मिठाई घेऊन तयार रहा उद्याच्या गुरुवार पासून या पाच राशींवर होणार स्वामी कृपा उद्या पासून कलियुगात पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळणार या राशींचे लोक ….!!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या पाच राशीतील लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. खूप दिवसापासून रखडलेला कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करतील. समाजात मानसन्मान तसेच प्रतिष्ठा लाभेल. विवाहयोग जुळून येतील. नोकरीनिमित्त परदेश […]

Continue Reading

7 लवंग अशा जाळा समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागेल….!!

मित्रांनो, समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल तर त्या व्यक्तीला वश करण्यासाठी सात लवंगांचा हा छोटासा प्रयोग आपण नक्की करा. मला आशा आहे तुम्ही या प्रयोगाचा गैरवापर कदापिही करणार नाही. महत्त्वाची गोष्ट हा प्रयोग किंवा हे तंत्र बंधनात आहे गुरु आदेशाशिवाय याचा चुकीचा वापर कोणीही करू शकत नाही. जर तुम्ही चुकीच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीला स्वतःकडे […]

Continue Reading

स्वामी सांगतात कुठल्याही नंबर वर बोट ठेव आणी तुझं भाग्य बघ, स्वामी कृपेने तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होतील…!!

मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावणार आहे. 5,9,7 या पैकी एक अंक मनामध्ये धरा आणि त्यानुसार तुमच्यासाठीच स्वामी संदेश काय आहे ते पाहू. ऐकून सोडून देऊ नका. त्यावर थोडासा विचार करा. अगदी 100% पटलं नाही तर हरकत नाही पण एखादा टक्का जरी तुम्हाला […]

Continue Reading

इच्छापूर्ती योग उद्याच्या बुधवार पासून गणपती बाप्पच्या आशीर्वादाने अमाप धनसंपत्तीचे मालक बनतील या पाच राशींचे लोक मिळेल आनंदाची बातमी ….!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. आज श्री गणपती बाप्पाचा कृपा आशिर्वाद पाच राशीवर होणार असून त्यांना प्रत्येक कामात यश मिळणार आहे. यांचे खूप दिवसांपासून रखडलेले जमीन खरेदी विक्री व्यवहार आज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात भरगोस यश मिळणार आहे. या राशीतील लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. कामानमित्त यांचा परदेश दौरा होऊ शकतो. यात ते यशस्वी […]

Continue Reading

भगवान श्री कृष्ण म्हणतात रोज तुळशीला जल अर्पण केल्याने आपल्या घरामधे काय घडते?

मित्रांनो, तुळशीमध्ये साक्षात विष्णू व लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. तुळशीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. असेही म्हणतात ते विष्णूची कोणतीही पूजा केल्यावर त्याला जो प्रसाद केला जातो त्यामध्ये आपल्याला तुळशीचे पान हे घातल्या जातात. शिवाय ते विष्णू देवांना तुळशी पान शिवाय नैवेद्य मान्य नसते. अशा या तुळशीला जर आपण रोजच्या रोज […]

Continue Reading

कोणत्या तीन स्त्रिया आहेत, ज्या कधीच विधवा बनत नाहीत……!!

मित्रांनो भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वतः म्हणतात, की ज्ञानी व्यक्तीला कधीच कोणीही हरवू शकत नाही. मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत, ज्या कधीच विधवा बनत नाहीत. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मते, तीन स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधीच विधवा बनत नाहीत. आपण हे सर्व जाणून घेणार आहोत, एका प्राचीन कथेमार्फत.   एकदा नारद मुनी […]

Continue Reading

उद्याच्या मंगळवार पासून संकट मोचक हनुमानजीच्या आशीर्वादाने १५१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच कलियुगात करोडपती बनतील या पाच राशींचे लोक …..!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. आज श्री हनुमान कृपा आशीर्वाद चार राशीवर होऊन त्यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. यांचा खूप दिवसांपासून रखडलेला जमिनीचा वाद संपुष्टात येईल. कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे. बेरोजगार युवकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या संधीचे ते सोने देखील करतील. आरोग्याच्या सर्व तक्रारी दूर होतील. […]

Continue Reading

नवरात्रीच्या ९ दिवसात महिलांनी चुकूनही करू नका हि ७ कामे…. अवश्य पाळा हे नियम…. तरच व्रताचे फळ मिळेल……!!

मित्रांनो, गणेशोत्सवानंतर आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. १० दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा होतो. कोलकत्त्यात या सणाला अत्यंत महत्त्व आहे. तर देशभरातही अनेक ठिकाणी दुर्गा देवींचे पांडाल उभे असतात. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो. घरोघरी घट बसवून त्यातील मातीत अनेक बिज पेरले जातात. […]

Continue Reading

कावळ्यांशिवाय का अपूर्ण मानले जाते श्राद्ध ? ९९ % लोकांना माहीत नसलेली माहिती …!!

मित्रांनो, साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते, पण पितृ पक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात. पितृ पक्षाचे अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेरोकपणे पाळतात. पितृ पक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या […]

Continue Reading

उद्याच्या सोमवार पासून १०१ वर्षात पहिल्यांदाच महादेवाच्या आशीर्वादाने करोडोमध्ये खेळतील या चार राशीचे लोक …!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे आज भगवान शंकरांच्या कृपेमुळे या चार राशींचे भाग्य उजळणार आहे आणि त्यांच्या जीवनाला आता नवी कलाटणी मिळणार असून जीवनामध्ये सुरू असणारा संघर्षाच्या काळात दूर होणार आहे त्याचबरोबर जमीन खरेदी विक्री व्यवहार आजच्या दिवशी पूर्ण होतील त्याचबरोबर कोर्टाची जी काही कामे आहेत ती ही आज मार्गी लागतील आणि त्याचबरोबर संतान […]

Continue Reading