यम मार्गात येणारे 16 नगर… ज्या मार्गाने सर्वांनाच जायचं आहे? गरुड puran

  मित्रांनो आज आपण गरुड पुराण भाग तीन जाणून घेणार आहोत जाणाऱ्या जीवांचे 13 दिवसानंतर काय होते किंवा त्यांच्या मार्गात येणारे 16 नगर कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तेराव्यानंतर एका हातामध्ये इतकं लांब शरीर धारण करून भूक तहानाने व्याकुळ झालेल्या आत्म्याला अमृताद्वारे महापंत म्हणजेच की यमलोक मार्गावर नेले जात असते जो आत्मा […]

Continue Reading

रक्षाबंधन या वेळेत चुकूनही राखी बांधू नका भद्राकाळ अशुभ वेळ भावाच्या प्रगतीसाठी या चुका अजिबात करू नका ..!!

मित्रांनो रक्षाबंधन हा केवळ एक उत्सव नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधतो त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते आणि भाऊ आयुष्यभर तिथे रक्षण करण्याचे वचन देतो पण यावर्षीच्या रक्षाबंधनात आहे काहीतरी वेगळं काहीतरी खास कारण यावेळी सणावर आहे भद्रकाळाची छाया शास्त्र सांगतात भद्रकाळामध्ये राखी बांधणे टाळावं कारण की या काळात […]

Continue Reading

श्रावण सोमवारचा उपवास करताना या ३ चुका अजिबात करू नका.. ९९% लोकांना माहीत नसलेली माहिती ..!!

मित्रांनो श्रावण महिना हा खूप पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यामध्ये जर आपण काही चुका केला तर आपल्याला वर्षभर त्या चुकांचा त्रास सहन करावा लागत असतो आपल्याकडून या चुका नकळत होत असतात पण आपल्याला वर्षभर त्या खूप त्रास होत असतो तर मित्रांनो त्या कोणत्या चुका आहेत हे आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत […]

Continue Reading

माणूस मेल्यानंतर मुलगा मडकं का धरतो? मरताना घडणारी शेवटची परंपरा, एकदा सर्वांनी बघा ..!!

मित्रांनो आजपर्यंत आपण सर्वजण बघितला आहे की मेलेला व्यक्तीचा मुलगा हा मडकं घेऊन जात असतो पण तो काय घेऊन जातो असतो त्या पाठीमागे काय प्रत आहे किंवा काही गोष्टी आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत मृत व्यक्तीच्या पाठीमागून एक मुलगा घेऊन जात असतो त्या व्यक्तीचा अमृत व्यक्तीच्या लग्नाच्या फेऱ्यांशी काय संबंध असतो अग्नी देण्यापूर्वी […]

Continue Reading

सकाळी व संध्याकाळी लसूण असा सेवन करा. सेक्स पावर वाढेल. दातदुखी, कॅन्सर, वजन कमी, थकवा चेहऱ्यावरील मुरूम व डाग गायब..

प्राचीन काळापासून लसूण (Garlic) हे एक प्रभावी आयुर्वेदीय औषध म्हणून ओळखले जाते. लसूणामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असून त्याचा वापर अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून केला जातो. विशेषतः जर तुम्ही दररोज सकाळी उपाशीपोटी आणि रात्री झोपण्याआधी लसूणाचे योग्य प्रमाणात सेवन केले, तर अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.   चला तर जाणून घेऊया लसूणाचे सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास […]

Continue Reading

स्त्रीच्या फक्त या दोन इशाऱ्या वरून समजतं की ती खरच तुमच्यावर फिदा आहे ..!!

मित्रांनो स्त्रीदेखील पुरुषांवरती फिदा होऊ शकते फक्त या दोन गोष्टी तुम्हाला ओळखता आल्यास पाहिजे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत बोलवून दाखवत नाही तर तेही त्यांच्या मनात असतं पण तरीदेखील ती तुमच्यावरती फिदा असते आणि ती तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न देखील करते पण मित्रांनो ते तुम्हाला समजून घेणे खूप गरजेचे […]

Continue Reading

महादेवाचे पूजन करते वेळेस शिवपुराणानुसार या ९ गोष्टी प्रत्येकाला माहीत हव्यात..!!

नमस्कार मित्रांनो श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा महिना मानला जातो हा महिना महादेवांना समर्पित केलेला असतो शिव पूजा करताना पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूने बसू आपलं तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवांशी पूजा केली पाहिजे. शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे […]

Continue Reading

रात्री झोपण्यापूर्वी लसूण आणि मध खाल्ल्याने शरीराला होतात हे जबरदस्त फायदे ७० मध्ये पण २५ चा जोश कायम राहील ..!!

मित्रांनो आजपर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळे उपाय केलेला असाल पण आज आपण काही असा उपाय करून बघणार आहोत जेणेकरून तुमचा जो काही स्टॅमिना असेल किंवा जे काही तुमच्या कमकुवत पण असेल आजार असेल तो नाहीसा होणार आहे मित्रांनो आज आपण या उपायासाठी आपल्याला लसूण आणि मधाची आवश्यकता आहे तर याचा उपाय कसा करायचा चला तर मग […]

Continue Reading

श्रीकृष्ण म्हणतात माणसाने चुकूनही सकाळी उठल्याबरोबर ही चार कामे अजिबात करू नये, नाहीतर आयुष्यभर गरीबच राहाल ..!!

एके दिवशी लक्ष्मी माता विचारत असते की लोक नेहमी गरीब का राहत असतात आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्या गरिबीतून लवकर श्रीमंत होत असतात याचं काय रहस्य आहे तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात की तू हा विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे आणि त्याचा सर्वांसाठी खूप फायदा देखील होणार आहे तर आज आपण जाणून […]

Continue Reading

माणसाचे कर्म कसे फिरून परत येते ? एकदा सर्वांनी जरूर बघा ..!!

मित्रांनो एक भिकारी असतो तो दारोदार जाऊन भीक मागायला लागत असतो कुणी काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन तू निघून येत असेल एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावर ती शिवीगाळ करत असायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भिक […]

Continue Reading