लग्नानंतर ही पुरुष का होतात दुसऱ्या स्त्रियांकडे आकर्षित ? दुसऱ्याची बायको आवडण्यामागची ही आहेत सहा कारणे ..!!

Uncategorized

मित्रांनो लग्न होऊन देखील पुरुष हे दुसऱ्या स्त्रियांकडे का आकर्षित होतात याचे भरपूर काढले आहेत त्यातलेच काही कारणे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो कोणाकडे आकर्षित होणे किंवा एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे या चुकीचे तोपर्यंत नाही जोपर्यंत तुम्ही आपली मर्यादा जाणून आहात आणि आपल्या नात्याचा आदर करत आहात पण अनेकदा मर्यादा ओलांडला जाऊ शकतात आणि वैवाहिक जीवन पूर्णपणे बरबाद होऊन जाते पण कधी विचार केला आहात का की यामागे देखील काय कारणे आहेत विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका त्यांच्या स्वतःच्या बायको पेक्षा अधिक आकर्षण का वाटत असतात म्हणूनच मित्रांनो आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत व त्या पाठीमागची कारणे देखील जाणून घेणार आहोत

 

 

मित्रांनो त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे पत्नीसोबत प्रत्येक गोष्टीत भांडण होणे तुझी लाईफ सही आहे यार तुझी बायको किती साधी आहे असे जेव्हा एखादा पुरुष म्हणून लागतो तेव्हा समजायचे आहे की त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्यामध्ये स्वतंत्र मिळत नाही आहे प्रत्येक पुरुषाला असं वाटत असते की त्याने नेहमी आपल्या मनाप्रमाणे जगायला पाहिजे त्याला कोणाच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाही पण जेव्हा लग्न होते तेव्हा पुरुषांचे सर्व सुख आणि शांती संपुष्टात येते असे म्हटले जाते आणि मग त्यांना अशा लोकांच्या बायका उडू लागतात ज्या त्यांच्या पत्नीला सर्व स्वातंत्र देत असतात आणि पतीचे लाईफ कंट्रोल करत नाहीत.

 

मित्रांनो दुसरे कारण आहे ते म्हणजे मनातील एकच इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या जोडीदाराची एक प्रतिमा असते आणि त्याची इच्छा असते की त्याला तशी जोडीदारी मिळावी परंतु वास्तविक जीवनामध्ये तीच व्यक्ती मिळणे आवश्यक नसते अशा परिस्थितीमध्ये माणूस जे मिळेल त्याचा समाधान मानायला शिकत असतो पण जेव्हा तो ते गुण इतर लोक कोणामध्ये पाहतो तेव्हा तो स्वतःला त्याचे कौतुक करण्यापासून रोखू शकत नाही ज्यामुळे जर तुमचा नवरा दुसऱ्या एखाद्या स्त्रीचे खूप कौतुक करत असेल तर समजून जा की त्याला नेहमीच अशी मुलगी जोडीदार म्हणून हवी असते.

 

मित्रांनो तिसरा कारण आहे ते म्हणजे कमी वयात लग्न होणे कुटुंबाचा आणि समाजाचा दबाव यामुळे काही लोकांचे लग्न अगदी लहान वयामध्येच होत असते अशी माणसे आयुष्यात हळूहळू पुढे जातात तेव्हा त्यांना जाणवते की आपण आयुष्यात खूप काही गमावले आहे त्यांना वाटू लागते की त्यांना अजून चांगला जोडीदार मिळू शकला असता आणि त्या जोडीदार सोबत लग्न झाली आहे तो आपल्याला सुसंगत नाही आणि हे देखील एक कारण आहे की असे लोक सहसा इथे स्त्रीकडे खूप लवकर आकर्षित होत असतात.

 

मित्रांनो चौथी कारण आहे ते म्हणजे शारीरिक सुकन्या मिळणे नातेसुरळीत चालण्यासाठी शारीरिक जवळ ही खूप महत्त्वाची असते असे ज्यांनी कोणी म्हटले ते योग्यच आहे अनेक नात्यांमध्ये पत्नी आपल्या पत्नीला खुश ठेवू शकत नसते व त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला हवे ते सुख देऊ शकत नसते अशावेळी पती नात्यात असुमधनी असतो आणि मग तो सहज इथे स्त्रियांकडे आकर्षित होऊ लागतो.

 

मित्रांनो पाचवी कारण आहे ते म्हणजे मुलांच्या जन्मानंतर मूल झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते यात काही शंकाच नाही तिचे आयुष्य केवळ बाळाभोवतीच फिरत नाही तर तिचे प्राधान्यक्रमही बदलत असतात अशा स्थितीत पुरुषांना हवी ते सुख मिळत नाही आणि पत्नीची हवी असलेली साथ देखील कमी पडत असते एकंदरीत मुले झाली की गणपतीचा आपल्या पत्नीबद्दल भ्रमनिरास होतो त्यामुळे त्यांचे मन इकडे तिकडे भटकायला लागत असते.

 

मित्रांनो सहावी कारण आहे ते म्हणजे पत्नीचे चरित्रे योग्य नसते तेव्हा दरवेळी पती स्वतःच्या मनाने इतर स्त्रियांकडे पाहतो असे नाही कधी कधी स्थिती अशी उद्भवते की त्याला ते करावे लागते जेव्हा पत्नीचे चारित्र्य ठीक नसते व तिचे अफेअर सुरू असते आणि हे जेव्हा पतीला कळते व त्याच्या लक्षात येते त्याच्यात तिचा काही रस नाही तेव्हा अशावेळी प्रती त्याची बाजू समजून घेईल आणि मानसिक आधार देईल अशीच ती जोडीदार शोधू लागतो बहुतेक वेळा तो दुसऱ्या विवा हित स्त्रीकडे आकर्षित होतो अशा प्रकारे ही काही कारणे आहेत ज्यामुळे पुरुष इतर स्त्रियांकडे आकर्षित होतात.

Leave a Reply

Your email address will not be published.