म्हाताऱ्या गिधाड्याने सांगितलं म्हातारपणात मुलं साथ सोडून का जातात? खूपच महत्वाच्या गोष्टी …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो म्हातारपण हे प्रत्येकाला येणारच असतं जो आज मुलगा आहे तो उद्या युवा बनेल आणि त्यानंतर न तरुण बनेल आणि त्यानंतर ना त्याला म्हातार हे व्हायचं आहे तुम्ही काहीही करा परंतु यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही असं होऊ शकत नाही की एखादा माणूस खूप जास्त श्रीमंत आहे आणि तो त्या पैशाच्या जोरावर कधीच म्हातारा बोलू शकत नाही किंवा एखादा शूरवीर आहे ज्याला लोक घाबरतात तो त्याच्या शक्तीच्या जीवावर म्हातारा बनू शकत नाही मित्रांनो कोणीही असुद्या ध्यानी गुनी श्रीमंत शक्तीशाली कोणाकडेही कुठलीही कोबी असू द्या परंतु म्हातार हे प्रत्येकाला व्हायचं आहे आणि म्हणूनच ही माहिती आज तुम्ही लक्षपूर्वक वाचायचे आहेत आणि मित्रांनो आपली स्वतःची मुलं म्हातारपणात आपली साथ का सोडतात आणि ही गोष्ट व्यवस्थित समजण्यासाठी तुम्हाला हे पूर्णपणे वाचायचं आहे.

 

मित्रांनो एका जंगलामध्ये एक वड्याचे झाड असते त्या झाडावर अनेक पक्षी दिवसभर त्याच्या किलकिलाट करत असतात किंवा असं म्हटलं तरी चालेल की जंगलातील सर्व पक्षी त्या वटवृक्षावर विश्राम करण्यासाठी जात असतात काही पक्षांचा तो झाड एक घरच होऊन जातो त्या झाडावर राहून पक्षांना अगदी सुरक्षित वाटत असतं असं म्हटलं जातं की एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या माणसासोबत जास्त वेळ राहिले तर त्या माणसासोबत किंवा त्या जागे सोबत आपला मोह वाढू लागतो.

 

त्याचप्रमाणे त्या वटवृक्षावर राहणाऱ्या पक्षांसोबत सुद्धा अगदी तसेच घडलं होतं त्यावर वृक्षासोबत त्या पक्षांचा मोह खूप जास्त वाटला होता एकावेळी जंगलामध्ये दुष्काळ पडला कित्येक वर्ष पाऊस पडणार नाही जंगलातील सर्व झाड सुखायला लागले त्याचबरोबर तू वटवृक्ष सुद्धा अनेक वर्ष पाणी नसल्यामुळे सुकवू लागला त्या वडवृक्षावर राहणारे बरेचसे पक्षी हळूहळू करून ते वटवृक्ष सोडून तिथून दुसरीकडे निघून जाऊ लागले.

 

तेव्हा तो वटवृक्ष पूर्णपणे सुकला त्या झाडाच्या फांद्या सुकू लागल्या खाली पडू लागल्या तेव्हा त्या झाडावरील सर्व पक्षी त्या वटवृक्षाला सोडून तिथून निघून जात होते फक्त एक म्हातारा गिधाड त्या झाडावर राहिला होता त्याने पाहिले की झाडावर राहणारे सर्व पक्षी एक एक करून तिथून निघून गेले आहेत काही पक्षांनी त्या म्हाताऱ्या गिधाडाला सुद्धा त्याच्यासोबत येण्यास सांगितले होते परंतु गिधाड आणि तिथून जाण्यास नकार दिला.

 

म्हाताऱ्या गिधाराने विचार केला की मी जन्माला या झाडावर आलो आहे या झाडावर मी लहानाचा मोठा झालो आहे जीवनातील सर्व सुखदुःख मला या झाडाने दिल्या आहेत आणि आज याच्यावर मोठी संकट आले आहे मग मी या संकटात माझ्या या साथीदाराला कसे एकटे सोडून या वृक्षाने मला मोठे केला आहे सुखदुःखात माझी साथ देखील दिली आहेत माझ्यावर या वृक्षाचे खूप सारे उपकार आहेत मी जरी मेलो तरी चालेल परंतु या वृक्षाला सोडून मी कदापि जाऊ शकत नाही.

 

ते लोक खूप स्वार्थी स्वभावाचे असतात जे त्यांच्या आई-वडिलांना म्हातारपणा सोडून निघून जातात किंवा परदेशात राहून सुखी आयुष्य जगत असतात परंतु हे सुखी आयुष्य जगत असताना ते घरी असणाऱ्या त्यांच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना विसरून जातात अशा मुलांना लाज वाटायला पाहिजे म्हणजे त्यांच्या आई-वडिलांचा म्हातारपणा सांभाळ करत नाहीत विचार करा जेव्हा तुम्ही लहान होता तुम्हाला चालायला सुद्धा येत नव्हतं तेव्हा तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला एकटे सोडलं होतं.

