चुकूनही या दिवशी पती-पत्नींने शारीरिक संबंध ठेवू नये नाहीतर संपूर्ण घर होऊन जाईल बरबाद?

Uncategorized

मित्रांनो विवाहनंतरनं स्त्री-पुरुषाच्या मिलनाला पवित्र मानले जाते पण शास्त्रानुसार वैवाहिक जीवनामध्ये दांपत्याने काही विशेष स्थितींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यास वाचवले पाहिजे स्त्री आणि पुरुष ब्रह्मांडांचे दोन स्तंभ आहेत त्यामुळे सृष्टीचे संचालन होते. विशेष तिथींना एक दुसऱ्याशी संबंध ठेवण्यापासून वाचवले पाहिजे हे पाळले नाही तर घरातून सुख-समृद्धी निघून जाते. आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच घरातील आनंदाचे वातावरण हेरावले जाऊ शकते पौर्णिमेच्या तिथीला नाही ठेवले पाहिजे.

 

शारीरिक संबंध पौर्णिमेच्या तिथीला शास्त्रामध्ये महत्त्वाचे स्थान आहे ही तिथी लक्ष्मी मातेला समर्पित असते या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केल्यास सुख आणि समृद्धीत समृद्धी होते तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजे या शुभ रात्री शरीर संबंध ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते अशी मान्यता आहे अमावस्येच्या तिथीला शरीर संबंध अजिबात ठेवू नका. अमावस्येला नकारात्मक शक्ती ऊर्जा वान असतात तसेच या रात्रीला तांत्रिकाची रात्र देखील मानली जाते.

 

अमावस्येला दान कर्म आणि पुण्य केले पाहिजे पवित्र नदीमध्ये स्नान केले पाहिजे यामुळे देवीदेवता प्रसन्न होतात तसेच पूर्वजांचा मृत्यू ती तिला नाही ठेवले पाहिजे शरीर संबंध पूर्वजांच्या मृत्यूतिथीच्या रात्रीही पती-पत्नीने दूर राहिलं पाहिजे म्हणजे शारीरिक संबंध ठेवले नाही पाहिजे या तिथीला पितरांची आठवण काढली जाते त्यांच्या नावाने दान आणि भोज ठेवले पाहिजे यासाठी तणमन आणि कर्म शुद्ध असले पाहिजे या रात्री शरीर संबंध ठेवल्याने पितृ नाराज होतात त्यामुळे वंश वृद्धीची समस्या होते.

 

तसेच पितृदोषही लागतो एकादशीच्या तिथीला पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये विष्णूची एकादशीला पवित्र मानले जाते कृष्णाने सांगितले की एकादशीला व्रत आणि पूजन केल्यावर मानवाचे पाप कर्म नाश होतात जे उपवास ठेवत नाहीत त्यांनीही एकादशीच्या नियमांचे पालन केले पाहिजे त्यामुळे या रात्री पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यापासून वाचले पाहिजे असे करणे अशुभ मानले जाते तसेच देवाचा होफ होणे शक्यता आहे शिवरात्रीच्या तिथीला नाही ठेवले पाहिजे शरीर संबंध दर महिन्याला येणाऱ्या शिवरात्री आणि महाशिवरात्रीला शास्त्रामध्ये अधिक महत्व दिले आहे.

 

या दिवशी अपवित्रता आणि शुद्धतेची खास काळजी घ्यायला हवी शास्त्रानुसार या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन केले पाहिजे त्यामुळे या तिथीचा पूर्ण लाभ होतो या रात्री संबंध बनविल्यास खूप गंभीर परिणाम होऊ शकतात या दिवशी अशोक ग्रहांचा परिणाम होतो नवरात्रीच्या तिथीला नाही ठेवले पाहिजे शरीर संबंध सनातन धर्मानुसार नवरात्रीचे नऊ दिवस खूप पवित्र मानले जातात.

 

काही लोक संपूर्ण काळात उरत ठेवतात तर काही प्रथम आणि अष्टमीला उरत ठेवतात यावेळी भगवतीची पूजा करतात कलश स्थापन किंवा घट बसवले जातात त्यामुळे या नऊ दिवसात शरीर संबंध ठेवणे वर्ष आहेत असे नाही की तर संपूर्ण कुटुंबावर वाईट परिणाम होतो अशोक ग्रहाचाही परिणाम होतो तसेच अनेक समस्यांना सामोरे देखील जावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published.