मुला मुलींच लग्न ठरण्यासाठी प्रत्येक आईने करा मुला मुलींसाठी हे सोपे घरगुती उपाय १००% लग्न होईल …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये एखादी काय व्यक्ती असेना बिना लग्नाची असतेच लग्न होत नसेल किंवा ठरलेलं लग्न मोडत असेल किंवा लग्न जमतच नसेल तरी यासाठी काही उपाय करायचे आहेत ते उपाय केल्यानंतर तुम्ही तुमचे लग्न नक्कीच होणार आहे तर हे उपाय त्यांच्या म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या आई-वडिलांनी करायच आहे तर ते कोणते उपाय आहेत किंवा कधी करायचे आहेत कसे करायचे आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे घरातील एकाने कुणीही करा आईने करा किंवा वडिलांनी करा गुरुवारी दत्त मंदिरात जायचे आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आमच्या गावांमध्ये दत्त मंदिर नाहीये किंवा स्वामी समर्थांच्या मठांमध्ये गेले वगैरे तरी चालेल का? तर तसे नाही दत्त मंदिर नाहीये स्वामी समर्थांचा चालेल का सगळे दत्तरूप आहेत मला माहिती आहे पण या उपायासाठी लागणार आहे

 

फक्त आणि फक्त दत्त महाराजांचाच मंदिर तुम्हाला काय करायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा मंदिरामध्ये लावायचा आहे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे मंदिरात बसायचं आहे आणि स्मरण करायचा आहे दत्त महाराजांचा स्मरण गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे मंत्र म्हणत तुम्हाला तुपाचा दिवा मालवत नाही तोपर्यंत तिथे बसायचा आहे त्यानंतर दिवा घरी घेऊन यायचा आहे देवळात तुम्हाला काहीही म्हणायचं नाहीये लग्न होऊ दे काहीच नाही मी सांगितलं आहे तेवढेच प्रक्रिया करायचे आहे इच्छा कोणतीही बोलायची नाही .

 

दत्तमहाराचे त्रिकाल दर्शन आहेत त्यांना तुमच्या मना तली प्रत्येक इच्छा ओळखण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे हे काम नाही लग्न होई पर्यंत कोणत्याही गुरुवारी सुरुवात करा आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे काहीही बोलायचं नाही तिथं फक्त तुपाचा दिवा लावण्याचा दत्त महाराजांचा स्मरण करायचा तोच तुपाचा दिवा घरी घेऊन यायचा पुढच्या गुरुवारी तोच तुपाचा दिवा लावायचा आणि तुम्हाला पाच किंवा वडील दोघेही करू शकतात कधी करायचा तर दिवसभरात सूर्य उगवल्यापासून सूर्यमालेपर्यंत कधीही करू शकता आणि कसं काही ना काही लग्नाचे संकेत चालू होतील .

 

लग्न ठरेल त्यावेळेस उपाय बंद केला तरीही चालेल दुसरा उपाय आहे कुलदेवी ज्यांना कुलदेवी माहीत आहे त्यांनीच उपाय करावी माहीत नसेल तर आधी माहिती करून घ्या कुलदेवीच्या समोर मंदिरात जाऊन मंगळवारी किंवा शुक्रवारी एक नारळ ठेवा कधीही ठेवा संध्याकाळच्या वेळेस ठेवला तरी चालेल खूप रात्र करू नका एक नारळ ठेवायचा आहे मुलाचे आणि किंवा मुलीचे नाव घेऊन प्रार्थना करायचे आहे की याचे किंवा तिचे लग्न होऊ दे आणि त्यांना जोडीने घेऊन येऊ तरी तुमच्या मुलीचे लग्न झाले तरी तुम्ही जाऊन पुन्हा तिथे एक नारळ घेऊन जायचं आहे लग्न झाल्यावर नारळ ठेवण्याचे विसरायचं नाही नारळ एकदाच ठेवायचा आहे .

 

त्यानंतर डायरेक्ट लग्न झाल्यावर ओटी भरायचे देवीची मुलाच्या आणि मुलीच्या हातून किंवा मुलीच्या आणि जावयांच्या हातून नवस बोललेला विसरून जायचं नाही लग्न निश्चितच होईल लवकर पूर्ण करा नवस मात्र लवकर पूर्ण करा अन्यथा देवी पृष्ठ होते तिसरा उपाय आहे गुरुचरित्र पारायण याचा हा उपाय मुलीच्या किंवा मुलाच्या वडिलांनीच करायचा आहे स्त्रियांनी करायचा नाहीये हा उपाय कसा आहे म्हणून सांगत आहे गुरुचरित्राचा सात दिवस आराम करायचा आहे पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे .

 

की माझ्या मुलाच्या मुलीचे लग्न होऊ दे म्हणून तुझे नाव घ्यायचं मुलाचं किंवा मुलीचा आणि यांचे लग्न होते योग्य वर किंवा योग्य वधू मिळू दे म्हणून मी हे पारायण करत आहे सांगता सातव्या दिवशी करायची सात दिवस कडकडीत ब्रह्मचारी पायाचा देवघरात झोपायचं माऊस मटन कांदा लसूण खायचं नाही करायचा आहे . हे तीन उपाय मुला मुलींचे लग्न करण्यासाठी यावे तुमच्या मुला मुलींचे लग्न झाल्याशिवाय राहणार नाही भले लग्नाला कितीही उशीर झालेला असू दे कुंडीत कोणतेही दोष असू देत ग्रह तारे बिघडले असू दे तरी पण लग्न होणारच.

Leave a Reply

Your email address will not be published.