लसणासोबत हा पदार्थ खा, मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही, BP गोळी बंद, ब्लॉकेजेस, गुडघेदुखी, मुंग्या येणे बंद

आरोग्य टिप्स

आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणारा हा पदार्थ यालाच आयुर्वेदामध्ये महाऔषधी म्हटले जाते. कारण घरातल्या हा पदार्थ काळ रुपी कसलेही प्रकारचा हृदयरोग असेल, हृदयासंबंधी सर्व तक्रारी असेल या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी अ त्यं त गुणकारी ठरतो.

सोबतच बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी असते, सांध्यांना कट कट आवाज येत असेल, हात पायांना बधिरता येत असेल, हाता पायांना वारंवार मुंग्या येत असतील अशा सर्व समस्यासंबंधी सोबतच बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ होत असेल, घाबरल्यासारखे होत असेल, BP चा त्रास असेल, BP च्या गोळ्या घेत असाल, शुगर असेल या सर्वावरती ही अ त्यं त गुणकारी ठरणार आहे. या सेवन सांगितल्याप्रमाणेच करायचा आहे यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

अशा या घरगुती उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ आहे तो पदार्थ म्हणजे मित्रांनो लसूण. आजच्या घरगुती उपायासाठी लसूणच का वापरायच आहे? कारण लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, आयर्न, आयोडीन आणि विटामीन ए, सी, बी कॉम्प्लेक्सचा अंश आहे. ज्यामुळे साधारण जरबते दुर्धर आजार नष्ट करण्याची प्रचंड क्षमता या लसनामध्ये आहे. यासोबतच लसणामध्ये एलिसीन नावाचा घटक आहे.

तो अँटीबॅक्टेरियल, अँटिव्हायरल, अँटीफंगल, अँटिऑक्सिडंट आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण शीघ्र वाढते. त्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते. म्हणून या लसणाचा वापर डायबिटीज असणारे व्यक्तींही करायचे आहे. सोबतच ज्यांना खूप जुनाट सर्दी आहे अशा व्यक्तींना लसणाचा वापर कशाप्रकारे करायचा आहे ते पहा. लसणामध्ये वोलोटाईल एक तेल आहे ते सतत त्याचा उग्रप्रकारे वास येत असतो. या लसणाची पाकळी जर तुम्ही तुमच्या दातांमध्ये थोड्या वेळ ठेवली तर मित्रांनो तुमचे नाक चोंदले असेल तरी मोकळे होतील.

घशाची खवखव असेल ते ही बंद होते. असा अ त्यं त महत्त्वाचा लसणाचा वापर करता येतो. लसणामध्ये एलिसीन नावाच तत्व असत ते रक्त पातळ करत असते. यासोबत तुम्ही रक्तपातळ होण्याच्या गोळ्या घेत असाल तर या दरम्यान दोन्ही एकत्र घेतल्याने अधिक जास्त रक्त पातळ होते. म्हणून शक्यतो या दरम्यान लसूण कच्चा खाऊ नये. इतर पदार्थांमध्ये त्याचा मिक्स करून त्याचं सेवन करायला पाहिजे. अशी व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवा.

हृदयासंबंधी सर्व तक्रारी हार्ट अटॅक आलेला असेल किंवा आयुष्यात कधी हार्ट अटॅक न येण्यासाठी सोबतच मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना ज्या BP च्या गोळ्या चालू आहे त्या गोळ्या बंद होण्यासाठी हा उपाय अ त्यं त गुणकारी ठरतो. यासाठी तुम्ही गावठी स्वरूपातील लसुन घेतला तरी चालेल. हा लसूण जर नाही उपलब्ध झाला तर तुम्ही जाड पातळ असणारा किंवा कुठल्याही प्रकारचा लसुण वापरू शकता. असा हा लसून चांगल्याप्रकारे सोलून घेतल्यानंतर यातील आपणास साधारणतः 10 पाकळ्या लागणार आहेत.

सर्वप्रथम या 10 पाकळ्या घरातील जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करा. बारीक केल्यानंतर हे मिश्रण असंच आपणास 10 मिनिटे तसेच ठेवायचा आहे. त्यानंतर या उपायासाठी एक कप दूध लागणार आहे. एक कप दुधामध्ये हे जे तयार झालेले मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे. दूध उकळून आलं की, ते दूध आपणास एका कपात घ्यायच आहे. तयार झालेले दूध आहे सकाळी उठल्याबरोबर घ्यायचा आहे.

ज्यांना दुधामध्ये हे शक्य नाही अशा व्यक्तीने साधारणत: अशा 10 पाकळ्या घ्या. यामध्येच आपणास साखर टाकायची आहे अर्धा चमचा ज्यांना शुगर नाही अशा व्यक्तींनी हा उपाय करू शकता. आणि हे मिश्रण आहे ते चांगल्याप्रकारे कुटून घ्या. तसेच ठेवा दहा मिनिटापर्यंत त्यानंतर हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर खा. ज्यांना हे ही शक्य नसेल अशा व्यक्तीने तेलामध्ये किंवा तुपामध्ये याला याच्या ज्या पाकळ्या आहेत या साधारणतः 10 पाकळ्या घ्या.

त्यामध्ये टाका आणि तळून घ्या. तळून घेतलेल्या या ज्या पाकळ्या आहेत सकाळी उठल्याबरोबर खा. सलग 7 दिवस उपाय करा. सांधेदुखी असेल, हृदयासंबंधित कोणताही आजार असेल, रक्तामध्ये ब्लॉकेजेस असेल ते मोकळे करण्यासाठी, सेक्ससंबंधी समस्या असेल, वारंवार तुम्ही जर BP च्या गोळ्या घेत असाल, शुगर असेल अश्या व्यक्तिंसाठी हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो हा उपाय तुम्ही सलग 7 ते 21 दिवसापर्यंत करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.