२४ तासात भयंकर “वशीकरण”…. ती व्यक्ती तुमच्याशिवाय राहूच शकणार नाही….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, तुमच्या पती तुमच्यावर प्रेम करत नसेल, ते परस्त्रीच्या नादी लागल्या असेल. एखादा मुलगी वर तुमचे जीवापाड प्रेम असेल व ती मुलगी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करत नसेल. तुमची पत्नी तुमच्या सोबत भांडण निघून गेली असेल व तुमचे नाते हे घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचले असेल. कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला वश करण्यासाठी वशीकरण उपाय कामी येत असतो.

 

फक्त हा वशीकरण उपाय आपल्याला कोणत्याही निष्पाप जीव बाबतीत वापरायचा नाही. ज्या ठिकाणी आपल्याला त्या उपयाची गरज आहे अशाच ठिकाणी हा उपाय वापरावा. हा उपाय कसा करावा? कधी करावा? कोठे करावा? याचा प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

हा उपाय आपल्याला आपले दररोजचे सर्व झाले रात्री झोपण्याच्या वेळेस करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला दोन लवंगाची आवश्यकता आहे. या लवंगा शाबूत असायला हव्यात म्हणजे त्या तुटलेल्या नसाव्यात. त्यासोबतच आपल्याला पांढऱ्या रंगाचा एक कागद घ्यायचा आहे. यात कागदावर कोणत्याही रंगाच्या पेनाने एक चौकोन काढायचा आहे. त्या चौकोनाचे चार भाग करायचे आहेत.

 

चौकोनाच्या वरती 786 ही संख्या लिहावी. त्यातील उजव्या कोपऱ्यामध्ये तसेच उजव्या कोपरातील चौकोन मध्ये 20 संख्या लिहावी. त्याच्या विरुद्ध कोपऱ्यामध्ये 5 ही संख्या लिहा. चौकोनाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात 43 ही संख्या लिहून खालच्या विरुद्ध बाजूला 91 ही संख्या लिहावी या संख्या लिहून झाल्यानंतर त्या चौकोनच्या खालच्या बाजूस ज्या व्यक्तीला वश करणार आहोत अशा व्यक्तीचे नाव लिहावे.

 

हे लिहून झाल्यानंतर दोन लवंगा आपण घेतलेला आहे त्या लवंगा आपल्या हातामध्ये घ्यावे व त्या व्यक्तीचे नाव मनःपूर्वक हे शांततेने सात वेळा म्हणायचं आहे. हे म्हणून झाल्यानंतर आपण चौकोनामध्ये लिहिलेला कोणत्याही एका संख्येवर या लवंगा ठेवा. त्यानंतर या कागदाची अशी घडी घालावी की त्या संख्येवर आपण लंवंगा ठेवलेला आहे त्या लवंगा हलणार नाही.

 

घडी घालून ती आपला उजव्या हातामध्ये हे घ्यावे व एक मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ‘ओम ध्रु वस्य’ अशा या मंत्राचा आपल्याला 99वेळा करायचा आहे. हा मंत्र जाप झाल्यानंतर ही पुढी आपण आपल्या उशीखाली ठेवून झोपायचे आहे. अशाप्रकारे हा उपाय ज्या कोणत्या व्यक्तीला आपल्याला वश करायचा आहे ती व्यक्ती वश होते. आपल्या ज्या काही भावना असतील जे काही त्या व्यक्तीला जे वाटणारे प्रेम असेल ते त्या व्यक्तीला समजते. ती व्यक्ती आपल्याशिवाय राहू शकत नाही.

 

अशाप्रकारे हा वशीकरणाचा उपाय तुमच्या बाबतीत जर अशी कोणती घटना असेल किती व्यक्ती आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटत असेल तर, तुम्ही देखील हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच ति तुमच्या वश मध्ये राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.