फक्त एक टोमॅटो असा वापरा आणि पांढरे केस कायमचे मुळापासून काळे करा ते ही फक्त एक रुपयांत ; स्वागत तोडकर यांचा रामबाण उपाय …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्याला माहित असेल कि महिलांना तसेच अनेक पुरुषांना अलीकडे प्रदूषण आणि विविध उत्पादनातून केल्या जात असलेल्या केमिकल्स च्या वापरामुळे केस गळण्यासापासून ते अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच त्यामुळे आपण कमी वयातच वयस्कर दिसायला सुरुवात होते. केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे असतात आणि तसेच केस पिकल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व चांगले दिसत नाही मग आपण त्यासाठी अनेक महागडी उत्पादन वापरण्यास सुरुवात करतो. पण या उत्पादनामुळे केमि कल्सचा संबंध आपल्या केसांशी येतो आणि केस तेवढ्यापुरती काळी दिसायला लागतात. पण नंतर त्याच वेगाने आपले केस पांढरे होण्यास सुरुवात होते.

तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली केस जर पांढरे झालेले असतील तर यावर आपण महागडी औषधे किंवा इतर ट्रीटमेंट घेण्याआधी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्याला या उपायांचा आपल्याला खूप फायदा होत असतो. आणि त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्या उपायांचा उपयोग करुन आपण आपल्या केसांना काळेभोर बनवू शकता. यासाठी कोणताही आवाढव्य खर्च करावा लागणार नाही. यासाठी आपल्याला आपल्या घरात उपलब्ध असलेले साहित्य वापरुन हा उपाय करायचा आहे. चला तर मग जाणून घेऊया.

या उपायांसाठी आपल्याला फक्त एक टोमॅटो लागणार आहे. जो टोमॅटो आपल्या घरी सहज रीतीने उपलब्ध होतो. त्यानतंर आपण हा टोमॅटो चांगल्या प्रकारे खिसुन घ्यायचा आहे किंवा हा टोमॅटो आपण मिक्सरला देखील बारीक करू शकतो. फक्त हे लक्षात घेतले पाहिजे कि त्याचा रस त्यामध्ये राहिला पाहिजे आणि त्यानंतर हे बारीक केलेले मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक पदार्थ घालायचा जो पदार्थ आपल्या केसांसाठी खूप महत्वाचा किंवा अवश्य तो म्हणजे काळे तीळ ज्याला आपण कलोजी देखील म्हणतो. असे हे काळे तीळ आपल्याला बाजारमध्ये सहज रीतीने उपलब्ध होतात.

त्यानंतर हे काळे तीळ सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि त्या टोमॅटोच्या मिश्रणामध्ये मिसळायची आहे आणि हे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. ही सर्व कृती झाल्यानंतर आपण त्यामध्ये चहा पावडर थोड्या प्रमाणत मिक्स करायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रण योग्य प्रकारे आपण सकाळी झोपून उठल्यानंतर आपल्या केसांवर लागू करायचे आहे आणि मग केसांची हळुवार मालिश करायची जेणेकरून या मिश्रणांमधील सर्व गुण आपल्या टाळूमध्ये उतरतील. यामुळे आपल्या केसांना पोषण मिळण्यास मदत मिळेल. त्यानंतर मग हे मिश्रण कमीत कमी पंधरा मिनिटे आपल्या केसांवर तसेच ठेवायचे आहे.

त्यानंतर मग आपण हे मिश्रण आपण आंघोळ करताना थंड पाणी वापरून योग्य रित्या धुवून घ्यायचे आहे. तसेच आंघोळ झाल्यानंतर आपण हे लक्षात ठेवायचे आहे कि आठवणीने आपण आपल्या केसांवर किंचितसे खोबरेल तेल लावायचे आहे. हा उपाय आपण आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तरी नक्की करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला नक्कीच लाभदायक ठरणार आहे कारण तितकी ताकद या उपायामध्ये आहेच शिवाय या मिश्रणांमध्ये अनेक अवश्य घटक तसेच अनेक गुण मोठ्या प्रमाणत आहेत ज्याचा उपयोग आपल्याला आपले केस काळे करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे आपण हा उपाय नक्कीच करून पहा. तसेच तुम्हाला देखील पांढऱ्या केसांच्या समस्या असतील तर अशावेळी हा उपाय नक्की गुणकारी ठरतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.