फक्त या 3 पानांचा संजीवनी काढा घ्या, शुगर ५०० असू द्या लगेच १०० वर येणार गुडघेदुखी १००% बंद हाडांचा कटकट आवाज येने एका दिवसात बंद, …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो रक्तातील साखर येईल नियंत्रणात करा हा घरगुती उपाय. मधुमेह रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचे कारण अनेक व्यक्तींमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपले चुकीच्या जीवनशैली व अयोग्य खानपान परंतु आज आपण असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत आणि हा उपाय जरी तुम्ही पंधरा दिवस सातत्याने केला तरी तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात येईल कारण एक तर मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती चे प्रमाण मंदावलेले असते किंवा ती थांबलेली असते.

तर मित्रांनो अशा या घरगुती उपायांमुळे इन्शुलिनच्या निर्मितीला चालना मिळते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत यामुळे आपल्या गुडघेदुखी सांधेदुखी आणि त्याचबरोबर आपल्याला जो काही हाडांसंबंधी त्रास आहे तो त्रास कमी होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो यामुळे आपल्याला असणाऱ्या मधुमेहाचा त्रास आहे म्हणजेच ज्या व्यक्तींना शुगर चा त्रास आहे म्हणजेच ज्या व्यक्तींची शुगर जास्त आहे अशा व्यक्तींसाठीही उपाय अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर ठरणार आहे.

मित्रांनो आजचा हा उपाय करत असताना आपल्याला एक आयुर्वेदिक काढा तयार करायचा आहे आणि मित्रांनो आपण जो हा आयुर्वेदिक काढा तयार करणार आहोत हा काढा आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये तयार करू शकतो आणि मित्रांनो याच्या वापरामुळे आपली जी सांधेदुखी आहे किंवा गुडघेदुखी आणि कंबर दुखी आहे या समस्या होतीलच आणि त्याचबरोबर आपली शुगर ही नियंत्रणात राहील तर मित्रांनो हा काढा कशा पद्धतीने तयार करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो काढा तयार करण्यासाठी आपल्याला आपल्या घराजवळच असणाऱ्या दोन वनस्पतींचा वापर करायचा आहे.

मित्रांनो या दोन वनस्पती आहेत या अत्यंत गुणकारी आणि खूपच फायदेशीर असे आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो या वनस्पती आपल्याला आपल्या घराजवळच अगदी सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या आहेत आणि आयुर्वेदामध्ये या वनस्पतींचे खूप महत्त्व सांगितलेले आहे तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिली जी वनस्पती आहे ती म्हणजे कडुलिंबाची पाने मित्रांनो कडुलिंबाचे झाड हे आपल्या घराच्या आसपास आपल्याला नक्कीच मिळून जाते आणि मित्रांनो आपल्या आयुर्वेदानुसार कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात आणि त्याचबरोबर यामुळे आपण आपले अनेक आजार दूर करू शकतो तुम्ही जीवनासाठी आपल्याला लागणार आहे बेलाचे झाडाची पाने, आणि त्याचबरोबर तिसरी आणि महत्वाची जी वनस्पती आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे पारिजातकाच्या झाडाची तीन ते चार पाने.

मित्रांनो आजचा हा आयुर्वेदिक काढा तयार करत असताना आपल्याला कडुलिंबाची पाच ते सहा पाने आणि त्याचबरोबर बेलाची पाच ते सहा पाने लागणार आहेत मित्रांनो फक्त या दोन वनस्पतींच्या वापराने आजचा आपण आयुर्वेदिक काढा तयार करायचा आहे याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी गॅसवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वाधिक कडुलिंबाची पाच पाने स्वच्छ धुऊन त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. मित्रांनो ही पाने या पाण्यामध्ये टाकत असताना त्या पानांचे बारीक तुकडे करून मगच ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत म्हणजेच ती पाने कुस्करून आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत.

आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला बेलाचे तीन पाने कुस्करून त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे मित्रांनो ही पाने त्या पाण्यामध्ये टाकत असताना आपल्याला ती स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत मग ती बारीक करून त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो आणखीन एक वनस्पती आपल्याला या उपायासाठी लागणार आहे ती म्हणजे पारिजातकाचे झाड, मित्रांनो पारिजातकाचे झाड हे आपल्या घराच्या आजूबाजूला सहजरित्या उपलब्ध होते. मित्रांनो या झाडाचीही तीन ते चार पाणी आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि तीही कुस्करून आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने या तीन वनस्पतींची पाने आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला व्यवस्थितपणे उकळून घ्यायचे आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हे पाणी निम्मे होईपर्यंत म्हणजे एक ग्लास पाण्याचे एक कप पाणी होईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचे आहेत त्यानंतर मित्रांनो हे पाणी एक कप इतके झाल्यानंतर आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि मित्रांनो हे पाणी थोडेसे कोमट झाल्यानंतर याचे सेवन आपल्याला दररोज दोन वेळा करायचे आहे म्हणजेच मित्रांनो सकाळी उठल्यानंतर अनुशापोटी म्हणजेच काही न खाता पिता याचे सेवन आपल्याला करायचे आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळी जेवण अगोदर किमान एक तास आपल्याला या काढ्याचे सेवन करायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या काढ्याचे सेवन आपल्याला दिवसातून दोन वेळा असे तीन दिवसांपर्यंत करायचा आहे यामुळे आपल्याला असणारी कोणतीही गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास बंद होईल आणि त्याचबरोबर आपली शुगर ही त्या उपायामुळे नॉर्मल होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.