घरामध्ये गरिबी आणतात ५ या गोष्टी; आजच्या आजच सोडा नाहीतर भोगावे लागतील गं’भी’र परिणाम.!

नमस्कार मित्रांनो आपल्या पेजवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या घरात सकाळ सायंकाळ तुपाचा दिवा लावला जातो. त्या घरावर सर्व देवी-देवतांची कृपा असते.त्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात गरिबी कधीच नांदत नाही आणि माता लक्ष्मीची मनोभावे दररोज पूजा करायला हवी, माता राणी घराची देवी आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने आपल्या घरात धन म्हणजेच […]

Continue Reading

आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामीं समर्थ आपल्याला देतात हे दहा संकेत बघा तुम्हांला मिळत आहे का यातील कोणता संकेत …!!

मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे सेविकारी आहोत स्वामी आपल्याला कोणत्याही संकटामध्ये कधीही एकटे सोडत नाहीत आपल्याला कितीही वाईट प्रसंग आला तरी स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात स्वामी नेहमी म्हणत असतात की तू कोणत्याही संकटांना घाबरून जाऊ नकोस त्या संकटांना सांग की तुझ्यासोबत स्वामी आहेत. स्वामी सोबत असल्यानंतर कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही वाईट वेळ तर येतच […]

Continue Reading

कधी पलटणार नशीबचे फाशे … काय आहे तुमच्यासाठी स्वामीं संदेश एक नंबर निवडा आणि पहा …..!!

मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामींचे भक्त आहोत कारण आपल्याला स्वामी कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही एकटे सोडत नाहीत व आपल्या सोबत असतात तर मित्रांनो स्वामी आपल्याला नेहमी म्हणत असतात की कोणत्याही गोष्टीला घाबरायचे नाही. स्वामि नेहमी आपल्या पाठीशी असतात आपल्याला कितीही मोठे संकट आले तर आपले संकट किती मोठे आहे हे आपण कधीही स्वामींना सांगायच नाही त्या […]

Continue Reading

जीव गेला तरी चालेल पण अजिबात आपल्या घरासमोर ‘ही’ झाडे चुकूनही लावू नका नाहीतर, संपूर्ण घर होईल बरबाद ….!!

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते. म्हणजेच शास्त्रामध्ये दिल्या गेलेल्या माहितीवरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी कशी आपल्याला प्राप्त करता येईल हे आपण जाणून घेऊ शकतो. तसेच शास्त्रामध्ये आपल्याला अनेक उपाय देखील सांगितलेले आहेत. म्हणजेच आपल्या जीवनातील दुःख, अडीअडचणी दूर होण्यासाठी काही विशेष उपाय जर आपण केले तर यामुळे देखील आपल्या जीवनातील दुःख […]

Continue Reading

मुंगूस दिसताच सर्वात अगोदर करा हे एक काम घरामध्ये सर्व काही शुभमंगल घडेल, घरामध्ये येत राहील पैसाच पैसा ….!!

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रथा, रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत आणि या परंपरांचे बरेच जण पालन करताना देखील आपणाला पहावयास मिळतात. तर बरेच जण याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष देखील करतात. म्हणजेच हिंदू धर्मामध्ये चालत आलेल्या अनेक रूढी परंपरा या मागच्या काही कारणे देखील असतात. कारण त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. तर मित्रांनो आज […]

Continue Reading

स्वामींची खूप सेवा करूनही तुम्हांला अनुभवच येत नाही आहे, त्यांनी या प्रमिला ताईंना आलेला अनुभव नक्की वाचा प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ….!!

मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामी भक्त आहोत स्वामींची सेवा आपण अगदी मनापासून करत असतो स्वामी आपल्याला कोणत्या संकटामध्ये कधीही एकटे सोडत नाहीत हे आपल्याला माहीतच आहे आपण संकटांना कधीही घाबरायचे नाही तर त्याला आपण उलट धैर्याने सामोरे जायचे आहे.कारण संकटांमधून बाहेर काढायला आपले स्वामी आपल्याला मदत करत असतात व काही झालं तरी आपण स्वामींना आपले […]

Continue Reading

मित्र मैत्रिणींनो तुमच्याही घरात श्री स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांनी अजिबात करू नये या चुका नाहीतर कितीही सेवा केली तरी प्रचिती येणारच नाही…!!

मित्रांनो आपण सर्वजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामी आपल्या नेहमी सोबत असतात म्हणजेच की आपल्या कोणत्याही अडचणीमध्ये साथ सोडत नाहीत आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असतो पूजा प्रार्थना करत असतो जप पारायण देखील करत असतो तर मित्रांनो तुमच्याही घरांमध्ये जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतील तर तुम्ही देखील या चुका करू नका जर त्या […]

Continue Reading

देवांना कोणत्या दिवशी साफ करावे ?? नैवेद्य काय दाखवावा; ह्या चुकीमुळेच देवांना घडतो उपवास ? महत्वपूर्ण माहिती ….!!

मित्रांनो आपल्या दिवसाची सकाळी देवघरापासून होत असते आपण सकाळी उठल्यानंतर ना आवरून झाल्यानंतर परत आपण पहिल्यांदा देवघरांमध्ये तो देवघरांमध्ये येऊन पूजा प्रार्थना करतोस तू पूजा प्रार्थना करून झाल्यानंतर दिवागरबत्ती करून नैवेद्य दाखवून आपण दुसऱ्या कामाला हात लावत असतो त्याचबरोबर संध्याकाळी देखील आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो. तर मित्रांनो तुम्ही दररोज जर देवांची पूजा करत असाल […]

Continue Reading

स्वामींच्या भक्तांसोबत असं व्हायला नको पाहिजे होतं पण…स्वामी आहेत म्हटल्यावर कशाची चिंता नाही… दत्तू पाटील यांना आलेला स्वामींचा थरारक अनुभव …!!

मित्रांनो आज पर्यंत आपण खूप आख्यायिका वाचल्या अनुभव ऐकले काही अनुभव चांगले होते तर काही अनुभव भयानक म्हणजेच की वाईट होते तर मित्रांनो मी आज तुम्हाला एका स्वामीभक्त सोबत झालेला एक अनुभव तुमच्यासमोर शेअर करणार आहोत त्यांना स्वामींची प्रचिती आली आहे म्हणजेच की साक्षात त्यांच्यासोबत स्वामी आणि विठ्ठल यांच्या सेवेमुळे त्यांना याचा खूप लाभ झाला […]

Continue Reading

आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामीं समर्थ महाराज आपल्याला देतात हे 10 संकेत …..!!

मित्रांनो आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणी मधून स्वामी आपल्याला बाहेर काढतात आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे संकेत देखील देत असतात आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील सुचवत असतात आपल्याला कितीही अडचणी आल्या तर स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जातं. […]

Continue Reading