स्वामी म्हणतात खूप भाग्यवन आहेत हे लोक जे हा माझा संदेश वाचत आहेत, तू हे वाचलेस तर तुझ्याही आयुष्यात या क्षणा पासून तुझीही चांगली वेळ चालू होईल…!!

मित्रांनो, आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहोतच. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांची अगदी मनोभावे आणि श्रद्धेने सेवा करतात. कारण त्यांना माहीत असते की, स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील आणि आपल्याला कोणत्या संकटांचा सामना देखील करावा लागणार नाही. मित्रांनो बऱ्याच भक्तांना स्वामींची प्रचिती देखील आलेली आहे. परंतु मित्रांनो […]

Continue Reading

बघा स्वामी आपल्या भक्तांचे कसे नशीब बदलतात सौ जयश्री ताईंना आलेला हा अनुभव वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ; श्री स्वामी समर्थ ….!!

मित्रांनो स्वामी हे अशक्य ही शक्य करतात हे आपणा सर्वांनाच माहिती आहे आपल्या पाठीशी कायम स्वामी उभे राहतात त्यामुळे ते भक्तांना म्हणतात की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजेच आपण कोणत्याही परिस्थितीला लिहून न जाता त्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद आपणाला स्वामी देत असतात स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच दुखवत नाहीत त्यांच्यावर कोणतेही संकट […]

Continue Reading

बाळंतपणात आलेला उज्वला ताईंना स्वामी सेवेचा आलेला सत्य अनुभव ऐकून दहा मिनिटे मन सुन्न होऊन जाईल असा स्वामी अनुभव …..!!

मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींची मनोभावे सेवा करीत असतो. स्वामी हे आपल्यावर कोणतीही अडचण किंवा संकट येऊ देत नाहीत. त्यांचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये ते निर्माण करतात. तसेच अडचणीतून आपणाला बाहेर देखील स्वामी करतात. स्वामी आपल्या सदैव पाठीशी असतात. त्यामुळे प्रत्येक सेवेकरी हा स्वामींची अगदी भक्ती भावाने पूजा सेवा करीत असतात. मित्रांनो बऱ्याच जणांना स्वामींची प्रचिती […]

Continue Reading

देवांना अंघोळ कशी घालावी? या चुकामुळे घराला लागू शकतो दोष नक्की वाचा उपयुक्त अशी माहिती …..!!

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये देवघर हे असतेच. अनेक देवी-देवतांच्या मुर्त्या, फोटोज हे आपल्या देवघरांमध्ये असते. मित्रांनो आपल्या घरातील महिला किंवा कोणताही व्यक्ती हा आपल्या देवघरातील पूजा ही करीतच असतात. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने आपण पूजा करीत असतो आणि दररोज ही देवपूजा होतच असते. परंतु मित्रांनो काही वेळेस आपण म्हणतो की, मी दररोज देवांची पूजा करूनही […]

Continue Reading

स्वामींच्या समोर रडल्याने काय होते? कोणता चमत्कार होतो? एकवेळेस नक्की वाचा ; श्री स्वामी.समर्थ ….!!

मित्रांनो, स्वामी समर्थांची आपण मनोभावे आणि श्रद्धेने पूजा सेवा करीत असतो. आपला स्वामींवर विश्वास देखील असतो की, स्वामी आपल्या पाठीशी कायम आणि आपल्याला अडचणीतून देखील बाहेर काढतात. तुम्हाला अशी काही आज मी माहिती सांगणार आहे जी तुम्हाला माहिती नसेल. तर मित्रांनो स्वामींच्या समोर रडल्याने काय होते कोणता चमत्कार होतो याविषयीचीच आज मी तुम्हाला माहिती सांगणार […]

Continue Reading

सात वर्ष जपलेल्या स्वामींच्या मूर्तीचे खाली पडून तुकडे तुकडे झाले पूर्ण परिवारावर आलेला तो काळाचा घात स्वामींनी स्वतःवर घेतला अर्चना ताईंना आलेला काळीज चिरणारा भयान स्वामी अनुभव ….!!

मित्रांनो, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त असतोच. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने आपण प्रत्येक देवी देवतांची पूजा करीत असतो. परंतु मित्रांनो आपल्यातील आता बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामी आपल्या पाठीशी आहे ते आपल्या प्रत्येक अडचणीतून आपणाला बाहेर काढतील अशी भक्तांना खात्री असते. त्यामुळे भक्त हे स्वामींची अगदी मनोभावे व श्रद्धेने […]

Continue Reading

सात व्यवसाय बंद पडले पण तारक मंत्राच्या पाण्याने नशिबाचे फासेच बदलले ! वर्षा गायकवाड ताईंना आलेला स्वामींचा अनुभव ….!!

मित्रांनो आपल्यातील प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांना मानत असतो. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने ते प्रत्येक देवी देवतांची पूजा अर्चना करीत असतात. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे देखील भक्त आहेत. ते अगदी मनोभावे स्वामींची पूजा अर्चना करीत असतात. मित्रांनो स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच निराश होऊ देत नाहीत. त्यांच्या प्रत्येक अडचणीतून ते सुटका […]

Continue Reading

मित्र मैत्रिणींनो जर तुमच्याही घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ही एक गोष्ट करण्यास अजिबात विसरू नका …..!!

मित्रांनो आपण सगळे स्वामी भक्त आहोत. आणि आपल्या सर्वांनाच त्यांची सेवा करण्याची त्याची भक्ती करण्याची खूप आवड आहे. आपल्या पैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आणि जमेल तसे स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि अजूनही बरेच स्वामीभक्त स्वामींची सेवा करू इच्छितात, आणि त्यांची अशी इच्छा असते की आपण एखादा असा छानसा फोटो स्वामींचा विकत घ्यावा. आपल्या […]

Continue Reading

नवरा स्वामींना मानत नव्हता पण त्या रात्री जे घडल ते बघुन झोपच उडाली, सौ प्रतिभा ताईना स्वामींचा आलेला चित्त थरारक स्वामी अनुभव ….!!

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामींचे सेवा आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती मनापासून करत असतात स्वामींचे गुरुचरित्र पारायण त्याचबरोबर स्वामींचे सारामृत अध्यायाचे वाचन सुद्धा करत असतात कारण मित्रांनो या सर्व गोष्टी जर आपण स्वामी सेवेमध्ये नेहमी कमी केल्या तर त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, आणि त्याचबरोबर मित्रांनो जर स्वामींची सेवा आपण कायमच करत असू आणि त्याचबरोबर […]

Continue Reading

पूजेचा नारळ खराब निघणे ! काय असतात संकेत शुभ की अशुभ एकदा नक्की वाचाच …..!!

मित्रांनो हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. नारळाला शुभ फळ मानले जाते आणि प्रत्येक शुभकार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाला देवी लक्ष्मीचेही प्रतीक मानतात. प्रत्येक पूजेत नारळ असणे खूप आवश्यक आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. कोठे तीर्थस्थानालाही आपण गेलो की, आधी नारळ घेऊन फोडले जाते आणि भगवंतांना देऊन आपणही खोबर्‍याचा प्रसाद घेतो […]

Continue Reading