श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी यांना काम मिळत नव्हते तेव्हा गेले स्वामी समर्थांच्या मठात आणि मग जे घडलं….. ते वाचून अंगावर काटा येईल?

मित्रांनो, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणजे श्रेयस तळपदे. आज श्रेयसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रेयसने बॉलीवुड गाजवलं तरी आजही तो आवर्जून मराठी मालिकांमध्येही काम करतो, त्यामुळे तो अधिकच प्रेक्षकांच्या जवळ गेला आहे. एवढेच नाही तर तो प्रचंड साधा आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा अभिनेता अशी त्याची ख्याती […]

Continue Reading

स्वामींच्या कुठल्याही मूर्तीला स्पर्श करा आणि बघा तुमच्या नशिबात काय आहे, स्वामींची अखंड कृपा तुझ्यावर राहील…..!!

मित्रांनो, प्रत्येक गोष्टीतून आपल्याला स्वामींचे संदेश ऐकणं खूप गरजेचे आहे. ते ऐकल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आज देखील आपण असाच एक स्वामी संदेश जाणून घेणार आहोत. स्वामीभक्त हो स्वामींचे रूप म्हटलं ना तर स्वामी कुठल्याही रूपामध्ये आपलं मन मोहून टाकत असतात. स्वामी कुठल्याही रूपामध्ये आपल्याला दर्शन देऊन जात असतात. पण तरीही आज […]

Continue Reading

स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवावी? हे दहा नियम १००% नक्की पाळा आणि स्वतःची व्हॅल्यू वाढवा ..!!!

मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटत असतं की, समाजात आपलं एक नाव असावं. लोकांमध्ये आपल्याला अधिक किंमत मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी प्रत्येकाची प्रयत्नही चालूच असतात. स्वतःला समाजामध्ये मान सन्मान मिळावा. स्वतःची व्हॅल्यू वाढवावी यासाठी प्रत्येक जण आपले प्रयत्न हे करतच असतात. म्हणूनच आज आपण काही अशा गोष्टी पाहणार आहोत की ज्यामुळे आपण आपली व्हॅल्यू वाढवू […]

Continue Reading

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा मोबाईल वरून असा भरा ऑनलाईन अर्ज ? घरच्या घरी…!!

मित्रांनो, सध्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभर चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, या योजनेसंदर्भात महिलांना अनेक प्रश्न आहेत. या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? इथपासून ते अर्ज कसा कारवा? याबाबत महिला विचारत आहेत. याच पार्श्वभूमीवर तुमच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी […]

Continue Reading

भगवान शिवने सांगितले की कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे आठ फायदे…… जर माणसाने जाणून घेतले तर तो कधीही दुःखी राहणार नाही ..!!

मित्रांनो, भगवान शिव सांगतात की जर एखाद्या माणसाला, कुत्र्याला खायला देण्याचे, हे आठ फायदे माहित असतील, तर तो कधीही दुःखी होणार नाही. कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळते, हे भगवान शिवांनी सांगितले. याचेच एक कथा आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.   एके काळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते, तेव्हा माता पार्वतीने […]

Continue Reading

विश्वासघात होऊ द्यायचा नाही तर या 8 लोकांना आपल्या आयुष्यातून दुर ठेवा……!!

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीसोबत कधी ना कधी विश्वासघात हा होतोच. कोणी विश्वासघात करतो. तर कोन विश्वासघाताला बळी पडतो. कसं वाटेल जेव्हा आपण आपल्या सोबत होणाऱ्या विश्वासघाताला अगोदरच ओळखू, विश्वासघातकी लोकांना ओळखू, आपल्या सोबत काय वाईट होणार आहे ते ओळखू. आणि अगोदरच सावध होऊ. म्हणूनच आज आपण आठ अशा लोकांबद्दल सांगणार आहे जे लोक तुमच्या आयुष्यात असतील […]

Continue Reading

हजारो रुपये वाचवणारा उपाय, कमी चालत असलेल्या गॅसची फ्लेम घरच्या घरी ठीक करा, मोजून फक्त पाच मिनिटात १००% घरच्या घरी ….!!

मित्रांनो, कामाच्या ऐन गडबडीत शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की खूप गोंधळ उडतो. स्वयंपाक करण्याचा वेग तर कमी होतोच, यासह दुसरी कामं देखील या एका गोष्टीमुळे खोळंबली जातात. घाईबडीच्या या जीवनात एक जरी वस्तू बिघडली तर, संपूर्ण कामं रखडतात. कामं रखडली की खूप वैताग येतो.   शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की, आपण […]

Continue Reading

गरुड पुराणानुसार पती पत्नी चे नाते कसे असावे?

मित्रांनो, रात्र होण्यापूर्वी जर हे पाच कामं तुम्ही करत नसाल तर तुम्हाला पूर्ण आयुष्य पस्तावा करावा लागेल. झोप ही आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाचा भाग आहे. आपण सर्वजण रात्रीचा वेळ झोपण्यासाठी उपयुक्त मानतो. आणि बऱ्याच वेळी आपण अशाच वेळी झोपतो ज्या वेळेस आपण सर्व कामे पूर्ण करतो.   याच दरम्यान अशी काही कामं असतात की जी […]

Continue Reading

नवरा बायकोच्या भांडणात माघार कुणी घ्यावी?….. हा नियम पाळा कधीच भांडण होणार नाहीत …!!

मित्रांनो, लग्न झालंय म्हणून नवरा बायकोचं नातं टिकूनच राहातं असं नाही. ते टिकून राहाण्यासाठी नातं हेल्दी असावं लागतं. आरोग्य सांभाळताना आरोग्यासाठी काय चांगलं काय वाईट हे आपण सतत माहिती करुन घेतो. जे चांगलं ते स्वीकारुन जे वाईट ते सोडत जातो. नवरा बायकोच्या नात्यातली सुदृढता टिकवून ठेवण्यासाठीही नेमकी याचीच गरज असते.   आणि अनेकदा अनेकांकडून याकडेच […]

Continue Reading

गोड गोड बोलून शेवटी धोका देणारी माणसे कशी ओळखावी? विश्वासघात करणाऱ्या व्यक्तींची ही ११ लक्षणे….!!

मित्रांनो, आजकाल सर्वांनाच माहित आहे की अनेक लोक आपला विश्वासघात करत असतात. ते आपल्या तोंडावर गोड गोड बोलतात पण शेवटी ते आपल्याला धोका देतात. या धोका देणाऱ्या माणसांना कसे ओळखावे? जेणेकरून आपण त्यांच्यापासून दूरच राहता येईल. त्यामुळे आपला धोका सुद्धा होणार नाही व विश्वासघात देखील होणार नाही. अशा व्यक्तींची 11 लक्षणे आजच्या या लेखांमध्ये आपण […]

Continue Reading