वैज्ञानिक संशोधन सांगतोय की वयाच्या 60 वर्षानंतर शरीराकडे घडतात आणि आयुर्वेद देखील सांगतो की या वयात वाददोष वाढतो अशक्तपणात जाणू लागतो पण काळजी करायचं काहीच कारण नाही कारण या सगळ्यांवरती निसर्गाने उत्तर दिलेला आहे आणि ते म्हणजे ताजी रसाळ पोषण मूल्यांनी भरलेली फळ आता आपण जाणून घेणार आहोत अशी आठ फळाची फक्त चवदार नाही तर शरीराच्या आतील बळ वाढविण्यासाठी कॉलेजण वाढवण्यासाठी उपयोगी आहेत जे शरीराची कमकुवत होत चाललेली ताकद परत मिळवून देतील.
मित्रांनो आपण दुर्लक्ष करतो कारण की आपल्याला फारच खास वाटत नाही पण खरं सांगायचं तर हे बळ पोषण मूल्यांनी भरलेला आहे प्रचंड विटामिन सी असतं आणि हेच विटामिन सी कॉलेजन तयार करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे एक मध्यम आकाराचा पेरू तुम्हाला दिवसभरासाठी लागणारे विटामिन सी सहज देत असतं आयुर्वेदानुसार पेरूला मधुर आणि कशाही रसाचे फळ मानलं जातं जे वयानुसार वाढवणारा वातदोष शांत करतं आणि पचनशक्ती सुधारतं विशेषतः वयस्कर लोकांनी सकाळी पेरू खाल्ला तर त्याचा शरीरावरती फार फायदा होतो.
दुसरं फळ आहे स्ट्रॉबेरी ही लहानसी लालसर दिसणारी बेरीज फक्त दिसायला आणि खायला गोड नाही तर आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर आहे स्ट्रॉबेरी मध्ये नुकसान मित्रांना आयुर्वेद सांगतात की स्ट्रॉबेरीची थंड पाशीर आणि किंचित चव वाद आणि पित्त शांत करते रोज सकाळी किंवा संध्याकाळी कंपनीत वाटणारी असते पण केवळ चवीच नाही तर त्याच्या आत लपलेला असतो काम करत असतं आणि पचनशक्ती वाढवणारा गुणधर्म असलेले फळ मानलं जातं.
तिसरं आहे ते म्हणजे द्राक्ष दाक्षांचं नाव घेतल्यावर लगेच तोंडाला गोडसरपणा येतो पण या गोडीचा फायदा फक्त चवीपुरता नाही तर द्राक्षांमध्ये नावाचं एक शक्तिशाली घटक असत जे मित्रांनो द्राक्षातील हे घटक नसताना मजबूत करतं आणि शरीराला पूर्वीप्रमाणेच सक्रिय बनवत मित्राला आयुर्वेदात द्राक्षांना मधून येण्याच्या त्रासातील प्राप्त खूप लाभदायक मानलं जातं.
पाचवा फळ आहे आंबा याला तो भारतात फळांचा राजा म्हणतात पण आंबा केवळ उन्हाळ्यात गोड चव देत नाही तर तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन येईल बी आणि अँटिऑक्सिडन्स असतात जे शरीरात ओरिजन तयार करायला आणि तुटलेले पोलीस करायला मदत करतात त्यामध्ये खूप मोठे फायदे आहेत जेरी खाल्ल्यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि झोप चांगली लागते हळूहळू कमी होऊ शकते.
मित्रांनो लिंबामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असतं जे शरीरात कोलीजन तयार होण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने केवळ पचन सुधारत नाही तर शरीराच्या आत आयुर्वेदा व आलेला थकवा अशक्तपणा हळूहळू दूर होऊन जाईल कोणी ज्यांची कमतरता भरून निघेल आणि शरीर पुन्हा एकदा नव्याने बळकट होईल.