मित्रांनी रोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावायची ज्या व्यक्तींना सवय आहे त्यांनी त्याचे नियम देखील पाळणे खूप गरजेचे आहे तुळशी समोर दिवा लावण्याचे काही नियम माहिती नियम तुम्ही काटकर कोणी पाळणे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट परिणाम होऊ शकतात तर ते कोणते नियम आहेत आज आपण जाणून घेणार आहोत.
अध्यात्मिक नियम आहे जे गरुड पुरानात सुंदर रित्या समजावलेली आहे आणि तुळशी मातेची गोष्ट असेल तर तुम्ही नक्कीच समजून घ्या ही साधी वनस्पती नाही आपण पाहिलेच असेल की घरातल्या महिला सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावतात हे फक्त परंपरा नाही यामागे अनेक गोष्टी घडलेली आहे विशेषता संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा लावणे हे पुण्याचे दार उघडणारे मानले गेलेले आहे परंतु फार कमी लोकांना माहिती आहे की यावेळी काही विशेष नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे का? महिलांनी संध्याकाळ करून विचार करावा या छोट्या चुका घरातील मोठा परिणाम करतात.
तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे अत्यंत शुभ असते या दिष्यानमध्ये ऊर्जा प्रवाह सकारात्मक होतो आणि घरात सुख शांती आणि उन्नती येते नंबर दोन सुकलेल्या किंवा तुटलेल्या तुळशीची कधीही पूजा करू नये कारण अन्नपूर्णा यांच्या स्वरूप आहे सुकलेली तुटलेली किंवा खंडित तुळशी घरातील ऊर्जा असंतुलित करते अशा तुळशीसमोर दिवा लावल्याने घरातील भांडणे वाढतात लक्ष्मीचा प्रवेश थांबतो नंबर तीन तुळशीचे स्थान नेहमी स्वच्छ असावे फक्त तुळशीच्या परिसर अत्यंत पवित्र मानला जातो म्हणजे संध्याकाळचा काळ हा काळभैरव पितृ आणि नकारात्मक शक्ती सक्रिय होण्याचा वेळ मानला जातो म्हणूनच दिवा संध्याकाळच्या संदीप प्रकाशात ना पूर्ण दिवस नाही का कारण तुळशी माता स्वतः दिव्याची रक्षण करते आणि दिव्याची रक्षण म्हणजे कुळाचे रक्षण.
ज्याचे रक्षण स्वतः देव करतात त्याला कोणतेही नकारात्मक शक्ती कधी बांधू शकत नाही दिवा लावण्याचे अनेक प्रकार सांगितले गेलेले आहेत त्यात शुद्ध तुपाचा दिवस सर्वात उत्तम मानला जातो आजार आर्थिक नुकसान घरातील दुःख असे परिणाम दिसू शकतात महिलांसाठी विशेष नियम पहा करावा संध्याकाळच्या नंतर तुळशीचे पाने तोडणे वर्ज मानले जाते. संध्याकाळी अंधार वाढत असताना नकारात्मक शक्ती सक्रिय होतात .
आरोग्य वैवाहिक सुख आणि संतती सुख मिळत जाते फक्त गर्भवती महिलांसाठी काही तुळशीच्या बाबतीत विशेष सूचना सांगण्यात आलेले आहे तर यात जर गर्भवती महिला असेल तर तुळशीमध्ये दिवा लावताना पिवळे वस्त्र परिधान करावे यामुळे गर्भसं बाळाला सकारात्मक ऊर्जा मिळत जाते मानसिक स्थरयू प्राप्त होते कोणते नकारात्मक भाव निर्माण होत नाही.