चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट का होते? श्री स्वामी समर्थांनी दिले हे खूप सुंदर उत्तर …!!

वास्तु शाश्त्र

चांगल्या माणसासोबत वाईट का होते यावर कृष्णाने एक गोष्ट सांगितली या गोष्टींमध्ये सगळ्या मनुष्यांचे प्रश्नांची उत्तरे आहेत कृष्ण म्हणतो की एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूस होता धर्म आणि नीतीचे पालन करायचा देवा ची भक्त आणि मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा करायचा सगळ्या चुकीचा कामापासून दूर राहायचा आणि जो दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता वाईट कामे करायचा खोटं बोलायचा तो नेहमी आणि ती आणि अधर्माचे काम करायचा.

 

तो नेहमी मंदिरातून पैसे आणि चप्पल चोरायचा वाईट संगतीत होता आणि व्यसनी होता एका दिवशी त्या नगरामध्ये खूप जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हती हे बघून त्या वाईट माणसाने मंदिरातले सगळे पैसे चोरले आणि तिथून पळून गेला थोड्या वेळात तू चांगला व्यापारी त्या मंदिरात दर्शन करण्याचा हेतूने गेला तर त्यावर लोकांनी चोरीचा आरोप केले.

 

असलेले सगळे लोक बोलू लागले त्याच्या खूप अपमान केला तो जसे तसे करून मंदिराचा बाहेर आला बाहेर येतात एका बैलाने त्याला मारले पायाखाली चिरडले तो व्यापारी गंभीर जखमी झाला आणि तिकडे अंतरावर त्या वाईट माणसाला पुन्हा एक पैशाने भरलेली पोटली मिळाली तो विचार करू लागला आजच्या दिवस किती चांगला आहे पण मिळाले पुन्हा एवढ ा तो घरी आला आणि त्याने घरातून सगळ्या देवांच्या मुर्त्या फोटो काढून टाकलेत आणि देवतांवर दृष्ट होऊन जीवन जगू लागला .

 

खूप वर्षानंतर त्या वाईट माणसाची आणि चांगल्या माणसाची मृत्यू झाली तेव्हा ते यमराजाच्या समोर गेले तर चांगल्या व्यक्तीने राजाला प्रश्न विचारला मी तर नेहमी चांगले कर्म केले कोणाचे वाईट केले नाही तरी मला का दुःख अपमान मिळाला आणि याने अधर्म केला तरी याला धनाजी पोटली मिळाली हे असे का व्यापारीच्या प्रश्नावर यमराजाने उत्तर दिले त्या दिवशी तुझ्यासोबत जी दुर्घटना घडली पहिल्याने तुला उडवले पायाखाली चिरडले तो तुझ्या आयुष्यातला शेवटच्या दिवस होता परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझी मृत्यू फक्त जखमेमध्ये प्रवृत्ती झाली आणि या वाईट माणसाला राजयोग मिळणार होता.

 

पण याचा वाईट कर्मामुळे तो राजयोग फक्त एका छोट्यामध्ये परिवर्तित झाला स्वामी म्हणतात भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपात देतो हे सांगणे कठीण असते परंतु तुमचे चांगले कर्म वाईट कर्मापासून तुम्ही दूर आहात तर तुम्ही ज्याची सेवा करत आहात त्याला तुम्ही पूजा आहात त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच होते जीवनात येणाऱ्या समस्या दुःख संकट किंवा काहीही तुमच्या सोबत होत असेल कधीही हे समजू नका की देव तुमच्या सोबत नाही आहे.

 

आणि तुमच्या सोबत वाईट होत आहे असू शकते की तुमच्या सोबत यापेक्षा जास्त वाईट होणार होती यापेक्षा जास्त संकट येणार होते पण तुमच्या सेवेमुळे तुमच्या चांगल्या कर्मामुळे हे सगळे कमी झाले की माझ्यासोबतच का वाईट होते मी तर चांगले कर्म करतो तर मित्रांनो जे वाईट तुमच्या सोबत झाले आहे त्यापेक्षा वाईट तुमच्या सोबत होणार होते आणि तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुमच्या सेवेमुळे खूप कमी प्रमाणात तुमच्या पर्यंत आले आहे असे समजून तुम्ही आयुष्य जगा तर.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.