किन्नर दिसताच बोला हे दोन शब्द यांनी दिलेला आशीर्वाद असतो खुपच शक्तिशाली, भिकाऱ्यालाही राजा बनवते…!!!

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला तुम्हाला कधी ना कधी तृतीयपंथी लोक हे दिसलेच असेल. हे आपल्याला दिसल्यानंतर ते आपल्याकडून काही पैशाची मागणी करतात. हे पैसे खूप मोठे नसतात. अगदी ते पाच दहा रुपये मागत असतात. अशा लोकांना जर आपण पैसे दिले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो. कारण ही लोक जी काही दुवा देतात ती अतिशय शक्तिशाली असते. […]

Continue Reading

हा किडा तुमच्या घरात येत असेल तर शंभर टक्के कोणीतरी तुमच्या घरावर बाधा केलेली आहे…..

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की ज्यांना आपले सुख भगवत नसते. आपण करत असलेली प्रगती त्यांच्या डोळ्यात खूपत असते. आपले सर्व काही चांगले होत असतात ते त्यांना बघवत नसतात. आपण सुखी आणि आनंदी आहोत हे देखील त्यांना आवडत नसते आणि त्यामुळे ते आपल्या आनंदामध्ये विर्जन घालत असतात.   आपला आनंद हिरावून घेण्यासाठी काही […]

Continue Reading

जन्म महिन्यानुसार व्यक्तींचा स्वभाव व गुण….. या महिन्यातील माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात ?

मित्रांनो, एखादे मूल जन्माला आले की त्याच्या जन्मलेल्या तारखे वरून व वारा वरून त्या व्यक्तीची सर्व कुंडली काढली जाते. की ज्यामध्ये तो व्यक्ती कसा असेल? पुढे भविष्यात तो काय करू शकेल व त्याचा स्वभाव कसा असतो? हे आपल्याला ज्योतिष शास्त्रामधून कळते. परंतु ज्याप्रमाणे जन्मलेल्या तारखेवरून व वारा वरून आपण त्या व्यक्तीची माहिती काढू शकतो. त्याचप्रमाणे […]

Continue Reading

वास्तुशास्त्रानुसार घराजवळ पिंपळाचे झाड असणे शुभ की अशुभ…. घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर सावधान?

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला तसेच हिंदू धर्मशास्त्राला व ज्योतिष शास्त्राला खूप मोठे स्थान आहे आणि या नुसारच सर्व क्रिया करत असतो. घर बांधण्यापासून ते कोणतेही वस्तू विकत घेण्यापर्यंत आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचे अवलोकन करत असतो. आपल्या घराचा अवतीभवती असणारे झाडांचा परिणाम देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्यावर तसेच आपल्या घरावर पडत असतो.   हे प्रभाव काही […]

Continue Reading

कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशीबवान, आणि भाग्यवान असतात? या दिवशी ह्या झालेली मुलं लाखात एक असतात…!!

मित्रांनो, एखादे मूल जन्माला आले की त्याच्या जन्मलेल्या वारा वरून, तारखे वरून, तीथी वरून ज्योतिष शास्त्रामध्ये त्याचे भविष्य सांगितले जाते. त्याचा स्वभाव कसा असेल? याचा अंदाज बांधला जातो. तो पुढे काय काय करू शकतो? याबद्दलही थोडा प्रमाणात सांगितले जातात. प्रत्येक वारा मागे देखील त्या व्यक्तीचे भविष्य दडलेले असते. आज आपण अशा व्यक्तींची माहिती पाहणार आहोत […]

Continue Reading

रागावर नियंत्रण ठेवा… रागाला जिद्दीत बदला, आयुष्य बदलेल.. एका वकिलाने सांगितलेला हृदयस्पर्शी किस्सा नक्की वाचा ?

मित्रांनो, राग हा आपल्या आयुष्यासाठी खूप वाईट असतो. कारण रागाच्या भरात व्यक्ती कोणताही प्रकारचा निर्णय घेऊ शकते. तो आपल्या जीवनासाठी अतिशय घातक ठरू शकतो. म्हणूनच आपल्याला रागावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे असते. जर आपल्याला आपला जीवनामध्ये काहीतरी साध्य करायचं असेल तर आपला राग हा ताल्यात ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण या रागावर नियंत्रण […]

Continue Reading

मरून जा पण या पाच लोकांबरोबर कधीही कोणतेही नाते ठेवू नका…!!

मित्रांनो, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीही काही अशा असतात की जे आपले चांगले झालेले त्यांना बघवत नसते. कशा काही पाच व्यक्तींबद्दलची माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही ज्यांची संगत आपण कधीही करू नये. त्यांच्याबरोबरचे कोणतेही नाते आपण ठेवू नये. या व्यक्ती कोणत्या? त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत .   त्यातील […]

Continue Reading

गुरुचरित्र पारायण करताना घडलेली एक सत्य घटना… सलग नऊ तास गॅस चालू होता आणि पुढे जे झाले ते वाचून अंगावर शहारे आणणारा स्वामी अनुभव…..!!

मित्रांनो, आपल्याला प्रत्येकालाच माहित आहे की स्वामींची केलेली सेवा कधीही चुकीची ठरत नाही. कारण जी काही आपण स्वामींची सेवा करत असतो, भक्ती करत असतो त्याचे फळ हे आपल्याला स्वामी देतच असतात. फक्त ते फळ देण्यासाठी योग्य वेळ यावे लागते. स्वामी समर्थ सेवेमध्ये आपण गुरुचरित्राचे पारायण देखील करतो आणि हे पारायण सर्वात श्रेष्ठ पारायण म्हटले जाते. […]

Continue Reading

नेहमी आपल्याजवळ ठेवा ही एक वस्तू कुटुंबातील व्यक्तींवर कधीही वाईट संकट येणार नाही?

मित्रांनो, आपल्या प्रत्येकांना असे वाटत असते की आपला घरातील सर्व लोक हे सुखी समाधानी आणि ऐश्वर्य जीवन जगावे. कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये होऊ नये. घरामध्ये शांतता टिकुन राहावे. तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींचे आरोग्य चांगले राहावे. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी राहू नये. आणि जर काही आजार असेल तर तो पूर्ण निघून जावा. घरामध्ये नकारात्मक शक्ती […]

Continue Reading

आपली नखे कापून या झाडाच्या मुळात टाका; दुनिया तुमच्या इशाऱ्यावर नाचेल?

मित्रांनो, कलियुगामध्ये लोकांना आपले चांगला झालेले बघवत नाही. यामध्ये पहिला रक्तातील आपल्याजवळ लोक देखील सामील असतात. काही वेळेला आपण सुखी असलेल्या त्यांना बघवत नसत. आपण आपल्या मुलाबाळांमध्ये सुखी असलेले, आपल चांगलं होत असलेलं त्यांना बघवत नसतं. तुमची होत असलेली प्रगती, तुमच्याकडे येत असलेला पैसा, तुमची होत असलेली बरकत त्यांना बघवत नसते.   तुमच्या जीवनामध्ये तुमच्या […]

Continue Reading