2 वर्ष स्वामींची मनोभावे सेवा केली पण प्रचिती आलीच नाही आणि त्या दिवशी रागाने, स्वामींची मूर्ती गुंडाळून कपाटात ठेवली; पण त्यानंतर या ताईसोबत असं काही झालं की……
मित्रांनो, स्वामी समर्थ यांची लिला खूपच अगाध आहे. प्रत्येक भक्त मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची भक्ती करीत असतात. अनेक सेवा करीत असतात. परंतु मित्रांनो अनेक भक्तांचा असा प्रश्न असतो की मी एवढ्या सेवा करतो तसेच मी पूजा अर्चना करतो तरीदेखील माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही किंवा स्वामी याची प्रचिती देत नाहीत. परंतु मित्रांनो कधीही आपल्या […]
Continue Reading