वशीकरण मंत्र रात्री झोपताना फक्त चार वेळा हा मंत्र बोला आणि सकाळी बघा, ती व्यक्ती तुमच्या वश मध्ये असेल….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल ती व्यक्ती तुमचं कोणतेही काम ऐकत नसेल तर आपण हा उपाय करू शकतो तर मित्रांनो हा उपाय ज्या उच्चारणे तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या वश मध्ये करून घेऊ शकता आता मंत्राचा फायदा असा होतो की समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसं वागू लागते तुम्ही जसं सांगाल तसं करू लागते ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमामध्ये पडू लागते तर मित्रांनो वशीकरणाचा हा उपाय करताना याचा आपण वाईट कामासाठी कधीही वापर करायचा नाही.

 

आणि हा उपाय करताना आपल्या मनामध्ये स्वार्थी भावना देखील ठेवायची नाही मित्रांनो ज्या व्यक्तीवर आपलं स्वतःपेक्षा जास्त प्रेम असतं त्या व्यक्तीवर आपले अतोनात प्रेम असते त्या व्यक्तीवरच हा उपाय करायचा आहे मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्यायचा आहे की हा उपाय तुम्हाला चुकीचा उपयोग यासाठी करायचं नाही तर मनात कोणतीही वाईट विचार देखील आणायचे नाहीत तर मित्रांनो कोणता उपाय करायचा आहे व कोणता मंत्र बोलायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया .

 

 

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारचा दिवस निवडायचा आहे मित्रांनो रात्री तुम्हाला झोपण्यापूर्वी एक पांढराशुभ्र कागद घ्यायचा आहे ज्याच्यावर काहीही लिहिलेलं नसलं पाहिजे कागदावर एखादी रेष देखील असू नये पूर्णपणे कागद हा पांढरा असावा त्या कागदावर आपल्याला लाल पेनाच्या शाहीने तीन शब्द लिहायचे आहेत मित्रांनो त्याच्यावर सर्वात प्रथम आपल्याला ज्या व्यक्तीला वश करायचा आहे त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे.

 

आणि त्याच्यानंतर मंत्र लिहायचा आहे मंत्र काहीसा आहे वश्म भकरम वश हा मंत्र ज्या व्यक्तीला वश करायचा आहे त्या व्यक्तीच्या नावापुढे हा मंत्र लिहायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या मंत्राच्या पुढे त्या व्यक्तीच्या फक्त सुरुवातीचं नाव लिहायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या वडिलांचे नाव आणि आडनाव लिहायचं नाही मित्रांनो त्याच्यानंतर त्या कागदावर हे सर्व लिहून झाल्यानंतर ना त्या कागदाची घडी घालून आपल्या उशीच्या खाली ठेवायचा आहे .

 

आणि जो हात जोडून लिहिलेला मंत्र आहे तो आपल्याला चार वेळा म्हणायचा आहे आणि सकाळी जो मंत्र लिहिलेला कागद आपण आपल्या उशाशी ठेवला होता तो कागद आपल्याला जाळायचा आहे कागद जाळत असताना त्या मंत्रासोबत त्या व्यक्तीचे नाव देखील घ्यायचे आहे चार वेळा तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर न कागद जाळून टाकायचा आहे.

 

मित्रांनो हा सोपा उपाय केल्याने तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये फरक जाणवायला दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की याचा तुम्हाला कधीही गैरवापर करायचा नाही मनामध्ये कधीही स्वार्थी विचार आणायचे नाहीत. याचा वापर करायचा आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.