या झाडाची दोन पाने ठेवा आपल्या घरात कोणीही करणी बाधा केली असेल तर १००% परत त्याच्यावरच उलटेल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो जर तुमच्यावर कोणी करनी केली असेल तर त्याचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही या उलटची व्यक्ती तुमच्यावर करनी बादा करण्याचा प्रयत्न करत असेल त्या व्यक्तीवरच ही करणी बादा ही तंत्र बाधा उलटून जाईल स्वतः जर तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाईट शक्तींचा वास असेल घरात शांत वाटत असेल मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली असेल घरात लक्ष्मी टिकत नाही घरातील सदस्यांमध्ये जर वारंवार वाद वाद होत असतील जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेला तर तिथे मात्र तुम्हाला अगदी फ्रेश वाटते मात्र ज्यावेळी तुम्ही घरामध्ये येतात तेथे आपल्या घरामध्ये पाऊल टाकताच जर तुम्हाला आ शांततेची जाणीव होत असेल .

 

मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत असेल तर 100% तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर मी तरी वादा किंवा काळी जादू केलेली आहे असे समजून जा या करणीबाणीचा आपल्या प्रगतीवर आपल्या घरातील धनावर पैशावर खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या घरामध्ये धन टिकत नाही घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते घरात नेहमी आजारपण वास करते प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात तर श्रुती या करणीबाणीचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर अत्यंत सोपा उपाय हा नक्की करून पसरते यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारची करणीबाणीचा वाईट शक्तीचा प्रभाव तर पडणार नाहीच .

 

या उलटच्या व्यक्तीने तुमच्यावर कमी बादा किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला असेल त्या व्यक्तीवरच हे काळी जादू उलटून जाईल त्या व्यक्तीचा त्रास होऊ लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपयश येऊ लागेल तो तेव्हा उपाय नक्की कसा करायचा आपल्या घरातील वाईट शक्तीचा कमी बातेचा नाश करण्यासाठीच्या वस्तूचा आपण वापर करणार आहोत त्यातील पहिली वस्तू म्हणजे बेलाचे पान बेलाचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते यामध्ये प्रकारची देवीय शक्ती आहे महादेवांना सुद्धा बेलपत्र अतिशय प्रिय आहे या बेलपत्राचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे श्रुती हो तुम्ही तेलाचे छोटेसे रूप सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकता.

 

तुमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये किंवा अंगणात तुम्ही हे झाड लावू शकता आणि या झाडाचा प्रभाव किती आहे ज्या ठिकाणी हे जाड असते त्या घरामध्ये त्या वस्तू कोणत्याही प्रकारची वाईट शक्तीचा प्रभाव कधीच पडत नाही स्वतःच्या बेलाचे पान ज्याला आपण बेलपत्र म्हणतो हे बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरसाकाराच्या कागदावर आपण हे बेलपत्र चिटकवायचे आहे कशाच्याही साह्याने तुम्ही हे बेलपत्र एकदा आपण एखादा आसन टाकून मांडी घालून बसायचे आहे आणि हा जो कागद आहे बेलपत्र चिटकवलेला तर हा कागद आपल्याला डोळ्याच्या सरळ रेषेतील अशा ठिकाणी लावायचा आहे.

 

तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसू शकता आणि भिंतीवर सुद्धा तुमच्या डोळ्यांच्या सर्व रेषेतील अशा प्रकारे हा बेल पत्राचा कागद लावायचा आहे आता या बेलपत्र कडे बघत आपल्याला पाच ते दहा मिनिट त्राटक करायचा आहे त्राटक म्हणजे काय तर बेल पत्राकडे आपल्याला बघत राहायचं आहे यावेळी आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करत राहायचे आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करू शकता फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपण हात पाय तोंड स्वच्छ धुतलेले असावे या वेल पत्र मध्ये एवढी देवी शक्ती आहे.

 

की कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही जो आपण हा उपाय दररोज करू शकता परंतु कमीत कमी जोपर्यंत आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक वाटत नाही घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही तोपर्यंत तरी आपण हा उपाय दररोज नक्की करा अत्यंत साधा आणि सोपा आणि घरातल्या घरात करता येण्यासारखा उपाय आहे नक्कीच करून पहा श्रोतेहो दुसरा उपाय आहे रुद्राक्षाचा रुद्राक्ष तर आपल्या सर्वांना माहीत असेल परंतु रुद्राक्ष ओरिजनल असावा आज-काल बाजारामध्ये नकली रुद्राक्ष ही मिळतात त्याच्यावर जर आपण हा उपाय केला तर त्याचा कोणताही प्रभाव उपाय असा कोणताही परिणाम आपल्याला दिसून येणार नाही.

 

त्यामुळे रुद्राक्ष हा ओरिजनल असावा खरा असावा या ठिकाणी एकमुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचं आहे आता हा रुद्राक्ष आपल्या छातीजवळील आपल्या हृदयाजवळील एवढ्या लांब धाग्यामध्ये असणाऱ्या धाग्यामध्ये हा रुद्राक्ष बांधायचा आहे सो तेव्हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती असो करणे बाधा असो काळी जागी जादू असो कोणत्याही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही या रुद्राक्ष मध्ये एवढी शक्ती आहे जी व्यक्ती हजार रुद्राक्ष धारण करते.

 

स्वतःच्या शरीरावर हजार रुद्राक्ष धारण करते ती व्यक्ती साक्षात शिवजींचा अवतार असतो मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा उपाय केल्यानंतर ना आपल्या थोड्याच दिवसात एवढेच नव्हे तर काही दिवसात किंवा त्याचबरोबर काही तासातच तुम्हाला याचा फायदे दिसू लागतील तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चित्र निर्माण होईल सकारात्मक निर्जन निर्माण होईल तुमच्या मनामध्ये कोणती भीती असेल तर ती भीती देखील निघून जाईल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.