कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कोणते फळ मिळते एकदा बघा तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसाल..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो कुत्रा हा प्रत्येक ठिकाणीच असतो कुत्रा आपल्या संरक्षण देखील करत असतो. एका शहरांमध्ये रामू नावाचा व्यक्ती राहत होता. तो रामू एका महात्म्यांना भेटण्यासाठी आश्रमात जातो तिथे त्यांनी बघितलं की महात्मे काही लोकांना उपदेश करत आहेत रामूने महात्म्यांना प्रणाम केला आणि आणि म्हणाला माझ्या मनामध्ये प्रश्न आहे त्यावर महात्मे म्हणाले बेटा संकोच करू नको जे आहे ते सांगून टाक त्यावर रामू म्हणाला गुरुजी मला जाणून घ्यायचा आहे.

 

कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कोणते फायदे मनुष्याला होत असतात त्यावर महात्मा ने हसून सांगितले की लोक जर कुत्र्यांना रोटी खाऊ घालण्याचे फायदे ऐकले तर त्यांचे जीवन सुखमय होईल. एक कुत्रा खूप भुकेलेला होता आणि गावातील प्रत्येक दारावरती जाऊन त्याला कोणीही चपाती किंवा भाकरीचा तुकडा घालत नसेल तो बोलो इकडे तिकडे भटकत राहिला एक दिवस तो गावाबाहेरील एका आश्रमात पोहोचला त्याने आशेने प्रार्थना केली की हे मुनिवार मी खूप भुकेलेला आहे कृपा करून मला रोटीचा एक तुकडा द्या मुलीवर आणि त्याला विचारलं तर गावामध्ये कोणी रोटी दिलेला आहे.

 

का तर त्यावर कुत्रा म्हणाला मुलीवर मी काय सांगू कोणी माझी गोष्ट समजून घेत नाही मुलीवर आणि सहानुभूतीने सांगितले की तुझी पिढ्या मी समजू शकते तू सांग तुला नेमकं काय झालं आमच्याकडे घर नाही कमाईचा काही साधन नाही आम्हाला कपडे घालण्याचा किंवा वाचन लिहिण्याचं ज्ञान नाही. थंडी उकाडा पाऊस सगळं आम्ही सहन करत असतो. पण आम्ही देखील माणसांसारखे भुकेले व्याकूळ होतो आम्ही दुखात रडत देखील असतो देवाने अगोदरच आम्हाला खूप कष्ट दिलेले आहेत.

 

तरीही लोक आम्हाला त्रास देण्यात कमी पडत नाही आणि तुमच्यासारखे माणूस नाही आम्ही येतो जीव आहोत जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आमचे डोळे आणि कान बंद होते आणि म्हणू शकत नाही की आमच्या जन्मावर देखील तसाच उत्सव झाला असेल जसा तुमच्या जन्मावर होत असतो आमच्या आई आम्हाला कमीच भेटू शकत होती कारण तिलाही आपल्या जेवणाची व्यवस्था करावी लागत होते.

 

तीच जर उपाशी राहिली तर आम्हाला दूध कसं पाजेल म्हणून ते आम्हाला दूध मिळावं यासाठी ती प्रत्येकाच्या घरी जात होते आणि ती दिवसभर जेवणाच्या शोधात फिरत असायचे कधी मिळतं तर कधी मिळत नाही रात्री ते जाऊन गावाची राखण करत असते. कोणी अनोळखी व्यक्ती गावात घुसण्याची हिंमत करत नव्हता. हे मुलीवर आमच्या आईने कुणाचे काही वाईट केले होते का तिने फक्त भूक भागवण्यासाठी जेवण चोरला जातो चोरी करण्यासाठीला काही आवड नव्हते पण आमचं पोट आम्हाला हे सर्व करण्यासाठी भाग पाडत असतो.

 

एक दिवसाची गोष्ट अशी आहे की खूप जोरदार पाऊस होता गारा पडत होत्या. आणि वीज देखील पडत होत्या त्या कडाक्याच्या थंडीमध्ये थरथडी कापून आमचे तीन भाऊ मरण पावले त्यादिवशी आमची आई खूप रडली होती पण माणसाने आमची पीडा समजून घेतली नाही कारण त्यांची मुले थोडीच मेलेली होती मग तो कुत्रा म्हणतो की हे मुनिवर आम्ही फक्त दोन भाऊ उरले होतो. आमच्या दोघांचे चांगले काळजी घेऊ लागली होती एक दिवस सात गावांमध्ये येतात शेठाच्या घरी मेजवानी होते. तिथे अनेक प्रकारच्या मिठाई बनवत होत्या त्यांच्या घरी भरपूर असे पाहुणे देखील आले होते.

 

आणि जेवणाचा शोधात तिथे वारंवार जात होते पण तिला लोक वारंवार हाकलून लावत होते कोणालाही तिच्यावर थोडीही दया आले नाही कि तिला एक भाकरी खाऊ घालावे एक भाकरी देण्याने त्यांचं काय झालं असतं माझी आई वारंवार त्या शेतांच्या दारात जात होते आणि दूर उभे राहून बघत होती की ज्या वेळेस मेजवानी सुरू झाली आहे जेवण वाढलं जाऊ लागलं तेव्हाही तिथे जाऊन शेपूट हलवू लागली तेव्हा जेवण वाढला माणूस काही कामाने आत गेला म्हणून माझी आई दबक्या पावलाने आत गेली तिथे असणाऱ्या एका माणसाने तिला बघितलं आणि चारच बाजूंनी माणसे गोळा होऊन माझ्या आईच्या पाठीमागे लागली माझी आई घाबरून गेली आणि पळू लागली पण समोरून माणसं काठी घेऊन येत होते.

 

घाबरून माझी आई मेजवानी मध्ये जेवत असलेले लोकांना ओलांडून तिथून निघून गेली. जेव्हा घरामध्ये भाकरी केलेली जातात तेव्हा जुन्या परंपरेनुसार पहिली भाकरी किंवा चपाती ही गाईला असते आणि शेवटची चपाती ही कुत्र्यासाठी ठेवलेली असते की हे नियमदेवाने बनवलेले आहेत पण हे आजकाल लोक हे नियम पाळत नाहीत आणि याचा नकारात्मक परिणाम होत असतो पहिला फायदा आहे तो म्हणजे कुत्र्याला रोटी खाऊ घालण्याचा घरातील ग्रहदोष कमी होतात महात्म्यांचे म्हणणे होते ते शनीची महादशा चालू असेल तर त्यानी भाकरी खाऊ घातल्याने शनिचा प्रभाव कमी होऊ शकतो.

 

आणि व्यक्तीच्या अडचणी सोप्या होऊ शकतात दुसरा फायदा आहे तो म्हणजे तुमची किस्मत बदल होऊ शकते आणि त्यात नकारात्मक होता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो आम्ही घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही चौथा फायदा असा आहे की तुमच्यावर जर कर्ज असेल तर कर्जातून मुक्ती देखील मिळू शकते आणि जर आधीच कर्जात असेल तर त्यातून सत्ता मिळण्यास मदत होते ज्यावेळेस तुम्ही कुत्र्याला नियमितपणे जेवण देता त्यावेळेस ते तुमच्या व्यवसायामध्ये मदत आणत असते म्हणजे कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यामध्ये वाढ होऊ लागते तर मित्रांनो हे काही चमत्कार एक फायदे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *