गरुड पुराणातील आत्म्याच्या प्रवासाचे रहस्य आत्म्याला स्वर्गात स्थान कसे मिळते?

Uncategorized

नमस्कार मित्रांनो मृत्यू शरीर जाळल्यानंतर आत्म्यासोबत काय घडत असते हे आज आपण जाणून घेणार आहोत या जगामध्ये जर काही सर्वात मोठा सत्य असेल तर ते हे आहे आपला मृत्यू ज्याला मनुष्य किती इच्छा असली तरीही टाळू शकत नाही तुम्ही पाहिलं असेल की हिंदू धर्मात जेव्हा एखादी व्यक्ती या जगाचा निरोप घेते तेव्हा त्याशिवाय अंतिम संस्कार म्हणजे जाळलं जातं पण तुम्ही कधी विचार केला हा की नातेवाईकांच्या अंतिम संस्कारानंतर त्या मृत आत्म्यासोबत काय होतं

 

मृत्यूनंतर यमलोकांतून दोन नियम दूध फक्त 24 तासासाठी आत्म्याला घेऊन जातात या 24 तासात मृत व्यक्तीचे नातेवाईक त्याच्या शरीराचा अंतिम संस्कार आणि इतर कर्मकांड करतात आत्म्याचा तोपर्यंत यमलोकात त्याने केलेल्या कर्मांच दर्शन दिलं जातं त्यानंतर यमदूत आत्म्याला परत त्याच्या घरी सोडतात त्यानंतर तेरा दिवसापर्यंत आपल्या नातेवाईकांमध्येच राहतो म्हणजेच तेराव्या दिवसापर्यंत आत्मा आपला नातेवाईकांसोबतच असतो त्यानंतर न पुन्हा आत्मा यमुलोकांसाठी रवाना होतो याच दरम्यान आत्म्याला तीन वेगवेगळे मार्ग दाखविले जातात आता या मार्गापैकी कोणत्या मार्गावर आपणाला पाठवले जाईल हे त्याने केलेल्या कर्मांवरच ठरत असतं.

 

मित्रांनो पहिला मार्ग आहे तो म्हणजे आर्ची मार्ग म्हणजेच की देव लोकांच्या प्रवासाचा मार्ग मानला जातो दुसरा मार्ग आहे म्हणजे धूममार्ग ज्याला पितृ लोकांचा मार्ग समजला जातो किंवा सांगितला जातो आणि तिसरा मार्ग आहे तो म्हणजे उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजे नरकाच्या प्रवासासाठी असतो आपल्या पाप आणि पुण्याचं निर्धारित वेळेपर्यंत भोक केल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर मिळतं एवढेच नाही.

 

मृत्यूनंतर जिवात्म्याला यमलोकांच्या मार्गात अनेक प्रकारच्या अडचणींना सामना देखील करावा लागतो याच अडचणी पैकी एक आहे यमलोकाच्या मार्गावर लागणारी वैतरणी नदी असं मानलं जातं की पुण्यात्मा या नदीला खूपच सहजपणे पार करतात पण पापी आपल्यांना या नदीत खूपच त्रास भोगाव लागतो. गरुड पुराणामध्ये असं सांगितलं आहे की पक्षी राज गरुड श्रीहरींना विचारतात हे प्रभू मृत्यू लोकांनी यमलोकाच्या दरम्यान असलेली जी वैतरणी नदी आहे.

 

तिचं जीवनात नाही काय नातं आहे आणि त्याला या नदीत कसा दंड भोगाव लागतो याचे उत्तर देताना भगवान श्रीहरी म्हणतात हे गरुड जोही पापी आत्मा या नदीत प्रवेश करतो त्याला रक्तासारखा जलपात्र ठेवलेल्या तुपासारखे तापविले जाते या नदीचं रक्तासारखं पाणी कीटक आणि वज्रासारख्या सोंड असलेल्या प्राण्यांनी भरलेलं असतं. तसेच ही नदी मगर आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक हिंसक आणि मांसाहारी जलचरणी भरलेली असते नदीत पाप्यात प्रवेश करतात.

 

बाहेरच्या सूर्याच्या उष्णता सारखं तापायला लागतं त्या महातापामुळे पापी व्यक्ती जोरात ओरडत करून येणे बिलाप करू लागतो जेव्हाही उष्णता सहन होत नाही तेव्हा ती धुरात मा त्या भयंकर रक्ता सारख्या जलाड डोंबायला लागते मित्रांनो ज्या लोकांनी ज्यांच्या जीवनात पाप केलेले असतात त्यांना नरकात पाठविले जाते त्याचवेळी जे चांगले कर्म करतात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते.

Leave a Reply

Your email address will not be published.