गुरुचरित्र पारायण करताना घडलेली एक सत्य घटना… सलग नऊ तास गॅस चालू होता आणि पुढे जे झाले ते वाचून अंगावर शहारे आणणारा स्वामी अनुभव…..!!
मित्रांनो, आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे की स्वामींची केलेली सेवा कधीही चुकीची ठरत नाही. कारण जी काही आपण स्वामींची सेवा करत असतो, भक्ती करत असतो त्याचे फळ हे आपल्याला स्वामी देतच असतात. फक्त ते फळ देण्यासाठी योग्य वेळ यावे लागते. स्वामी समर्थ सेवेमध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण देखील करतो आणि हे पारायण सर्वात श्रेष्ठ पारायण म्हटले जाते. […]
Continue Reading