 

का जेव्हा तुम्ही आजारी पडला तेव्हा पूर्ण रात्र जागून आई-वडिलांनी तुमची सेवा केली होती हे तुम्हाला एक ते सोडून कुठे गेले होते का तुम्ही एखाद्या संकटात अडकला असाल तर त्यांनी तुम्हाला कधीच एकटे सोडलं नाही जेव्हा त्याच्या मनात एखादी चांगली गोष्ट खाण्याची इच्छा होती तेव्हा त्यांनी ती गोष्ट तुम्हाला सोडून एकट्याने खाल्ली का आज ते म्हातारी झाले आहेत तर तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटतय त्यांच्यासाठी एवढं केलं परंतु तुम्ही त्यांना मात्र सोडून दुसरीकडे जात आहात .

 

त्यांना आधार द्यायचं सोडून तुम्ही त्यांच्यापासून दूर जात आहात म्हातारे गिधानाने मरेपर्यंत त्या बोट वृक्षाची साथ न सोडता निर्धार केला काही दिवस आणखी गेले त्यानंतरनं त्या वृक्षाची परिस्थिती खूपच खराब झाली त्याला वाळवी लागली परंतु इतकं सारं होऊ नये तो गिधाड त्या झाडाला सोडून गेला नाही दिवसभर इकडे तिकडे फिरून त्याच्या भोजनाच्या तो व्यवस्था करीत असे आणि संध्याकाळी झाल्यानंतर त्यावर वृक्षाजवळ येऊन आराम करत असेल असेच खूप दिवस निघून गेले जे पक्षी तर वटवृक्षाला सोडून गेले होते त्यांनी विचार केला की आपला सोबती माता रागीदार अजूनही त्याच वधुक्षावर राहत आहे.

 

आपण त्याला भेटून यायला हवं आणि त्याला समजून आपण त्यांना आपल्या सोबत घेऊन यायचा हा विचार करून काही पक्षी म्हाताऱ्या गिधाळायला भेटण्यासाठी तिकडे गेले होते त्यांनी आग्रह केला ते म्हणू लागले तुम्ही अजूनही या सुकलेल्या का राहत आहात या वृक्षाचं जीवन आता संपले आहे मरणाऱ्या सोबत मरणे हे तर पूर्णपणे वेडेपणाचे लक्षण आहे हा झाड पूर्णपणे सुकला आहे ह्याला वाळवी लागली आहे एखाद्या दिवशी मोठे वादळ येईल तेव्हा हा झाड खाली पडून जाईल मग तुम्ही कुठे जाल विद्वान लोक नेहमी म्हणतात.

 

की शत्रू कर जर रोगराई अग्नी या चारी गोष्टींना वेळी त्याच संपवायला हवं म्हणजे जो मनुष्य या चार गोष्टींना वेळेवर संपूर्ण नाही त्याला एके दिवशी आयुष्याला मुकाब लागू शकते आणि त्याच प्रकारे हे वृद्ध विधान तुम्हाला सुद्धा या सुकलेल्या झाडाला सोडून कुठेतरी चांगल्या जागी घर बनवायला पाहिजे मित्रांनो सर्व पक्षांनी इतके समजावून सुद्धा म्हातारा त्या वृक्षाला सोडायला तयार नव्हता.

 

तो गिधाड म्हणू लागला हे माझे मित्र हा वृक्ष माझ्या आई-वडिलांसारखा आहे माझा माता पिता मला जन्माला बोलून याच वटवृक्ष सोडून निघून गेले ते गेल्यानंतर याच वटवृक्षावर मी राहण्याचा मोठा झाला आहे जीवनातील सर्व सुखदुःख मी या झाडावर उपभोगले आहेत लहानपणापासून ते म्हातारा होईपर्यंत सर्व प्रवास मी या झाडावर राहून व्यतीत केला आहे.

 

आणि आता माझ्या या साथीधारावर एक संकट आला आहे मग या संकटाच्या वेळी त्याला मी एकटा सोडून कसं जाऊ शकतो मी जर त्याला सोडून गेलो तर मी स्वार्थी स्वभावाचा ठरेल असे म्हणतात की भक्त सेवक शरणागत जो हे म्हणतो की मी तुमचाच आहे अशा लोकांना संकट आल्यावर सुद्धा सोडले नाही पाहिजे जो कोणीही अशा लोकांना संकटाच्या वेळी सोडून जातो त्यांना खूप मोठा पाप लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published.