कुत्र्याला एक भाकरी खाऊ सुद्धा घातल्याने होतात हे आठ फायदे? नक्कीच जाणून घ्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही….!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण माणसाला शिवी देतो परंतु नाव मात्र कुत्र्याचं खराब होत असतं मग खरंच कुत्रा इतका निष्क्राणी आहे का आपण त्याला कधीही काहीही खाऊ घालण्याच्या बाबतीत कधीच विचार केला नाही मग तो कितीही दिवसांचा उपाशी आपला दारावर उभा असेल आपण त्याला एक भाकरी खायला घातली नाही परंतु शिव्या मध्ये किंवा कोणालाही वाईट साईट बोलताना त्याचं नाव घेताना मात्र आपल्याला श्रम वाटत नाही कमावून खाणं त्यांना माहीत नसतं .

 

आम्हाला वस्त्र परिधान करण्याचे सुद्धा ज्ञान नाही आणि म्हणूनच थंडी गर्मी आणि पावसामध्ये सुद्धा मी तसेच फिरत असतो आम्हाला वाचता लिहिता येत नाही तुमच्या प्रकारे शिस्त म्हणजे हे काय आम्हाला माहित नाही आम्हाला तुमच्यासारखं बोलता येत नाही हे आमचे दुर्भाग्यच आहे परंतु आम्हाला तुमच्यासारखी बुक सुद्धा लागत असते मार खाल्यावर तुमच्यासारखे आम्हाला सुद्धा होत असते आम्हाला तुमच्यासारखं रडू सुद्धा येत असतं.

 

पण या तीनच कामांमध्ये आम्ही तुमची बरोबरी करू शकतो आणि म्हणूनच तुम्ही आमच्यावर दया दाखवा आम्हाला आणखी कष्ट देऊ नका देवाने तर तसंही आम्हाला या पृथ्वीवर कष्ट सहन करण्यासाठीच पाठवले आहे त्यात भरभर म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला त्रास देत असता आम्ही तुमच्या सारखे मनुष्य नाही आम्ही मुख्य प्राणी आहोत तेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आमचे डोळे कान बंद होते .

 

जसा तुमचा जन्म झाल्यावर आनंद उत्सव साजरा केला जातो वेगवेगळे प्रकारे थंडी तर बिलकुल लागत नव्हती मी असंच विचार करत होतो की मी कुठल्याही मोठ्या घरात जन्माला आलो आहे परंतु जेव्हा आमच्या डोळे उघडले तेव्हा मी पाहिलं की आमच्या आई जिल्हा तुम्ही कुत्री म्हणतात तिच्या चार पिल्लांना छातीला लावून एका राखीच्या ढिगोर पडलेली असते आम्ही चार भाऊ होतो.

 

बाकी तीन भाऊ तर लाल आणि सफेद रंगाचे होते आणि मी काळा होतो सर्वात छोटा मीच होता आणि म्हणून कमजोर सुद्धा होतो आमच्या या मला जास्त वेळ देऊ शकत नव्हती कारण तिला सुद्धा तिच्या भोजनाची व्यवस्था करायची होती जर तिने काही खाल्लेच नसते तर मग आम्हाला दूध कुठून मिळाला असता तिच्या एकावर आम्ही चौघीजणी निर्माण होतो ती एकटी अनुशोध तिकडे तिकडे भटकत असायची कधी अन्न भेटायचं तर कधी अन्न भेटत नव्हतं परंतु ती नेहमी दोघांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असायचे .

 

ते पूर्ण रात्रभर जागी राहून पूर्ण गावाची रखवाली करायची दुसऱ्या गावातील कुत्रे सुद्धा आमच्या आईच्या भीतीमुळे आमच्या गावात येत नव्हते गावातील कुठल्याही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर कुठला प्राणी त्याचे पीक खाण्यासाठी येत असेल तर आमची आई त्याला कळवून लावायची गावाला साठी इतकं सर्व हक्क करून सुद्धा कोणी गावातील व्यक्ती आमच्या आईलाच स्वच्छते भोजन देत नव्हते नेहमी आमच्या आईला अन्न चोरून किंवा हिसकावून घेऊन यायला लागायचं कित्येक वेळा लोकांनी तिला काठ्याने मारून पळवलं सुद्धा आहे.

