मित्रांनो एका आयुर्वेदिक वनस्पतीची प्रचंड प्रमाणामध्ये मागणी वाढली आणि त्याचा वापर सुद्धा करू लागलेल्या आहेत ती वनस्पती म्हणजे गुळवेल या वनस्पतीची मागणी एवढी प्रमाणामध्ये का वाटली ही वनस्पती खरच सर्वांना वापरता येते का? तर निश्चित नाही असे सर्वसामान्य आहेत जे जास्तीत जास्त लोकांमध्ये आढळतात अशा व्यक्तींनी ही गुळवेल वापरायची नसते असे कोणते तीन आजार आहेत त्याचबरोबर ही गुळवेल ताजी असेल तर कशी वापरावी या वनस्पतीची गोळी असेल तर त्याचा वापर कसा करावा या वनस्पतीचा चूर्ण असेल तर त्याचा वापर कसा करावा किंवा या वनस्पतीचे लिक्विड म्हणजे या वनस्पतीचा ज्यूस असेल म्हणजे गुळवेल ज्यूस असेल तर त्याचा वापर कसा करावा.
असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत म्हणून आज मी तुम्हाला या वनस्पतीची म्हणजेच गुळवेलाची संपूर्ण माहिती देणार आहे कारण हे अत्यंत महत्त्वाचा आहे चुकीच्या पद्धतीनेल याचा वापर करणे हे आरोग्यासाठी घातक सुद्धा असू शकतो गुळवेल ही आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे या वनस्पतीला शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढते. आता तुम्हाला माहिती आहे पांढऱ्या पेशी या शरीरामधील सैनिकी पिशी असतात ज्या शरीरामधील झालेलं संक्रमण किंवा व्हायरल इन्फेकशन असेल त्याला मारण्याचं काम करतात म्हणून गुडवेल आणि प्रतिकारशक्ती वाढते .
म्हणून वृद्ध किंवा लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेलाचा वापर करा असं तुम्हाला सांगितलेला आहे म्हणून गुळवेलाचा वापर हे सर्वजण करत आहेत तर ही गुळवेल काय आहे ही एक वेलवर्गी वनस्पती परजीवी वनस्पती आहे जी साधारणता आंबा किंवा कडूलिंबाच्या झाडावर वाढते परंतु आंब्याच्या झाडावर वाढणाऱ्या वनस्पती गुणधर्म हे वेगळे असतात आणि कडुनिंबाच्या रक्षावर वाढणाऱ्या गुळवेलीची गुणधर्म हे वेगळे असतात.
आयुर्वेदामध्ये कडुनिंबावर वाढणारी जी गुळवेल आहे तिला सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि या वनस्पतीचा वापर हा आपल्याला करायला सांगितला जातो या वनस्पतीचे गुणधर्म असे सांगितलेले आहे आयुर्वेदामध्ये की ही वनस्पती कल्पनाशक आहे वातनाशक आहे ताण प्रतिबंधक आहे सूचनाशक आहे त्याचबरोबर ही वनस्पती मलेरिया प्रतिबंधक आहे आणि या वनस्पतीचा वापर करणाऱ्या व्यक्तीला कधीही मधुमेह होत नाही ते कृत संरक्षण ही वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडेंट आहेत व प्रतिकारशक्ती वर्तन किंवा वनस्पती आहे असे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत .
या वनस्पतीचा वापर करा असं जरी सांगितलेलं असलं तरी या वनस्पतीचा वापर हा कोणत्या व्यक्तीने करू नये हे सुद्धा खूप महत्त्वाचा आहे त्यात कोणत्या व्यक्ती आहेत म्हणजे कोणते तीन आजार आहेत तुम्हाला सांगतो म्हणजे जर तुमच्याकडे ताजी वेल असेल गुळवेलाची जर तुम्ही ताजी वेल आणलेली असेल बरेच ठिकाणी ही ताजी वेळ मिळते सर्वत्र मिळाली ही वनस्पती आहे करावा खूप महत्त्वाचा आहे की एक इंच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि डायरेक्ट चावून खायचा आहे तर त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म जे असतात ते अनेक पटीने आपल्याला चांगल्या रीतीने मिळतात.
सकाळी उपाशी पोटी म्हणजे अनुशापोटी तोंड न धुता सकाळच्या लाळे बरोबर जर जाऊन खाल्ला तर सकाळची जाळ आणि डाळ गुळवेलचे आयुर्वेदिक गुणधर्म असा दुहेरी फायदा आपल्याला होतो आणि त्याचे चांगले गुणधर्म आपल्याला करू शकता किंवा बाजारामध्ये जर तुम्ही याचा करायचा आहे तर एक चमचाभर चूर्ण आपल्याला घ्यायचा आहे किंवा एक इंच वाळलेल्या तुकडा आपल्याला घ्यायचा आहे एक ग्लास पाण्यामध्ये रात्री झोपताना तो भिजत घालायचा आहे रात्रभर त्या पाण्यामध्ये भिजू द्यायचा आहे आणि सकाळी उठल्याबरोबर त्याच पाण्यामध्ये ही गुळवेल चूर्ण किंवा एक इंच वाळलेल्या गुळवेलचा तुकडा उकळून घ्यायचा आहे .
आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याचा वापर करायचा आहे आता जर तुमच्याकडे गुळवेलाची गोळी असेल बाजारामध्ये आता गुळवेलच्या गोळ्या सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत तरीही गुळवेलाची गोळी याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता त्याचा वापर असा करायचा आहे सकाळी उपाशी पोटी आणि त्यानंतर थोडसं कोमट पाणी प्यायचं साधं पाणी न पिता कोमट पाणी प्यायचे अशा पद्धतीने गुळवेलाच्या गोळीचा सुद्धा वापर करता येतो आता जर तुमच्याकडे गुळवेलाच सत्व असेल किंवा क्वात असेल तर त्याचा वापर आपल्याला असा करायचा आहे की हरभऱ्याच्या डाळी एवढा आपल्याला घ्यायचा आहे.
त्याचा वापर कसा करायचा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी फॉर्म मधील जे सत्व आहे ते मिळतं तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की गुळवेल अजिबात वापर करू नका कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात ज्यामुळे मुळव्यालाच जे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ते पूर्णपणे नष्ट झालेले असतात कुठलाही सकारात दिवस केलं तर शरीरामधून तुमच्या पित्त प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट होते भूक व्यवस्थित लागते पचनक्रिया तुमची चांगली होते जर तुम्हाला सर्दी किंवा एलर्जी असेल सतत सर्दी होण्याची समस्या असेल तर तुम्ही गुळवेल याचा काढा घेतला पाहिजे किंवा एलर्जी साठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्याचा वापर न करता किंवा गोळीचा वापर न करता गुळवेल याचा काढा हा कोमट असताना जर घेतला तर ऍलर्जी किंवा सर्दीची समस्या पूर्णपणे नष्ट होते तुम्हाला घेता येतो गुळवेल घेऊ शकता फक्त गुळ गेल्याचा ज्यूस सोडून बाकी सर्व पद्धतीचा गुळवेल हा तुम्ही वापरू शकता त्रास असेल तर सतत गरम लागत असे अशा व्यक्तींना सुद्धा काढाच घेतला पाहिजे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कुठल्या बरोबर सकाळी ताज्या गुळवेल आता ताज्या गुळवेल याचा तुकडा आपल्याला एक इंच चावून खाल्ला पाहिजे 21 दिवसापर्यंत शरीरामधून तुमच्या शुगरचं प्रमाण पूर्णपणे निघून जातं.
एकरूप संरक्षक असल्यामुळे इन्सुलिनची निर्मिती व्हायला लागते आणि त्यामुळे डायबिटीसचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो अजिबात करता येत नाही अत्यंत बरेच जणांकडून या चुका होतात आणि गुळवेल याचा सर्रास वापर केला जातो याचा त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो परिस्थिती होती अशा व्यक्ती याचा वापर करू शकतात परंतु ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी गुळवेल याचा वापर हा करू नये किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये करावा दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची व्यक्ती रूमेटाईट अर्थ या आजारामध्ये गुळवेलाच सेवन करू नये नाहीतर त्रास हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो.
त्याचा त्रास होतो त्याचबरोबर बरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गुळवेलाने तुमची प्रतिकार शक्ती वाढते वाढते परंतु जास्त लोकप्रतिकारशक्ती वाढणे हे सुद्धा आरोग्यासाठी चांगलं नसतं आजारांची भीती यामुळे अधिक प्रमाणामध्ये वाढते जास्त रुपये अधिकार शक्ती सुद्धा नुकसानदायक असते त्यामुळे या गुळवेलाचा वापर हा कमी प्रमाणामध्ये आणि सांगितलेल्या दिवसा इतकाच केला पाहिजे जास्त प्रमाणामध्ये म्हणजे रोज गुळवेलचा वापर करणं हे तसं हितकारक नसतं.
जास्तीत जास्त तुम्ही 21 दिवसांपर्यंत गुळवेळाचा वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला दहा ते अकरा दिवसाचा गॅप देणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं तर गूळ वेलाचा वापर सांगितलेल्या पद्धतीन आणि सांगितलेल्या व्यक्तींना जर टाळा गुळवेली आयुर्वेदामधलं अमृत आहे त्याचा वापर तुम्ही अवश्य करा परंतु सांगितलेल्या पद्धतीने त्याचा वापर करा तुम्हाला त्याचे जबरदस्त फायदे पद्धतीने वापर करा.