आज पासून दररोज घरात जाळा या तीन वस्तू… घरातील भांडणे, नवरा- मुल न ऐकणे, व्यसन, वाईट शक्ती सर्व त्रास संपतील…

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, जर तुमच्या घरात एकोपा राहत नसेल, घरामध्ये सतत भांडणे होत असेल, घरात पैसा येऊनही तो टिकत नसतो. या त्या कारणाने तो खर्च होत असतो. घरामध्ये आजारपणाचे प्रमाण वाढले असेल. घरात प्रसन्न वाटत नसेल. घरातील माणसात सतत मतभेद होत असते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढत असते किंवा इतरांच्या मुळे घरात सतत भांडणे होत असतील.

 

घरातील लोक एकमेकांसंगे नीट वागत नसतील. घरामध्ये सर्वजण काम करून देखील पैसा टिकून राहत नसेल. कोणत्याही कामांमध्ये यश येत नसेल. कोणीही एकमेकांचे मत ऐकून घेण्यास तयार नसेल. व्यसनाचे प्रमाण वाढले असेल. घरामध्ये वाईट सत्तेचा प्रभाव जास्त प्रमाणात जाणवत असे. तर अशावेळी काय करावे? की, जेणेकरून हे सर्व त्रास निघून जाते. घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.

 

घरातून लक्ष्मी निघून जाणार नाही. म्हणजेच घरात आलेला पैसा टिकून राहील. कुटुंबामध्ये असलेले सर्व मतभेद निघून जातो. एकमेकांचे बोलणे, सुसंवाद वाढेल. कोणत्याही प्रकारचे व्यसन राहणार नाही. त्यासाठी आजच्या या लेखामध्ये आपण उपाय पाहणार आहोत. हा उपाय कसा करावा? कोणी करावा व कधी करावा? याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

हा उपाय घरातील एखाद्या कोणत्याही व्यक्तीने केला देखील तरी चालू शकतो. एखाद्या व्यक्तीने जर हा उपाय केला तर, त्याचा मिळणारा फायदा हा घरातील सर्व लोकांना मिळतो. हा उपाय जर तुम्ही सकाळी पूजा झाला नंतर व संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी अशा दोन्हीही वेळ केला तरी देखील चालू शकतो किंवा कोणत्याही एका वेळेस केला तरी चालेल.

 

मात्र काही जणांना या दोन्हीही वेळी हा उपाय करणे शक्य नसेल तर, रात्री झोपण्या अगोदर हा उपाय त्यांनी नक्की करावा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी पणती घ्यायची आहे. ही पणती मातीची असली तरी चालू शकते. या मोठ्या पनतीत गायची गोवरी घालायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आयुर्वेदिक कापूर किंवा आपला घरातील जो कापूर असेल त्या कापराचे चार-पाच तुकडे, त्यानंतर तिसरा जो घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 4 लवंगा. हे तीन घटक त्या पनती मध्ये घातल्यानंतर त्यावर गाईचे तूप घालावे.

 

नंतर ही पणती प्रज्वलित करावी. हा उपाय तुम्ही घराच्या मधोमध किंवा आपला घरातील हॉलच्या मधोमध किंवा देवारासमोर किंवा घराच्या उंबरठ्यावर असे कोणत्याही ठिकाणी करू शकता. हा उपाय करत असताना तुम्ही राम रक्षा स्तोत्र किंवा जे तुम्हाला स्तोत्र येत असेल किंवा आवडत असेल ते लावा किंवा म्हणत म्हणत करा.

 

हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर जो ध्रुवा होतो तो दुवा आपल्या घरात मधील सर्व ठिकाणी फिरवा. अशाप्रकारे हा उपाय तुम्ही सलग एकवीस दिवस केला तर, तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जाणवेल. घरातील सर्व निगेटिव्हिटी निघून जाईल. घरामध्ये सकारात्मकता निर्माण होऊन घरातील सर्व बाधा दूर होईल.

 

घरात पैसा टिकून राहील. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही घरातील आजारपण निघून जाईल. अशाप्रकारे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.