रोज सकाळी उपाशीपोटी सात दिवस कोमट पाण्यात एक चमचा गाईचे तूप टाकून पिल्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले ते लाखो रुपयांची औषधें करू नाही शकत असे फायदे ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आज आपण गरम पाणी आणि त्यात जर एक चमच्या तूप टाकून पिले तर अजून काय फायदे होतात या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातील बरेच आजार कमी होतात. पण गरम पाणी कधी प्यावे आणि कधी पियू नये याबद्दल जर योग्य माहिती नसेल तर गरम पाणी पिण्याचे योग्य फायदे आपल्याला मिळत नाहीत. जे व्यक्ती रोज सकाळी आणि रात्री गरम पाणी पितात त्यांच्या शरीरातून कफ बाहेर पडतो. त्याच सोबत ज्या व्यक्तीना त्वचेचा त्रास आहे अशा लोकांना देखील गरम पाणी पिल्याने त्रास कमी होतो.

मित्रांनो चेहऱ्यवरील मुरूम आणि बारीक पुरळ येत असतील तर त्या पासून अराम मिळू शकतो. तसेच शरीरातील चरबी कमी करणे तसेच वजन कमी करणे यासाठी सुद्धा रोज कोमट पाणी प्यावे. आणि मित्रांनो रोज कोमट पाणी आणि तूप एकत्र पिल्यास आपल्या शरीरातील पचन प्रक्रिया चंगली होते.

तसेच नियमित पोट साफ होण्यास मदत होते. मिंत्रानो तुम्हला माहित असेल जर पोट साफ असेल तर आपल्या कोणतेच रोग लवकर होत नाही. तसेच नियमित गरम पाणी पिल्यास सांधे दुखी, गुढघेदुखी, वात, कंबर दुःखी या पासून सुद्धा आराम मिळतो.

मित्रांनो ज्या लोकांना भूक लागत नसेल. पोट गच्च झाल्यासारखे वाटत असते. अशा वेळी जेवण करायच्या आधी जवळपास दोन ते तीन तास आधी एक ग्लास गरम पाणी आणि त्यात लिंबू पिळून प्यावे यामुळे भूक लागते तसेच गच्च झलेले पोट सुद्धा रिकामे झाल्यासारखे वाटेल.

जर का घसा दुखत असेल तर गरम पाण्यात थोडे मीठ टाकून गुळण्या केल्यास घशाला अराम मिळतो तसेच सोबत गरम पाणी पिल्यास सर्दी सुद्धा कमी होते. आणि मित्रांनो गरम पाणी पिण्याचे फायदे आपण जाणून घेतले पण जर का पण गरम पाण्यात एक चमच्या शुद्ध तूप टाकले तर त्याचे अजून चांगले फायदे मिळतात. ते कोणते फायदे आहेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ.

तर मित्रांनो गरम पाणी आणि एक चमच्या शुद्ध तूप यांचे मिश्रण रोज सकाळी करायचे आहे. ते सुद्धा फक्त सात दिवस आणि बऱ्याच लोकांना पोट साफ न होण्याचं समस्या असते या मागे बरेच करणे आहेत. जसे कि रात्री जागरण करणे, योग्य वेळेस जेवण होत नसेल, जास्त प्रमाणत फास्ट फूड खाणे, ताण तणाव असेल यामुळे सुद्धा पोट साफ होत नाही.

त्याच सोबत पचन प्रक्रिया योग्य प्रकारे काम करत नसेल तर बद्धकोष्ठताचा सुद्धा त्रास होत असतो. आणि मित्रांनो जर का आपले पोट साफ होत असेल तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. वारंवार ढेकर येणे, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यासारखे वाटणे.

मित्रांनो या सर्व समस्यांवर त्वरी अराम हवे असे तर रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात शुद्ध गाईचे एक चमच्या तूप टाकावे आणि सकाळी उपाशी पोटी प्यावे. रोज कोमट पाणी आणि एक चमच्या तूप एकत्र करून पिल्याने शरीरातील वात आणि सर्दी कमी होतेच. शिवाय हृदयातील ब्लॉकेज कमी होण्यास मदत होते.

त्याच सोबत बुद्धीत वाढ होण्यास मदत होते. तुपात असेल सर्व महत्वाचे घटक आपल्या शरीराला फायदे देऊन जातात. त्यामुळे रोज सात दिवस कोमट पाणी आणि त्यात एक चमच्या शुद्ध गाईचे तूप टाकून प्या आणि मित्रांनो रोज सकाळी एक ग्लासच गरम पाणी प्यावे. त्यापेक्षा जास्त पिल्यास त्याचे फायदे कमी आणि तोटे जास्त होऊ शकतात. गरम पाणी हे कधीही जेवण झल्यावर एक ते दोन तासानी प्यावे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.