्याला फक्त इतकच दंड द्या की ह्याला त्यांनी नरकाचे दर्शन घडवा.

Leave a Reply

Your email address will not be published.