एका महिन्यात पाच किलो वजन कमी करणारे लिंबू पाणी असे बनवा आणि प्या १००% एका महिन्यात पाच किलो वजन कमी होणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या विविध आजारामुळे प्रत्येक जण हा खूपच कंटाळलेला आहे. अनेक प्रकारचे उपाय तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील बरेच जण घेत असतात. तरी देखील आपल्याला नवनवीन प्रकारचे रोग हे उद्भवयला लागतात. मित्रांनो आपल्यापैकी बरेचजण हे लिंबू पाणी पीत असतात. परंतु मित्रांनो लिंबू पाणी पिल्याने नेमके आपल्या शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती मात्र कोणालाच नसते. मित्रांनो हे लिंबू पाणी पीत असताना हे कशा पद्धतीने आपण प्यावे जेणेकरून त्याचा फायदा आपल्या शरीराला होईल. याची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे.

तर मित्रांनो तुम्ही देखील लिंबू पाणी पीत असाल तर ही माहिती नक्की वाचा. आपल्यासाठी खूपच फायदेशीर अशी माहिती आहे. तर मित्रांनो लिंबू मध्ये कॅल्शियम, आयर्न, विटामिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर अशा अनेक प्रकारचे घटक असतात. तर मित्रांनो हे जे घटक आहेत हे घटक आपल्या शरीरामध्ये जर गॅस झाला असेल तसेच मित्रांनो पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील हे लिंबू खूपच फायदेशीर आहेत.

तर मित्रांनो तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून उपाशीपोटी पिले तरी यामुळे मित्रांनो तुमची जी काही चरबी आहे म्हणजेच अतिरिक्त चरबी आहे ती चरबी वितळून जाण्यास नक्कीच मदत होईल.

तर मित्रांनो तुमची अतिरिक्त चरबी कमी झाल्यामुळे तुमचे वजन देखील कमी होण्यास नक्कीच मदत होते. तसेच मित्रांनो तुम्ही दररोज लिंबू पानी सेवन केल्यामुळे तुमचे जे लिव्हर आहे हे लिव्हर स्वच्छ होण्यास मदत होते. मग लिव्हर आपले काम व्यवस्थित करते आणि आपल्याला अनेक रोगांपासून देखील वाचवते.

तसेच मित्रांनो बरेचजण हे काम करून झाल्यानंतर त्यांना भरपूर कंटाळा येतो. थकवा येतो. ताण तणाव निर्माण होतो. तर मित्रांनो जर तुमचा थकवा असेल, अशक्तपणा असेल किंवा जो ताणतणाव असेल हा दूर करण्यासाठी देखील लिंबू पाणी खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहेत.

तसेच मित्रांनो आपल्या शरीरातील जे काही विद्राव्य घटक आहेत हे घटक बाहेर काढण्यासाठी देखील लिंबू पाणी फायदेशीर ठरते.

हे लिंबू पाणी आपल्यापैकी बरेचजण पीत असतात. सकाळी उपाशीपोटी पील्याने खूप फायदा आपल्या शरीराला मिळत असतो. परंतु मित्रांनो लिंबू पाणी पीत असताना तुम्ही लिंबूचा रस पाण्यामध्ये घालता आणि जे लिंबूचे वरील आवरण असते म्हणजे जे आपण चोथा म्हणून बाहेर टाकतो.

म्हणजेच लिंबूच्या आतील रस पिळून बाहेरील आवरण आपण फेकून न देता त्याचे देखील आपण लिंबू पाणी बनवू शकतो. मित्रांनो तुम्ही लिंबाचा रस पिळून ते पाणी देखील वापरू शकता. परंतु मित्रांनो जे लिंबाचे वरचे कातडे असते म्हणजेच आवरण आहे हे आवरण देखील तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये उकळवू शकता आणि हे पाणी देखील तुम्ही पिऊ शकता.

मित्रांनो हे पाणी देखील पिल्यामुळे आपली जी काही अतिरिक्त चरबी आहे ती चरबी देखील झटपट कमी होण्यास मदत होते. तसेच मित्रांनो कॅन्सरचा जो काही त्रास असेल कोणाला तर त्यासाठी देखील हे जे आपण लिंबूच्या वरील जे आवरण आहे ते आवरणाचा खूपच फायदा होतो.

तर मित्रांनो लिंबूपाणी कधीही करत असताना तुम्ही लिंबूचा रस पिळल्यानंतर तुम्ही जे लिंबूच्या वरील आवरण फेकून देता म्हणजेच लिंबूच्या बाहेरील बाजूची साल फेकून न देता ते आवरण तुम्ही एका ग्लास पाण्यामध्ये उकळून घेऊन ते पाणी देखील पिऊ शकता. यामुळे देखील तुम्हाला नक्कीच तुमच्या वजन कमी होण्यामध्ये फरक जाणवू लागेल.

तसेच मित्रांनो लिंबू पाण्यापेक्षा हे पाणी खूपच फायदेशीर असते म्हणजेच याचा प्रभाव हा आपणाला लगेचच दिसून येतो. याची जी कार्यक्षमता असते ती लिंबू पाण्यापेक्षा दहा पटीने जास्त असते. तर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्ही लिंबूच्या साली फेकून न देता त्याचे पाणी करून पिऊ शकता. यामुळे अनेक आजारांपासून आपली सुटका देखील होऊ शकते.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.