 

त्या दिवशी बिचारी उपाशी भुकेच्या आगीने जळत राहायची शेवटी भूक तर आम्हाला तुमच्यासारखीच लागत असते तर त्यात भरीजवर तिला तिच्या चार मुलांची सुद्धा चिंता असायची आणि पीठ व्यवस्थित खाऊ सुद्धा शकत नव्हती परंतु त्यापेक्षा जास्त ला मार सहन करावा लागला कित्येक महिने आमच्या फिरत होती तेव्हा तिला समजलं की माणूस किती स्वार्थी आहे आम्ही त्याला मदत केली .

 

तरी सुद्धा त्याला आमची किंमत नसते परंतु आमच्या मध्येही कमी आहे ही आम्ही सुद्धा र्थ स्वार्थी लोकांमध्ये राहू इच्छित आहोत जो आम्हाला प्रेमाने खाऊ घालत नाही ज्याच्या मी किती उपयोग येतो हे त्याला माहीत नाही आम्ही त्यांच्या घराची रखवाली करतो त्याचबरोबर अन्यही अनेक लाभ त्याला देत असतो जर मनुष्य ला आम्हाला एक भाकरी खाऊ घालायचे फायदे समजले तर त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटापासून तो सत्वाला वाचू शकतो.

 

 

मित्रांनो सर्वात पहिला फायदा आहे तो म्हणजे सर्वात पहिला भाकरी गाईचे असते आणि शेवटची भाकरी ही कुत्र्यासाठी असते असंच महापुरुष सांगून गेले होते परंतु देवाने सांगितलेले हे महाविधान विसरून मनुष्य पहिल्या आणि शेवटची भाकरी स्वतःच खातो आणि ह्याचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर खूपच पडत असतो.

 

पहिला फायदा आहे तो म्हणजे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो असे म्हणतात की जेव्हा शनी ग्रह त्याच्याशी कुस्ती टाकत असतो तेव्हा माणूस बरबाद होऊन जातो ज्या माणसावर त्याची कुस्ती पडते तेव्हा त्याचे व्यवस्थित चालणारे काम सुद्धा बिघडू शकतात तो आर्थिक तंगीचा शिकार बनतो या स्थितीमध्ये जर माणसाने कुत्र्याला भाकरी खाऊ घातली तर त्याच्यामध्ये शनीचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो

 

दुसरा फायदा आहे तो म्हणजे कुत्र्याला भाव भाकरी घातल्याने भाग्य तुमच्या बाजूने होतो तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते नंबर तीन आहे ते म्हणजे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात धंदा उलटीची कधीही कमतरता भासत नाही नंबर चार आहे ते म्हणजे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने तुमच्यावर कधीच कर्ज सोडत नाही आणि जर तुम्ही आधीच कर्जदार असाल तर त्यापासून सुद्धा मुक्तता होते .

 

 

पाचवा फायदा आहे तो म्हणजे कुत्र्याला सकाळ संध्याकाळी भाकरी खाऊ घातल्याने तुमचा व्यापार अधिक पटीने वाढू शकतो नंबर सहा येतो म्हणजे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते आणि अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू लागतात सात नंबर आहे तो म्हणजे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने नेहमी तुमचं स्वास्थ्य तुमचा आरोग्य चांगलं राहत आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही मजबूत राहतात तुमचं मन नेहमी उत्साही राहते चांगले विचार नेहमी तुमच्या मनामध्ये येत राहतात.

 

 

नंबर आठ आहे ते म्हणजे कुत्र्याला भाकरी खाऊ घातला नाही देव तुमच्यावर सुद्धा प्रसन्न राहतो कारण देवाला सर्व प्राण्यांची सर्व जीवांची चिंता असते आणि जो प्राणी वर जीवदया दाखवत असतो देव सुद्धा अशा मनुष्यावर नेहमी प्रसन्न असतो देवाची कृपा सदैव अशा परिवाराला टिकून राहते जो अशा मुक्या प्राण्यांना दया दाखवत असतो आणि त्यांच्या उलट कुत्र्याला मारणार म्हणून दारिद्र होत जातो .

 

 

तुम्ही जर तुमच्या घरी कुत्र्याने काही नुकसान केलं असेल तरीसुद्धा कुत्र्याला मारू नये असे म्हणतात की कुत्रा रडणे हा खूप खूप मोठा अपशकुन आहे एखाद्या संकट येऊ शकते आणि म्हणूनच कुत्र्याला कधीच रडू नये तो आजारी कुत्र्याचा जखमी कुत्र्याचा उपचार करतो त्याच्यावर देऊनही मीच प्रसन्न असतो. तो मनुष्य नेहमीच निरोगी राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published.