आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं त्यांच्या मुलांना खरच भोगावी लागतात का? यावर भगवान विष्णू काय म्हणतात?

मित्रांनो, प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला द्यायचे त्याचे फळ मिळत असते. परंतु आई-वडिलांच्या केलेला वाईट कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते का? असा प्रश्न प्रत्येकांच्या मनामध्ये निर्माण होत असले. म्हणूनच यावर भगवान विष्णू ने काय सांगितलेले आहे याबद्दलची एक कथा आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.   एकदा माता लक्ष्मी म्हणाली. हे स्वामी, आज मला एक प्रश्न […]

Continue Reading

जी स्त्री परपुरुषासोबत संबंध ठेवते, अशी स्त्री नवऱ्यासमोर हे ३ नाटक जरूर करते… पुरुषांनी जरूर वाचा …!!

मित्रांनो, नेहमी पर पुरुषाचा विचार करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्या नवऱ्यासमोर कशाप्रकारे वागतात, कशाप्रकारे त्या चांगुलपणाचा नाटक करत असतात. चोर नेहमीच त्याची चोरी लपवण्यासाठी लोकांच्या समोर,परिवाराच्या समोर तो चांगला असण्याचं नाटक नक्कीच करत असतो. जर त्याने असे नाटक केले नाही, तर त्याच्याबद्दल सार्वांना अगदी सहजपणे कळून जाईल आणि ज्यामुळे त्याला शिक्षा देखील भोगावी लागू शकते. समाजासमोर त्याला […]

Continue Reading

मुलीचं कन्यादान, करताना रडू ….. रुपाली ताई सवणे परतूरकर यांचे हे किर्तन वाचून डोळ्यात पाणी येईल…!!

मित्रांनो, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात जितके आई महत्वाचा असते, तितकाच बापही महत्वाचा असतो. प्रत्येक मुलीला आपला बापाची ओड असतेच. बाबा कसाही वागला तरी मुलीच्या मनामध्ये बाप्पा प्रतीचे प्रेम हे कायम जागृत असते. अशीच काही एक कथा रूपालीताई सवणे यांनी एका कीर्तनातून सांगितलेली आहे. याची माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत .   रूपालीताई सवणे […]

Continue Reading

आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही तीन मुले दुकानात गेली;अन पैसे कमी असल्यामुळे दुकानदाराने केले असे काही….!!

मित्रांनो आपल्या पेज वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भल्यामोठ्या जनरल स्टोअर्सचे मालक दादासाहेब आचार्य माझ्या चांगल्याच परिचयाचे झाले होते. मला बघितल्यावर हिशोबाची वही बाजूला सारत ते म्हणाले अरे वाह! वहिनी बरं झाले तुम्हीच आलात.. मी तुमची वाट बघत होतो. तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगायचा आहे असे म्हणून त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. दुकानात आज तीन […]

Continue Reading

मुलीचे मोठ्या घरात लग्न लाऊन दिले, पण पुढे जे घडले ते वाचून तुमच्याही अंगावर काटा येईल…!!

मित्रांनो आपल्या पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो हा संसार एक मायाजाळ आहे आणि आपली नाती-गोती ही सर्कस आहे. या मध्ये गोडवा आहे भांडण आहे तसेच रुसवा व फुगवा देखील आहे. आम्ही तुमच्यासाठी या लेखात अश्याच काही नात्यांमध्ये अडकलेल्या सरिता बद्दल सांगणार आहोत आणि या सरिताची कहाणी ऐकून तुमच्या ही अंगावर काटा येईल. चला तर […]

Continue Reading

जेव्हा खूप दुःखी असाल, टेन्शन मध्ये असाल तेव्हा श्रीकृष्णाच्या ह्या ५ गोष्टी लक्ष्यात ठेवा….!!

मित्रांनो, ज्यावेळेस कुरुक्षेत्रामध्ये गौरव पांडवांची युद्ध चालू होते तेव्हा अजून नैराश्यामध्ये गेला होता. उदास झाला होता. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगून त्याची नैराशी दूर केले होते. त्याच्या सर्व शंकांचे निरासन केले होते. आजच्या या लेखामध्ये आपण त्याच पवित्र गीतेमधून पाच आयुष्य बदलल्याने धडे जाणून घेणार आहोत. आजचा तरुण सुद्धा नैराश्यामध्ये आहे. डिप्रेशन मध्ये आहे. […]

Continue Reading

एखाद्याचा तळतळाट कसा लागतो ? एकदा वेळ काढून नक्की वाचा.. !!

मित्रांनो, पाच लाखांचा खळखळाट असावा पण पाच रुपयांचा देखील तळतळाट नसावा. कोणाच्याही हाय लागून घेऊ नये. त्याची भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना पटणार नाही हा विषय तळतळाट पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात.   त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक. […]

Continue Reading

खूप रडवले नशिबाने उद्याच्या रविवार पासून सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या चार राशींचे नशीब बदलणार सूर्यदेव होऊन जाणार मालामाल …!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. आज श्री सूर्यदेवाचा कृपा आशीर्वाद चार राशीवर होऊन त्यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. यांचा खूप दिवसांपासून रखडलेला जमिनीचा वाद संपुष्टात येईल. कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे. बेरोजगार युवकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या संधीचे ते सोने देखील करतील. आरोग्याच्या सर्व तक्रारी दूर होतील. […]

Continue Reading

हातही न लावता मोजून फक्त पाच मिनिटांत चांदीच्या वस्तू किंव्हा चांदीचे दागिने घरच्या घरी सहज चमकावा ..!!

मित्रांनो, बहुतेक वेळा लग्नाच्यावेळी अथवा एखाद्या सणाला सोने-चांदीची दागदागिने करण्यात येतात. बऱ्याच वर्षांच्या वापरानंतर त्याची चमक कमी होते. ते काळपट दिसते. सोनाराकडे जाऊन त्याला उजळणे कमी खर्चिक नसते. त्यात सोनार पण ओळखीचा असावा लागतो. त्यापेक्षा घरी सुद्धा या उपायांनी दागिन्यांना चमक येते. यासाठीच काही टिप्स आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.   चांदी हा असा […]

Continue Reading

स्त्रियांसाठी आवश्यक नियम ….मुलींसाठी चांगले संस्कार …. प्रत्येक बाई मध्ये हे गुण असायलाच हवेत…!!

मित्रांनो, पूर्वीचे लोक म्हणायची घरात नवीन स्त्री आली तर ती घराचा वृंदावन करू शकते नाहीतर स्मशान करू शकते. कारण तिचा हातात असते ह्या घराला कसे सांभाळायचे आणि कसे पुढे घेऊन चालायचे. त्यासाठी घरातील स्त्रीच्या मध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे? याचीच माहिती आजच्या या लेखनामध्ये आपण जाणून घेणार आहोत.   1. जर तुम्हाला तुमच्या पतीबरोबर खुश […]

Continue Reading