तुमचा अपमान होत असेल लोक किंमत देत नसतील, तर फक्त या सहा गोष्टी करा, पूर्ण जग तुमचा रिस्पेक्ट करेल…..!!

मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की आज काल लोक एकमेकांना रिस्पेक्ट देत नाही आहेत. आजच्या या जगामध्ये जर आपण कोणाला रिस्पेक्ट दिली तरच ती समोरची व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देते. परंतु काही वेळेला जर आपण समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट देऊन देखील तो व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देत नसेल तर अशावेळी काय करावे? यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण सहा गोष्टी […]

Continue Reading

कोणावर खरंच मनापसून प्रेम करत असाल तर हे सुविचार फक्त तुमच्यासाठी नात्यांमधील खरं प्रेम ओळखा, जीवन आनंदी होईल ..!!

मित्रांनो, आपला प्रत्येकांची इतरांसोबत कोणते ना कोणते नातेही जोडलेले असतात. त्या नात्यांवर आपण मनापासून प्रेम करत असतो. नात्यांमध्ये कधीही दुरावा येणार नाही याची खात्री घेत असतो. आपल्यामुळे आपल्या नात्यात कधीही दुरावा करू नये असे सर्वांनाच वाटत असते. परंतु नातांमधील खरं प्रेम ओळखणं खूप गरजेचं असतं. तरच आपलं जीवन आनंदी होईल. म्हणूनच आज आपण त्यामधील खरं […]

Continue Reading

जे जास्त विचार करतात त्यांच्यासाठी… आत्ताच ही एक गोष्ट लक्षात घ्या नाहीतर संपला समजा ..!!

मित्रांनो, रात्री झोपण्यासाठी म्हणून बिछान्यावर पडलं की तात्काळ तुमच्या मनात विचार सुरू होतात का? पुढच्या काळात आपल्यावर हे संकट तर नाही ना येणार? किंवा काही दिवस-वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण तुमच्या मनात सारखी आणि रोज येते का? मनातले विचार संपतच नाहीत किंवा एकापाठोपाठ एक विचार येतच राहातात, मन कधी शांतपणे बसलंय असं वाटतच नाही का? असे […]

Continue Reading

डोळ्यात पाणी आलं प्रा. नितीन बानुगडे पाटील व्याख्यान मनाला भिडणारा प्रसंग आई काय असते….!!

मित्रांनो, असे म्हटले जाते स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आई ही आईच असते. आपल्या बाळासाठी ती कोणतेही कष्ट सुजण्यासाठी तयार असते. आपल्या मुलाला कसलाही प्रकारची शिक्षा झाली तर तिचा डोळ्यातून पाहिला अश्रू येतात. आपला मुलाने जर एखादी गोष्ट मागितली तर त्या मुलाला ती गोष्ट कशी दिली जाईल असं तिची तिची धडपड असते. आजच्या लेखांमध्ये आपण […]

Continue Reading

फक्त या २० गोष्टी शिका, लोक अक्षरशः तुमच्या प्रेमात पडतील ?

मित्रांनो, प्रत्येकाला आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणे खूप गरजेचे असते आणि त्यामुळेच आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळू शकतो. जर आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चांगले असेल तर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. आपण आपले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करावी? याबद्दलच्या 20 टिप्स आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.   1.योग्य निर्णय घ्यायला शिका. आपल्याकडे योग्य निर्णय घेण्याची क्षमता […]

Continue Reading

मुलं बिघडू नयेत म्हणून हे आठ नियम आई वडिलांसाठी…. प्रत्येक आई वडिलांनी वाचावे?

मित्रांनो, तुमची मुलं बाहेर ज्या पद्धतीने वागतात त्यांना ज्या सवयी आहेत किंवा चार लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांची वागणूक कशी आहे यावरून लोक तुमच्या मुलांचे संस्कार ठरवतात. तुम्ही त्यांना कोणत्या वातावरणात वाढवला आहे ते ठरवतात. मुलांच्या वागण्यामुळे कोणी तुम्हाला ऐकवलं तर तुम्हाला खजील झाल्यासारखं वाटत. मुलांना शिस्त लावायची संस्कार द्यायचे तर काय करायचं. या लेखामध्ये आपण असे […]

Continue Reading

हृदय स्पर्शी विचार “आवडत्या व्यक्ती पासून मन दुःखी झाले ती फक्त हे एक वाक्य लक्षात ठेवा?

मित्रांनो, मानवी मन हे अत्यंत भावक असत. जर आपण एखाद्या व्यक्तीवर खूप जीव लागला आणि त्याबद्दल खूप जिवापाड प्रेम केले अशाच व्यक्तीच्या कृतीमुळे आपले हे मन अत्यंत दुखी होत असते. आपल्या आवडत्या व्यक्तीपासून मन दुखी झाले तर अशावेळी आपण काय करावे. यासाठी आपण सुंदर विचारांची शिदोरी घेऊन जाणून घेणार आहे.   गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातूनन […]

Continue Reading

तुम्हाला आवडणारी व्यक्ती या कारणामुळे तुम्हांला भाव देत नाही म्हणून नात्यात या तीन चुका कधीही करू नका…!!

मित्रांनो, लग्न हे असं नातं आहे की ज्यामध्ये असं म्हणतात की जिथं दोन मिळून एक बनतात. असं म्हणतात की यांच्यात तू आणि मी उरतच नाही. जिथे तुझा आणि माझं असं काहीच नसतं. तिथं आपण असत. तिथं तुझ आणि माझं नसतं. तर आपलं असतं. एक जण खुश असला तर दुसरा खुश होतो. पण आज कल असे […]

Continue Reading

वाईट वेळ आहे फक्त या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो ..!!

मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाईट वेळही येतच असते. काहींच्या जीवनामध्ये ती खूप काळ टिकुन राहते. तर काहींच्या जीवनामध्ये ते लगेच निघून जाते. या वाईट वेळामध्ये आपण खचून जाऊ नये. कारण जर या वाईट वेळेला आपण जिद्दीने सामोरे गेले तरच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत असतो. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण आपल्यावर वाईट वेळ आली तर […]

Continue Reading

स्वतःला इतकं बदला की लोक पाहत राहतील…१) नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही….!!

मित्रांनो, आपला पाहण्यात असे कितीतरी लोक असतात ते ज्या लोकांना लोक किंमत देत नसतात. कामापुरते त्यांचा वापर करून घेत असतात. अशा लोकांनी स्वतःला बदलण्याची खूप गरज असते. तरच त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळेल. म्हणूनच स्वतःला इतकं बदला की लोक पाहतच राहतील. यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत.   १) नेहमी लक्षात ठेवा […]

Continue Reading