रात्री झोपताना 2 वीलायची खाऊन कोमट पाणी पिले नंतर जे शरीराला चमत्कारिक फायदे झाले ते तुम्हीच वाचा …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाणारी वेलची किती गुणकारी आहे, याची कल्पना तुम्हाला नाही. तसे आपले मसल्याचे सर्वच पदार्थ फायदेशीर आहेत. आणि इलायची कफ, खोकला, अस्थमा, मुळव्याध आणि लघवी मध्ये होणारी जळजळ यामध्ये फायदेशीर असते. हृदय आणि गळ्याला आराम देते. हृदय बलवान करते. उलटी आणि जीव घाबरणे थांबवते. तोंडाची दुर्गंधी दूर करून सुगंध देते. आणि स्टोन तोडते, कावीळ, अपचन, मूत्रविकार, छातीमध्ये जळजळ, पोटदुखी, उचकी लागणे आणि सांधेदुखी यामध्ये इलायची सेवन केल्याने फायदा मिळतो. जर आपण रात्री झोपण्याच्या अगोदर एक इलायची खाऊन गरम पाणी प्यायले तर आपल्याला अनेक फायदे मिळतात.

मित्रांनो इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहामध्ये पण इलायची टाकतो. पण इलायचीचे एवढेच फायदे नाही आहेत. जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी पिण्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. चला पाहू रात्री इलायची खाऊन गरम पाणी पिण्याचे फायदे…

मित्रांनो जर तुम्ही योग्य पद्धतीने पाणी प्यायलात तर अनेक रोगांवर असलेल्या घरगुती उपायांपैकी तो एक रामबाण उपाय ठरू शकतो. स्वास्थ उत्तम राखण्यासाठी गरम पाणी पिणं हे सर्वोत्तम मानलं जातं. म्हणूनच, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करावी, असं ज्येष्ठ मंडळी सांगतात. मित्रांनो गरम पाणी प्यायल्याने शरिरातील अशुद्धता आणि टॉक्सिन्स घामाच्या वाटे बाहेर टाकले जातात. रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने शांत झोप लागते. वास्तविक पाहता, यामुळे शरिराती अंतर्गत तापमान वाढतं आणि आपल्याला घाम येतो. यामुळे शरिरातील रक्ताभिसरण सुद्धा सुरळीत चालू राहतं आणि त्वचा तुकतुकीत होते.

जर तुमचे पोट बाहेर निघाले असेल तर आणि तुम्हाला परत ते आतमध्ये घ्यायचे असेल तर रात्री 2 इलायची खाऊन गरम पाणी प्यावे. यामध्ये पोटेशियम, मैग्नीशियम, शरिरातील मधील अतिरिक्त चर्बी वितळवतो. आणि यामध्ये असलेले फाइबर आणि कैल्शियम वजन कंट्रोल करते. यासाठी इलायची खाऊन गरम पाणी प्यावे.रात्री 2 इलायची खाऊन पाणी पिण्यामुळे केस गळणे बंद होते आणि केस काळे देखील होतात. यामुळे केसातील डेंड्रफ दूर होतो.
जर तुमचा स्पर्म काउंट कमी आहे तर हा उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. इलायची आणि त्यावर गरम पाणी पिण्यामुळे स्पर्म काउंट वाढतो.

आणि मित्रांनो जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी प्यायले तर तुमचे डाइजेशन स्ट्राँग होईल. यामुळे आतडे आणि किडनीची सफाई होते. यामुळे बद्धकोष्ठ दूर होते.
जर तुम्ही 2 इलायची खाऊन 1 ग्लास गरम पाणी प्यायले तर ब्लड सर्कुलेषण योग्य होते आणि तुमचे ब्लड प्युरीफाइ होते. ज्यामुळे तुमची स्कीन चांगली होते आणि जर तुमचे पोट बाहेर निघाले असेल तर आणि तुम्हाला परत ते आतमध्ये घ्यायचे असेल तर रात्री 2 इलायची खाऊन गरम पाणी प्यावे.

वेलचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका कमी होतो आणि त्याचबरोबर मित्रांनो यामुळे शुगर लेव्हल नियंत्रित राहते. वेलचीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते आणि त्याचबरोबर नियमित वेलचीचे पाणी प्यायल्याने पचनसंस्था मजबूत होते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो रात्री 2 इलायची खाऊन पाणी पिण्यामुळे केस गळणे बंद होते. केस काळे देखील होतात. यामुळे केसातील डेंड्रफ दूर होतो. मित्रांनो
वेलची खाल्याने फुफ्फुसात रक्तसंचार जलद गतीने होऊ लागतो. त्याचबरोबर अस्थमा, खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.