दररोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावणाऱ्या महिलांनी सावधान ! या चुका करत असाल तर थांबा नाहीतर …!!

मित्रांनो आपले हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे प्रत्येकांच्या दरवाजामध्ये तुळस ही असते आणि तुळशीच्या मागे देखील खूप संकेत आहेत हे संकेत काही जणांना माहीत असता तर काही जणांना माहीत नसतात तर काही संकेत हे शुभ असतात तर काही संकेत अशुभ असतात हेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुळशीची झाड तुमच्या दारातवअसेल तर […]

Continue Reading

घरात पैसा टिकत नाही कारण तुमच्या घरात आहेत वास्तुदोष…. एकदा नक्की बघा नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद..!!

मित्रांनो घरामध्ये पैसा टिकत नाही तर त्याची अनेक वेगळी कारणे देखील असू शकतात तर तेच कारणे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की खूप मेहनत करून देखील घरांमध्ये पैसा टिकतच नाही कमाई खूप होते पण त्याहून जास्त खर्च वाढत जातो तर असं होत असेल तर कदाचित तुमच्या घरामध्ये अशा […]

Continue Reading

सकाळी रिकाम्या पोटी पाच भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला जे फायदे झाले ते वाचून अंगावर काटा येईल..!!

बदाम आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून आपण अनेकदा ऐकले असेल की बदाम नेहमी भिजवूनच खावेत. बदाम भिजवून खाण्याचे कारण असे की त्याच्या सालामध्ये एक रसायन घटक असतो, जो बदामातील पोषक तत्त्वे शरीरात नीट शोषली जाण्यास अडथळा निर्माण करतो. त्यामुळे बदामाचे पूर्ण फायदे शरीराला मिळत नाहीत.     आजच्या लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की तुम्ही […]

Continue Reading

घरात गोकर्ण चे रोप असेल तर या तीन चुका नक्की टाळा नाहीतर … संपूर्ण घर होईल बरबाद?

मित्रांनो प्रत्येकाला गोकर्ण माहीतच असेल त्याची फुले निळ्या व पांढऱ्या कलरचे असतात ते दिसायला खूप छान दिसत असतात त्यामुळे ते सर्वांकडे होत असतात तर मित्रांनो त्याची रोप किंवा झाड लावण्याचे काही नियम देखील आहेत ते नियम तुम्ही जर पाळला तरच ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे त्याचे तोटे देखील खूप आहेत आणि त्याचा त्रास देखील तुम्हाला […]

Continue Reading

या पाच वस्तू नेहमी तुमच्याजवळ ठेवा कोणतीही काळी जादू तुमच्यावर अजिबात चालणार नाही..!!

रात्री बारानंतर अचानक त्याची झोप मोडते ती व्यक्ती जागी होते की नाही हे तपासून पाहण्याची अनेक व्यक्ती आपल्या पत्नीशी आपल्या पतीशी मुलाबाळांची आई वडिलांशी जे काही तुमचे नातेवाईक आहे त्यांच्याशी आणि जेव्हा हा त्रास वाढू लागतो हे लोक एकांतात राहणं पसंत करतात थोडक्यात ही जी काळी विद्या आहे ती तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून तोडते तुमच्या […]

Continue Reading

आंघोळ करतेवेळी लघवीला येणे आजार नाही अद्भुत चमत्कार ? एकदा नक्की बघा नाहीतर ..!!

मित्रांनो आंघोळ करायला जाता अचानक लघवीचा दाब वाढतो कोणती घटना विनाकारण घडत नाही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी मागे काही ना काही कारण असतं आता प्रश्न असा निर्माण होतो की आंघोळ करताना आपल्याला लघवीला का लागते हे आपल्या शरीराची काही कमजोरी आहे का की ही एखाद्या आजाराची खूण आहे किंवा मग हा मन आणि शरीराच्या आहे […]

Continue Reading

पूजा करताना जांभई येणे डोळ्यात पाणी येणे आळस येणे असे का होते…. एकदा नक्की बघा नाहीतर प्रश्नाताप होईल..!!

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पूजेला खूप महत्त्व दिले गेलेले आहे आपण दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करून पहिला देवाची पूजा करत असतो देवाची पूजा आपण अत्यंत मनोभावे भक्तीने करत असतो आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत त्या आपण देवाजवळ मांडत असतो तर मित्रांनो आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत की पूजा करताना जांभळी काय […]

Continue Reading

फक्त एक नारळ असा वापरा आणि कसलाही मुळव्याध फक्त मोजून ३ दिवसात बुडापासून संपवा..!! डॉ; स्वागत तोडकर

पोट साफ न होणे किंवा शौचास व वेळेवर न जाणे जर तुम्ही तुमची रुटींग आहे किंवा दिनचर्या आहे व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला मूळव्याध होण्याचे प्रमाण हे खूप कमी असते म्हणून रोज सकाळी लवकरात लवकर जितक्या लवकर उठता येईल तितक्या लवकर साधारणतः जुन्या काही म्हटलं जातं की लवकर झोपावे आणि लवकर उठावे लागते समजा होत […]

Continue Reading

तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस तुम्हाला देते हे नऊ संकेत ? वेळीच पहा नाहीतर चांगल्या संकेतांना मुकाल ..!!

मित्रांनो आपले हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे आणि चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस काही संकेत देखील देत असते तर तेच संकेत आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ अशा घटना आपल्याला सांगत असतात भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला […]

Continue Reading

हिवाळ्यात हृदयविकारचे झटके जास्त प्रमाणात का येतात या गोष्टी ताबडतोब थांबवा…. नाहीतर ..!!

हिवाळ्यामध्ये अटॅकचा धोका शंभर टक्के का वाढतो हे आज आपण जाणून घेणार आहोत पाच प्रार्थना घातक भारतीय खाद्यपदार्थ तात्काळ टाळायचे आहेत हिवाळ्यामध्ये हृदयविकाराचा धोका शंभर टक्के का असतो हे देखील जाणून घेणार आहोत थंड हवा मन हा हृदयासाठी सर्वात धोकादायक काळ असतो त्याचबरोबर हिवाळा आपल्या सोबत अनेक आव्हाने घेऊन येत असतो हे हवामान आणि आनंददायी […]

Continue Reading