चेहऱ्यावरील कितीही जुनाट वांग, काळे डाग कायमचे मुळापासून १००% घालवा फक्त मोजून दोन दिवसात या उपायाने …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे आणि अनेक जण आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत नाहीत. या सगळ्या धावपळीमुळे व कोणत्याही आहारामुळे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. अनेकदा काळे डाग, पिंपल्स सध्याच्या दिवसांमध्ये साधारण झालेले आहे. परंतु या सगळ्या समस्या अनेकदा ताणतणाव यामुळे सुद्धा उद्भवत असतात आणि हा उपाय केल्याने चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही. कितीही जुने वांग असतील ते तीन दिवसात नष्ट होतील. नाकाजवळ , चेहऱ्यावर, गालावर अनेकदा पिंपलस् झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा निघून जाते.

पिंपल्स फार दिवस चेहऱ्यावर टिकून राहिल्याने काळे डाग पडतात. यालाच आपण वांग असे म्हणतो. चेहऱ्यावर वांग, काळे डाग आल्यामुळे चेहरा खराब दिसतो.आपला चेहरा थकल्यासारखा दिसतो.हे चेहऱ्यावरील वांग, कपाळाच्या भागावर, गालावर, नाकावरच्या वरचा थरावर दिसतात. काही उपचाराने हे डाग फीखट होताना दिसतात.

पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

मित्रांनो आज आपण हा उपाय पाहणार आहोत उपाय करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ लागणार आहे ते सर्व घटक आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतील. तर मित्रांनो उपाय करण्यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कडुलिंबाची पाने.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घराशेजारी एखाद्या तरी कडुलिंबाचे झाड असते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा या कडुलिंबाच्या झाडांचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. मित्रांनो आपल्याला या उपायासाठी कडुलिंबाची पाने लागणार आहेत. मित्रांनो कडूलिंबाचे झाड जसे उपयोगी आहे त्याच पद्धतीने कडुलिंबाची पाने खूप उपयोगी आहेत आणि त्यामध्ये असणारे अँटिबॅक्टरियल आणि पोषक घटक यामुळे आपल्याला त्याचा खूपच फायदा होतो.

मित्रांनो आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये कडुलिंबाच्या पाल्याचा समावेश करावा. यातील औषधी गुणधर्मांमुळे केसांसह त्वचा देखील चमकदार होण्यास मदत मिळू शकते. आयुर्वेदिक उपचारांमध्येही कडुलिंबाच्या पाल्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. कडुलिंबाच्या पाल्याचा योग्य वापर केल्यास त्वचा चिरतरुण आणि चमकदार होण्यास मदत मिळू शकते.

म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी जो प्रमुख घटक लागणार आहे तो म्हणजे कडुलिंबाची दहा ते बारा पाने. तर हा उपाय करताना सर्वात आधी आपल्याला कडुलिंबाची दहा ते बारा पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा भीमसेनी कापूर बारीक करून घालायचा आहे.

तर अशा पद्धतीने आपल्याला एका वाटीमध्ये सर्वात आधी कडुलिंबाच्या पानांचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये भीमसेन कापूर तसेच आपल्याला त्यामध्ये पाऊण चमचा हळद मिक्स करायचे आहे. मित्रांनो सर्वात आधी आपल्याला कडुलिंबाच्या पानाची पेस्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायचे आहे.

तर मित्रांनो असे हे सर्व पदार्थ एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका चमच्याच्या साह्याने आपल्याला हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एका कापसाच्या साह्याने हे जे मिश्रण किंवा पेस्ट तयार झालेले आहे हे आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि थोडीशी मालिश सुद्धा आपल्याला करायचे आहे.

मित्रांनो, अशा पद्धतीने ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आपल्याला लावायचे आहे आणि त्यानंतर 20 ते 30 मिनिट आपल्याला ही पेस्ट अशीच चेहऱ्यावर राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने धुऊन घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे. काही दिवसांच्या या उपायाने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर या उपायाचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.