नमस्कार पूर्ण शरीर स्वप्न मिळाल्यास स्त्री अतृप्त राहते अशी स्त्री कशी ओळखावी खाली लक्षणे स्त्री अतृप्त असल्याचे दाखवते. मित्रांनो पहिले लक्षण आहे ते म्हणजे अतृप्त स्त्री काहीही कारण नसताना पतीवर सतत चिडचिड करते दुसरे लक्षण आहे ते म्हणजे अशी स्त्री नेहमी स्वतःचे घर सोडून शेजारच्या बाईकडे बसलेली दिसून येते तिसरे लक्षण आहे ते म्हणजे अशी स्त्री नवरा सोबत कुठे जायला तयार नसते चौथ लक्षण आहे ते म्हणजे ती नवऱ्याला नेहमी उलट बोलते नवऱ्याची लहान कारणावरून भांडण करत असते पाचवं लक्षण आहे ते म्हणजे नवरा बायको सतत भांडणे होतात सहाव लक्षणं आहे ते म्हणजे ते एका बिछानात झोपत नाहीत.
सातवी लक्षण आहे ते म्हणजे एकमेकांच्या हसणं फार कमी असतं आठवं लक्षण आहे ते म्हणजे अशी स्त्री सतत तिरसळ बोलते दिवसभरात नवरा बायको फारच कमी संभाषण होत असते ते म्हणजे इच्छा पूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया नाराज दिसतात त्या पतीकडे लक्ष देत नाहीत जाणून-बुजून दुर्लक्ष करत असतात 11 व लक्षण आहे ते म्हणजे काही वर्षानंतर ना अशी स्त्री नवऱ्याच्या द्वेष देखील करू लागते ती व्याभिचारे बनवण्याची दाट शक्यता असते.
तृप्त झालेली स्त्री कशी ओळखावी पहिले लक्षण आहे ते म्हणजे लैंगिक गरज पतीकडून पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी स्त्री खूपच आनंदी दिसते ती पण तिकडे जाणीवपूर्वक लक्ष देते पतीकडे बघताना तिच्या नजरेत एक विशिष्टाचा सुचक भाव असतो दुसरे लक्षण आहे ते म्हणजे तृप्त झालेली स्त्री नवऱ्याची स्तुती करते घरी आल्यानंतर नवऱ्याचे हसून वोड स्वागत करते. तिसरे लक्षण आहे ते म्हणजे नवऱ्यासोबत कुठेही जायला तिला लाज वाटत नाही चौथ लक्षण आहे ते म्हणजे संबंधांना ती शक्यतो नाही म्हणत नाही .
असं लक्षण आहे ते म्हणजे नवऱ्याला घरी येताना उशीर झाला तर तिला काळजी वाटू लागते. लक्षात ठेवा काही स्त्रियांची शरीराची भूक निसर्गात कमी असते त्यामुळे देखील अशा स्त्रिया संबंधांना अनेकदा नकार देत असतात याचा अर्थ त्या अतृप्त आहेत असा होत नाही पतीकडून पूर्ण सोप्राप्त झाल्यानंतर देखील काही स्त्रिया बाहेर खाली होतात या उलट चारित्र्यवान स्त्रिया समाधान न होता देखील बाहेरचा रस्ता धरत असतात तुला साधा कांदा कापता येत नाही तर तू मोठी आणि महत्त्वाची काम कशी करणार असे म्हणून सूचक असणारी ती स्त्री संबंधात तृप्त समजावी याउलट साधा कांदा कापता येत नाही.
असू दे मी करते असं रागात बोलणारी स्त्री अतृप्त आहे असं समजायला हरकत नाही आधुनिक विज्ञानानुसार असे सांगितले आहे की शरीराची भूक वेगवेगळी असते जरी पती-पत्नीने एकमेकांची इच्छा पूर्ण केली तरी पुन्हा ठराविक कालावधीनंतर त्यांना दोघांनाही इच्छा निर्माण होते असे कदापिही नाहीत विजेचे प्रमाण व्यक्तिगणित कमी जास्त असते.
आपण मनुष्य प्राणी आहोत एखाद्या साच्यातून काढलेली मशीन नव्हे आपल्या भारतीय समाजात पतीची लैंगिक गरज पूर्ण होत नसेल तर तो अनेकदा दुसरी लग्न देखील करत असतो परंतु पत्नी मात्र जरी आपत्ती असमर्थ असेल तरी दुसरे लग्न करत नाही पती-पत्नीने मनमोकळेपणाने आपल्या इच्छा बद्दल आणि समाधानाबद्दल मैत्रीपूर्ण संवाद करायचा आहे मनातलं सांगायचं आहे मनातलं ऐकायचं आहे दोघांनाही एकमेकांना पुरेपूर आनंद देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे यातूनच एक समाधानी सहजीवन निर्माण होते.