नवरात्रीत सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे नियम… नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद ..!!

वास्तु शाश्त्र

 

मित्रांनो नवरात्र हा देवी दुर्गेच्या उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ म्हणून मानला जात असतो या काळामध्ये काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते असे म्हटले जाते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर नवरात्री मध्ये कोणते उपाय करायचे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत पहिला आहे ते म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठून घर स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर ना देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करायचा आहे.

 

दुसरा आहे ते म्हणजे दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करायचे आहे शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार घ्यायचा आहे तिसरा आहे ते म्हणजे रोज सकाळी स्नानानंतर ना देवी समोर शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे यामुळे घरा शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहत असते तसेच देवी जवळ नऊ दिवस अखंड दिवा देखील लावायचा आहे .

 

चौथा आहे ते म्हणजे देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे तसे दररोज देवीला कमळाचे फुल अर्पण करायचे आहे पाचवा आहे ते म्हणजे देवीला नारळ पण करा रोज देवीसमोर घंटा वाजवा तसेच देवीला दररोज गोड नैवेद्य अर्पण करा रात्री देवीसमोर दररोज कापूर झाला. सहावा आहे ते म्हणजे नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्त्रनाम पठण करा दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा सातवा आहे ते म्हणजे नवरात्र उपवासाच्या काळात दररोज 11 वेळा दुर्वा गायत्री मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे.

 

आठवा आहे ते म्हणजे उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजूला अन्नदान करा तसेच दररोज थोडे गुळ व फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला खायला द्यायचा आहे ते म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार नर्मोरात्री मध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजा करायची आहे ज्योतिष शास्त्रामध्ये महाराष्ट्र विचार हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत दहावा आहे ते म्हणजे अष्टमीच्या दिवशी करण्या पूजेला खास महत्व आहे या दिवशी नऊ मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यायचे आहे यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होऊन आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करत असते.

 

बारावा आहे ते म्हणजे नवरात्र मध्ये प्रत्येक दिवशी देवीचे वेगवेगळे रोग पुजले जाते त्यानुसार पूजा करतात तसेच रात्री जागरण करून देवीचे भजन कीर्तन किंवा स्त्रोत पठण करत असतात कसं दररोज धूप दीप लावून ही सुगंधी फुलांनी देवीची पूजा करायची आहे ते रवा आहे ते म्हणजे घरा सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपांजवळ नऊ दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते 14 वा आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछानावर झोपणे टाळायचे आहे.

 

तुम्हाला श्रद्धा भक्ती भावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपायचे आहे 14 वा आहे ते म्हणजे नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करायचा नाही मग ती आई असो बहीण असो पत्नी असो किंवा महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वागायचे आहे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलायचे आहे ते म्हणजे नवरात्री केवळ शुद्ध आणि सातविकांनाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मासे मांसाहार मध्य जगफुड आणि तामसिक पदार्थाचे सेवन टाळायचे आहे सोळावा आहे ते म्हणजे नवरात्रीत विशेष काळजी लोक उपवास करतात त्याने केस आणि नखं कापण्या टाळायचा आहे असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असं म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published.