स्वतःला बदलायचा आहे मग या दहा ठिकाणी नेहमी शांत रहा आणि बघा? तुमच्याही आयुष्यात कसा चमत्कार होतो ? श्री स्वामी समर्थ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती स्वामी महाराजांच्या सहवासात सामील होते तेव्हा स्वामी सर्वात अगोदर त्या व्यक्तीला शांत राहण्यास सांगत असतात कुठल्याही समस्येवर शांत राहणे हाच त्या समस्येचा उपाय आहे स्वामी नेहमी म्हणायचे आजच्या जन्मात सगळीकडे गोवा धावपळ आहे त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळी कमी करते यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते आणि त्यांना वाढणाऱ्या कमी होते तर मित्रांनो तर कोणत्या गोष्टी आहेत किंवा ते कोणते ठिकाण आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शांत राहायचं आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

एका दिवशी संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करायला जायचे आहे ताबडतोब आपल्या झोपडीसमोर हजर राहायचे आहे प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येक जण रात्री योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मोंढाण्याचे फायदे सांगणार आहे गुरु म्हणतात दहा प्रसंग जिथे मोन राहणे फायदेशीर आहे.

 

गुरु म्हणतात की या दहा प्रसंगी तुम्ही शांत झालात म्हणजे शांत राहिला तर तुम्हाला जे हवा आहे ते मिळेल तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील जास्त बोलणे किंवा गप बसणे ही चांगली गोष्ट नाही आरती पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करत असतात.

 

तसेच विनाकारण बोलल्याने ही खूप नुकसान होते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मोहन बाळगायचे आहे आणि तथ्याशी वय बोलू नये गुरु म्हणाले जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेले बरे शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोलला तर तिथे तुमची खिल्ली ही उडवली जाऊ शकते

 

तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईल पण लोकांच्या तुमच्यावरील विश्वास उरेल म्हणून अशा ठिकाणी शांत रहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये.

 

त्यामुळे तिथे गप्प राहण्यातच शहाणपणा आहे.

दुसरा प्रसंग जिथे मोहून राहावे तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दाने दुखवू नका त्यामुळे तिथे शांत बसावे दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलू नये तुम्ही महान होऊ शकत नाही कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल अनेक वेळा असे घडले आहे की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींबद्दल वाईट बोलत राहतात.

 

समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुला काही बोलणार नाही पण तू त्याच्या डोळ्यात नेहमी राहशील हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उंच पदावर जाईल तेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांना आदर करायला शिकले पाहिजे.

 

आणि त्याचवेळी मोठ्या लोकांसाठी आदर करायला हवा लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर तो मोठा होईल तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही मोठे होण्याऐवजी त्याच्या नजरेत पडत राहाल गुरुपुढे म्हणाले म्हणून शिष्याने जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्र इत्यादी शब्द वापरा यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल.

 

हो तिसऱ्या ठिकाण आहे ते म्हणजे जिथे व्यक्तीने गप्प राहणे गरजेचे आहे जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करते तेव्हा तुम्ही गप्प राहायला हवे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पोर पूर्णपणे फुटावा जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प रहा आणि योग्य वेळेची वाट पहा तो स्वतः तुमची माफी मागतो जेव्हा त्याची तुम्हाला चूक कळते गुरुपडे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला.

 

असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे यावेळी कोणीही लहान किंवा मोठा नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जायचं आहे किंवा गप्प राहायचं आहे राग व्यक्त केल्याने नेहमी तुमचे नाते बिघडणार आहे नेहमी रागवल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होते गुरुपुढे सांगतात.

 

की एखादा एक साप जंगलातून पळून गेला एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न तेव्हा तो साप खूप संताप तो आणि स्वतः घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळून सुरुवात करतो त्यामुळे हळूहळू त्याचे शरीर संपूर्ण कापले जाते त्याचप्रमाणे आपला राग ही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो रागाचा शेवट ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसला तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहावे गुरुपुढे म्हणतात की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा सराव कर यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या शरीरात नियंत्रणात राहतील.

 

ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल पण एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही जिथे बोलायचं की नाही जेव्हा तुम्ही स्वतःचं याचे आकलन करू शकाल मग तेव्हाही कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा तिथून निघून जा तुमचे मन शांत होईल.

 

चौथी ठिकाण आहे ते म्हणजे जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसायचे आहे जेथे तुमचा त्या मुद्द्यांशी संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्याशी संबंध नसेल तर तुम्ही तिथे गप्प बसनेच आवश्यक आहे तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोलला.

 

तर समोरचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही यात फक्त आणि फक्त तुमचेच नुकसान होणार आहे दोन लोकांच्या वादात तुम्ही अडकायचे नाही जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्याचा वाद मिटवण्यासाठी बोलवत असेल तरच तुम्ही तिथे जायचे आहे जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलावत नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू नये .

Leave a Reply

Your email address will not be published.