आपली नखे कापून या झाडाच्या मुळात टाका; दुनिया तुमच्या इशाऱ्यावर नाचेल?

मित्रांनो, कलियुगामध्ये लोकांना आपले चांगला झालेले बघवत नाही. यामध्ये पहिला रक्तातील आपल्याजवळ लोक देखील सामील असतात. काही वेळेला आपण सुखी असलेल्या त्यांना बघवत नसत. आपण आपल्या मुलाबाळांमध्ये सुखी असलेले, आपल चांगलं होत असलेलं त्यांना बघवत नसतं. तुमची होत असलेली प्रगती, तुमच्याकडे येत असलेला पैसा, तुमची होत असलेली बरकत त्यांना बघवत नसते.   तुमच्या जीवनामध्ये तुमच्या […]

Continue Reading

घरात सतत भांडने होणे, वाद विवाद होणे, देवपूजा करून पण त्रास होत असेल तर हा उपाय करून पहा? सर्वकाही ठीक होईल ..!!

मित्रांनो प्रत्येकाच्या आजूबाजूला असे काही लोक असतात की त्यांना एखाद्याची प्रगती झालेली कधीच बघवत नाही म्हणजेच की एखादी व्यक्ती जर सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये प्रगत होत असेल किंवा कोणतेही काम ती करत असेल तर त्या त्याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण करणे किंवा त्या कामांमध्ये सतत काही ना काही अडचणी निर्माण करणे हे काम ती व्यक्ती […]

Continue Reading

कावळा आपल्याला देतो आपले नशीब बदलण्याचे हे १४ संकेत नक्की वाचा काय आहेत हे संकेत?

मित्रांनो सकाळी उठल्यावर कावळा वरती बसून किंवा घराच्या आसपास बसून काम करत असेल सातत्याने त्याची कावकाव जर थांबत नसेल तर हा एक खूप मोठा संकेत आहे की एखादा पाहून हा आपल्या घरामध्ये येऊ शकतो अतिथी आगमनाचा हा संकेत आहे अगदी जवळ जवळ 99% च्या वर हा संकेत खरा ठरलेला आहे किंवा घरावरती बसून सातत्याने कावकाव […]

Continue Reading

आपली कुलदेवता कोणती हे कसे ओळखावे माहित नसलेली कुलदेवी जाणून घेण्यासाठी काय करावे??

मित्रांनो कुलदेवता म्हणजे नेमकं काय हे प्रत्येक जणांना माहीत नसतात तर मित्रांनो कुल आणि देवता हे मिळून कुलदेवता असे तयार होते. मित्रांनो ज्यावेळेस देवता आहे पुरुष असतात त्यावेळेस त्यांना कुलदेवता असे म्हटले जाते. आणि ज्या वेळेस ही देवता स्त्री असते त्यावेळेस या देवतांना कुलदेवी असं म्हटलं जातं तर दोन्ही मिळून आपलं कुलदैवत तयार होतं तर […]

Continue Reading

जप करताना कळत नकळत आपल्याकडून या चुका होतात ? जप योग्य पद्धतीने कसा करावा नक्की बघा एकदा..!!!

मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करत असतो त्याचबरोबर जपमाळ देखील आपण करत असतो. मित्रांनो जपमाळ करताना आपल्याकडून काही चुका होत असतील कुठल्या चुका आपल्याला करायचा नाहीये योग्य पद्धतीने जप कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती […]

Continue Reading

स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवायची आपल्याकडे दुर्लक्ष करणारी व्यक्ती पण तुमच्याकडे बघतच राहतील ..!!

मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळावा. आपल्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये. आपल्याला योग्य तो मान, सन्मान, आदर मिळावा. त्यासाठी आपण काय करावे? असा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. त्याबद्दलची काही माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. कशाप्रकारे आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळवता येईल?.   1. गबाळ्यासारखे राहाणाऱ्या व्यक्तीला लोक कधीच […]

Continue Reading

मिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू रातोरात नशीब चमकेल घरामधे येत राहील पाण्यासारखा पैसा मिठाचा अचूक उपाय….!!

मित्रांनो मीठ हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे जर आपल्या जेवणामध्ये मीठ नसेल तर त्याची काही चवच बेच होऊन जात असते तर मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर ती घालवण्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी मिठाचा वापर करायचा आहे तर तो कोणत्या प्रकारे करायचा आहे याबद्दलची आज आपण पूर्ण माहिती सविस्तरपणे […]

Continue Reading

सुकलेल्या तुळशीला मोजून फक्त आठ दिवसात या उपायाने १००% हिरवेगार होईल?

मित्रांनो, आपला प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणात तुळशी असते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला खूप मोठी स्थान आहे. तसेच वैद्यकीय शास्त्रामध्ये देखील या तुळशीला खूप मोठे स्थान आहे. तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्यामुळे आपल्या घराच्या आसपास असणारी हवा तुळस शुद्ध करत असते. घरामध्ये कोणताही प्रकारचे जीव जंतू या तुळशीमुळे प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रामध्ये या […]

Continue Reading

जप ध्यान करताना आळस का येतो? त्रास का होतो?

मित्रांनो, आपण प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करत असतो. या भक्तीमध्ये त्यांची सेवा म्हणून आपण त्या देवांचे नामस्मरण करत असतो. पण कितीही मन एकत्र केले तरी देखील आपण हे करत असलेल्या जपामध्ये, मंत्रामध्ये आपले लक्ष लागत नाही. सतत आपले मन हे विचलित होत असते. त्याचबरोबर हे जप करताना कंटाळा येतो. हे असे का होत […]

Continue Reading

आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे दहा संकेत? वेळीच व्हा सावधान? श्री स्वामी समर्थ ..!!

मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत. कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणी मधून स्वामी आपल्याला बाहेर काढतात. आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे संकेत देखील देत असतात. आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील सांगत असतात. आपल्याला कितीही अडचणी आल्या तर स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जातं. […]

Continue Reading