घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा ही एक वस्तू, Ignor करणारे मागे – पुढे करतील, Value एवढी वाढेल लोक…..!!

मित्रांनो, अनेक जणांच्या बाबतीत असे घडत असते की लोक त्यांना रिस्पेक्ट देत नाहीत. कायम त्यांची व्हॅल्यू काही कमी करत असतात त्यांच्याबद्दल काहीही बोलत असतात. त्यामुळे समाजामध्ये त्यांना काहीही किंमत राहत नाही. लोक त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. यांच्यासाठी आजच्या लेखांमध्ये आज आपण एक उपाय जाणून घेणार आहोत. हा जो उपाय आहे तो नारायणचा उपाय आहे. याचीच […]

Continue Reading

नवरात्रीचे नऊ रंग २०२४ ….. पहा कोणत्या दिवशी कोणता रंग ?

मित्रांनो, नवरात्रौत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो. यंदा घटस्थापना ३ ऑक्टोबरला असणार आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रुपांची पूजा केली जाते. तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरु आहेत. तिच्या नऊ रुपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते.जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगाविषयी […]

Continue Reading

7 लवंग अशा जाळा समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागेल….!!

मित्रांनो, समोरची व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नसेल तर त्या व्यक्तीला वश करण्यासाठी सात लवंगांचा हा छोटासा प्रयोग आपण नक्की करा. मला आशा आहे तुम्ही या प्रयोगाचा गैरवापर कदापिही करणार नाही. महत्त्वाची गोष्ट हा प्रयोग किंवा हे तंत्र बंधनात आहे गुरु आदेशाशिवाय याचा चुकीचा वापर कोणीही करू शकत नाही. जर तुम्ही चुकीच्या उद्देशाने एखाद्या व्यक्तीला स्वतःकडे […]

Continue Reading

भगवान श्री कृष्ण म्हणतात रोज तुळशीला जल अर्पण केल्याने आपल्या घरामधे काय घडते?

मित्रांनो, तुळशीमध्ये साक्षात विष्णू व लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. तुळशीला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. असेही म्हणतात ते विष्णूची कोणतीही पूजा केल्यावर त्याला जो प्रसाद केला जातो त्यामध्ये आपल्याला तुळशीचे पान हे घातल्या जातात. शिवाय ते विष्णू देवांना तुळशी पान शिवाय नैवेद्य मान्य नसते. अशा या तुळशीला जर आपण रोजच्या रोज […]

Continue Reading

कोणत्या तीन स्त्रिया आहेत, ज्या कधीच विधवा बनत नाहीत……!!

मित्रांनो भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वतः म्हणतात, की ज्ञानी व्यक्तीला कधीच कोणीही हरवू शकत नाही. मित्रांनो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत, ज्या कधीच विधवा बनत नाहीत. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मते, तीन स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधीच विधवा बनत नाहीत. आपण हे सर्व जाणून घेणार आहोत, एका प्राचीन कथेमार्फत.   एकदा नारद मुनी […]

Continue Reading

नवरात्रीच्या ९ दिवसात महिलांनी चुकूनही करू नका हि ७ कामे…. अवश्य पाळा हे नियम…. तरच व्रताचे फळ मिळेल……!!

मित्रांनो, गणेशोत्सवानंतर आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. १० दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा होतो. कोलकत्त्यात या सणाला अत्यंत महत्त्व आहे. तर देशभरातही अनेक ठिकाणी दुर्गा देवींचे पांडाल उभे असतात. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो. घरोघरी घट बसवून त्यातील मातीत अनेक बिज पेरले जातात. […]

Continue Reading

कावळ्यांशिवाय का अपूर्ण मानले जाते श्राद्ध ? ९९ % लोकांना माहीत नसलेली माहिती …!!

मित्रांनो, साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते, पण पितृ पक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात. पितृ पक्षाचे अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेरोकपणे पाळतात. पितृ पक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या […]

Continue Reading

टेंशन फ्री जगायचे आहे, तर मग हे १० उपाय तुम्हाला माहित हवेच… तणावमुक्त राहण्याचे उपाय …!!

मित्रांनो, सध्याचं धावपळीचं आयुष्य, कौटुंबिक जबाबदारी, अभ्यासाचं ओझं, आर्थिक समस्या, प्रत्येक गोष्टीच पटकन येणार टेन्शन, नातेसंबंधातील तणाव, अशा समस्यांमुळे ताण अटळ असतो, त्यामुळे आपलं शरीर त्याला वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं. ताणतणावामुळे आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स बदलतात आणि आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. मात्र ताण घेतल्याने समस्या सुटत नाही, त्यामुळे त्याची काही लक्षणे ओळखून त्यावर मात करण्यासाठी […]

Continue Reading

या ५ गोष्टी जेव्हा मुली करतात? तेव्हा त्यांच तुमच्यावर खर प्रेम असतं ……!!!

मित्रांनो, काही मुली अत्यंत लाजाळू स्वभावाच्या असतात, ज्यामुळे त्या एखाद्यासमोर त्यांच्या भावना व्यक्त करायला घाबरतात. कधी कधी एखाद्या मुलीला तुम्ही मनापासून आवडता, पण ती सांगू शकत नाही, तेव्हा ती काही इशाऱ्यांद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण काही पुरुषांना त्यांचे इशारे समजायला वेळ लागतो. हे अनेकदा घडते. जेव्हा एखादी मुलगी एखाद्याला पसंत करते, तेव्हा ती […]

Continue Reading

शनिवारी स्त्रियांनी दोन वेलची येथे ठेवा… पती तुमचे सर्व ऐकतील… तुमच्यावर प्रेम करतील…..!!

मित्रांनो, शनिवारच्या दिवशी शनि देवाची पूजा केली जाते. त्यांचे विशेष असे श्लोक म्हटले जातात. कारण शनिदेव हे आपल्या कर्मानुसार आपल्याला त्याचे फळ देत असतात. शनि देवांना कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार असे सांगितलेले आहे की जर आपल्यावर शनि देवांची कृपा असेल तर आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकटे येत नाहीत.   शनिदेव आपला भक्तांना नेहमी सदैव […]

Continue Reading