शेवटचा उपाय समजून करा हा उपाय, मोजून फक्त आठ दिवसात 20 किलो वजन 100% कमी करणारा आयिर्वेदिक घरगुती उपाय …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो स्त्री असो वा पुरुष वजन खूप वाढलेले असेल आणि विविध उपाय करून सुद्धा तुमचे वजन कमी होत नसेल, पोट सुटलेले असेल, थायरॉईडचा त्रास असेल, शरीरावर चरबी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक वेट लॉस ड्रिंक सांगणार आहोत.मित्रांनो या ड्रिंकमुळे तुम्हाला 100 % फरक पडेल. बरेच वेट लॉसचे उपाय डायबेटिज किंवा थायरॉईडच्या पेशंटना करता येत नाहीत. पण आज आम्ही जो उपाय घेऊन आलोय तो कोणीही करू शकतो शिवाय नुकतीच डिलिव्हरी झालेल्या माता भगिनींना सुद्धा हा उपाय अत्यंत गुणकारी ठरणार आहे.

मित्रांनो हा उपाय केल्याने त्यांच्यावर किंवा झालेल्या बाळावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तर मित्रांनो तुम्ही देखील लिंबू पाणी पीत असाल तर ही माहिती नक्की वाचा. आपल्यासाठी खूपच फायदेशीर अशी माहिती आहे. तर मित्रांनो लिंबू मध्ये कॅल्शियम, आयर्न, विटामिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर अशा अनेक प्रकारचे घटक असतात. तर मित्रांनो हे जे घटक आहेत हे घटक आपल्या शरीरामध्ये जर गॅस झाला असेल तसेच मित्रांनो पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील हे लिंबू खूपच फायदेशीर आहेत.

तर मित्रांनो तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून उपाशीपोटी पिले तरी यामुळे मित्रांनो तुमची जी काही चरबी आहे म्हणजेच अतिरिक्त चरबी आहे ती चरबी वितळून जाण्यास नक्कीच मदत होईल. तर मित्रांनो तुमची अतिरिक्त चरबी कमी झाल्यामुळे तुमचे वजन देखील कमी होण्यास नक्कीच मदत होते. तसेच मित्रांनो तुम्ही दररोज लिंबू पानी सेवन केल्यामुळे तुमचे जे लिव्हर आहे हे लिव्हर स्वच्छ होण्यास मदत होते. मग लिव्हर आपले काम व्यवस्थित करते आणि आपल्याला अनेक रोगांपासून देखील वाचवते.

तसेच मित्रांनो बरेचजण हे काम करून झाल्यानंतर त्यांना भरपूर कंटाळा येतो. थकवा येतो. ताण तणाव निर्माण होतो. तर मित्रांनो जर तुमचा थकवा असेल, अशक्तपणा असेल किंवा जो ताणतणाव असेल हा दूर करण्यासाठी देखील लिंबू पाणी खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहेत.तसेच मित्रांनो आपल्या शरीरातील जे काही विद्राव्य घटक आहेत हे घटक बाहेर काढण्यासाठी देखील लिंबू पाणी फायदेशीर ठरते. हे लिंबू पाणी आपल्यापैकी बरेचजण पीत असतात. सकाळी उपाशीपोटी पील्याने खूप फायदा आपल्या शरीराला मिळत असतो.

परंतु मित्रांनो लिंबू पाणी पीत असताना तुम्ही लिंबूचा रस पाण्यामध्ये घालता आणि जे लिंबूचे वरील आवरण असते म्हणजे जे आपण चोथा म्हणून बाहेर टाकतो. म्हणजेच लिंबूच्या आतील रस पिळून बाहेरील आवरण आपण फेकून न देता त्याचे देखील आपण लिंबू पाणी बनवू शकतो. मित्रांनो तुम्ही लिंबाचा रस पिळून ते पाणी देखील वापरू शकता. परंतु मित्रांनो जे लिंबाचे वरचे कातडे असते म्हणजेच आवरण आहे हे आवरण देखील तुम्ही मिक्सरच्या साह्याने बारीक करून ते देखील लिंबू पाणी पीत असताना एक चमचा जर पाण्यामध्ये मिक्स केले आणि अशा पद्धतीने बनवलेल्या लिंबू पाण्याचे सेवन आठ दिवसांपर्यंत केले तर यामुळे तुमचे वजन नक्कीच नियंत्रणात राहील आणि शरीरामध्ये नको असलेले घटक सुद्धा यामुळे बाहेर निघून जातात.

मित्रांनो हे पाणी देखील पिल्यामुळे आपली जी काही अतिरिक्त चरबी आहे ती चरबी देखील झटपट कमी होण्यास मदत होते. तसेच मित्रांनो कॅन्सरचा जो काही त्रास असेल कोणाला तर त्यासाठी देखील हे जे आपण लिंबूच्या वरील जे आवरण आहे ते आवरणाचा खूपच फायदा होतो. तर मित्रांनो लिंबूपाणी कधीही करत असताना तुम्ही लिंबूचा रस पिळल्यानंतर तुम्ही जे लिंबूच्या वरील आवरण फेकून देता म्हणजेच लिंबूच्या बाहेरील बाजूची साल फेकून न देता ते आवरण तुम्ही एका ग्लास पाण्यामध्ये उकळून घेऊन ते पाणी देखील पिऊ शकता. यामुळे देखील तुम्हाला नक्कीच तुमच्या वजन कमी होण्यामध्ये फरक जाणवू लागेल.

तसेच मित्रांनो लिंबू पाण्यापेक्षा हे पाणी खूपच फायदेशीर असते म्हणजेच याचा प्रभाव हा आपणाला लगेचच दिसून येतो. याची जी कार्यक्षमता असते ती लिंबू पाण्यापेक्षा दहा पटीने जास्त असते. तर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्ही लिंबूच्या साली फेकून न देता त्याचे पाणी करून पिऊ शकता. यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका देखील होऊ शकते.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.